आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा; महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार उपचार पोहोचवणार; एकनाथ शिंदे

मुंबई: “हे सरकार केवळ आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात जाऊन प्रश्न सोडवणारे सरकार आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा मानून महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार उपचार पोहोचवत आहोत,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आरोग्य विभागाच्या वतीने राज्यभरातील १२४ नवीन आरोग्य संस्था, रुग्णालये आणि उन्नतीकरण झालेल्या आरोग्य सुविधांचे ऑनलाईन […]

अधिक वाचा..

‘आपले राष्ट्र, आपला स्वाभिमान’; शक्तिशाली भारतासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन

एकता, कर्तव्य, युवाशक्ती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून विकसित भारत घडविण्याचा संदेश मुंबई: भारत हा केवळ भौगोलिक सीमा आणि भूभागांचा देश नसून तो संस्कृती, परंपरा, शौर्य, कष्ट आणि कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचा संगम असल्याचे प्रतिपादन “आपले राष्ट्र, आपला स्वाभिमान” या लेखातून करण्यात आले आहे. विकसित आणि शक्तिशाली भारत घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून राष्ट्रहिताला प्राधान्य द्यावे, […]

अधिक वाचा..