औरंगाबाद विभागात होणार 430 केंद्रांवर बारावीची परीक्षा; अशी आहे मंडळाची तयारी…

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान घेतली जाणार असून या परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातून एकूण 1 लाख 68 हजार 263 विद्यार्थी यंदा परीक्षेसाठी बसणार आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा 430 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार असून या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार आहे, तर बारावीचा पहिला पेपर 21 फेब्रुवारीला […]

अधिक वाचा..

जिल्ह्यात मेरिट मध्ये आल्याने पूर्वा खुडे हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जुलै २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी आणि ८ वी वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात राज्यात व जिल्ह्यात, शिरुर तालुक्याने उत्तुंग यश मिळविल्याचे शिरुर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी बोलताना सांगितले. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचेही […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात महिलांची आरोग्य तपासणी व सन्मान

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीच्या निमित्ताने प्रिन्स्टाइन आयुर प्रायव्हेट लिमिटेड व इंद्रायणी ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून महिलांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर व महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करत सावित्रींच्या लेकींना सन्मानित करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे प्रिन्स्टाइन आयुर प्रायव्हेट […]

अधिक वाचा..

पोलिस भरतीसाठी एकापेक्षा अधिक अर्ज भरलेल्यांची एकाच केंद्रावर परीक्षा…

मुंबई: पोलिस भरतीच्या माध्यमातून यंदा तब्बल १८ हजार ३३१ जागांची भरती केली जात आहे. दरम्यान, अनेक तरुण- तरुणींनी जात संवर्ग, सोयीचा जिल्हा तथा शहर कोणते, ज्याठिकाणी स्पर्धक जास्त नसतील याचा अंदाज घेऊन २-३ ठिकाणी अर्ज भरले आहेत. त्यांना तिन्ही ठिकाणचे प्रवेशपत्र मिळणार आहे. त्यापैकी कोणत्याही एका केंद्रावर त्याला परीक्षा देता येणार आहे. फॉर्म भरायची मुदत […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांची होणार परीक्षा..

औरंगाबाद: मराठवाड्यातील जि. प.च्या सर्व शाळांतील शिक्षकांचे मूल्यांकन व बुद्ध्यांक जाणून घेण्यासाठी एप्रिल २०२३ पर्यंत परीक्षा घेण्यात येणार आहे. लातूर जि. प.चे सीईओे अभिनव गोयल यांनी जिल्ह्यात राबविलेला पथदर्शी प्रकल्प पूर्ण विभागात पॅटर्न म्हणून राबविण्यात येणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी हा निर्णय बुधवारी विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, लातूरचे […]

अधिक वाचा..