कृषी पर्यवेक्षक परीक्षेत अरुण जोरी राज्यात प्रथम

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कृषी विभागात कार्यरत असणारे कृषी सहाय्यक अरूण भागाजी जोरी यांनी नुकत्याच आयबीपीएस या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या कृषीपर्यवेक्षक पदासाठी मर्यादित विभागीय परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्यासह राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत मोठे यश संपादन केले आहे. घेण्यात आलेल्या या परीक्षेमधून पुणे विभागात एकूण ११२ जागांसाठी तर राज्यात एकूण ७५९ जागांसाठी (दि. ३) एप्रिल […]

अधिक वाचा..

कवठे येमाईत प्रवेश परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षांचे होणार मार्गदर्शन

शिरुर (अरुणकुमार मोटे): ग्रामीण भागातील मुलांना NEET, JEE, MHT-CET इ. परीक्षांची तयारी करण्यासाठी शहरात जावे लागते. शहरात राहण्याचा तसेच परीक्षांच्या तयारीचा खर्च खुप मोठा असतो. प्रत्येक पालकाला हा खर्च झेपावत नसल्याने ग्रामीण भागातील अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात. हीच गरज ओळखून कवठे येमाई येथील युवक सुरेश गायकवाड याने ओळखून ह्या सुविधा अतिशय मोफत दरात देण्याचे […]

अधिक वाचा..

इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही

मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेअंतर्गत दि.०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली आहे. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, यामुळे इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य […]

अधिक वाचा..

पोलिस भरतीची लेखी परीक्षा ‘या’ तारखेला होणार…

औरंगाबाद: महाराष्ट्र पोलीस भरती सुरु आहे यामधील मैदानी परीक्षेचा पहिला टप्पा हा पूर्ण झाला आहे. पोलीस भरतीत सुरुवातीला मैदानी परीक्षा आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतील मैदानीचा पहिला टप्पा संपला आहे. मात्र आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. शारीरिक चाचणी आणि कौशल्य चाचणीमध्ये […]

अधिक वाचा..
hsc sambhajiraje vidyalay

संभाजीराजे विद्यालयात गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत…

शिक्रापूरः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा मंगळवारपासून (ता. २१) सुरू झाली आहे. बारावीच्या परीक्षेसाठी शिरूर तालुक्यातून एकूण ४६७२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत. तालुक्यात बारावीची एकूण ६ मुख्य केंद्र आहेत, अशी माहिती केंद्रसंचालक प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली. मौजे जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील श्री संभाजीराजे कनिष्ठ महाविद्यालयात […]

अधिक वाचा..

केंदूरच्या सत्तर विद्यार्थ्यांचे शासकीय रेखाकला परीक्षेतील यश

३२ विद्यार्थी अ, २९ विद्यार्थी ब तर ९ विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाचा शासकीय रेखाकला एलिमेंटरी ग्रेड परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून 32 विद्यार्थ्यांनी अ श्रेणीत तर 29 विद्यार्थ्यांनी ब श्रेणीत आणि […]

अधिक वाचा..

औरंगाबाद विभागात होणार 430 केंद्रांवर बारावीची परीक्षा; अशी आहे मंडळाची तयारी…

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान घेतली जाणार असून या परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातून एकूण 1 लाख 68 हजार 263 विद्यार्थी यंदा परीक्षेसाठी बसणार आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा 430 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार असून या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार आहे, तर बारावीचा पहिला पेपर 21 फेब्रुवारीला […]

अधिक वाचा..

जिल्ह्यात मेरिट मध्ये आल्याने पूर्वा खुडे हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जुलै २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी आणि ८ वी वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात राज्यात व जिल्ह्यात, शिरुर तालुक्याने उत्तुंग यश मिळविल्याचे शिरुर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी बोलताना सांगितले. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचेही […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात महिलांची आरोग्य तपासणी व सन्मान

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीच्या निमित्ताने प्रिन्स्टाइन आयुर प्रायव्हेट लिमिटेड व इंद्रायणी ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून महिलांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर व महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करत सावित्रींच्या लेकींना सन्मानित करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे प्रिन्स्टाइन आयुर प्रायव्हेट […]

अधिक वाचा..

पोलिस भरतीसाठी एकापेक्षा अधिक अर्ज भरलेल्यांची एकाच केंद्रावर परीक्षा…

मुंबई: पोलिस भरतीच्या माध्यमातून यंदा तब्बल १८ हजार ३३१ जागांची भरती केली जात आहे. दरम्यान, अनेक तरुण- तरुणींनी जात संवर्ग, सोयीचा जिल्हा तथा शहर कोणते, ज्याठिकाणी स्पर्धक जास्त नसतील याचा अंदाज घेऊन २-३ ठिकाणी अर्ज भरले आहेत. त्यांना तिन्ही ठिकाणचे प्रवेशपत्र मिळणार आहे. त्यापैकी कोणत्याही एका केंद्रावर त्याला परीक्षा देता येणार आहे. फॉर्म भरायची मुदत […]

अधिक वाचा..