पुण्यात पोलिसांच्या पाठलागात इमारतीवरून पडून संशयिताचा मृत्यु

पुणे: पोलिसांच्या कारवाईदरम्यान सुरू असलेल्या थरारक पाठलागाचा शेवट अत्यंत दुर्दैवीरीत्या झाला. उंच इमारतीवरून पडून एका संशयित तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं? प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांनी एका संशयिताचा पाठलाग सुरू केला होता. मात्र हा तरुण नेमक्या कोणत्या […]

अधिक वाचा..

तुम्ही सतत आजारी पडताय का, ही असू शकतात त्यामागची कारण

१) तुमचा आहार योग्य आहे का आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार. आपण काय खातो, किती खातो, कधी खातो ह्या सगळ्याला फार महत्व असते. २) आपल्याला व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता आहे का आपल्या सतत आजारी पडण्यामागे अजून एक कारण असू शकते ते म्हणजे व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता असणे. ३) तुम्ही पुरेसे पाणी पिताय […]

अधिक वाचा..

कोणत्या दिशेने पाय करून झोपणे टाळावे?

चांगली झोप ही आपल्या आरोग्याची एक महत्त्वाची गरज आहे… कारण जर तुमची झोप चांगली असेल तर नक्कीच तुमचे आरोग्य देखील चांगले राहणार. तुमचा दिवस खूप प्रसन्न जाणार. म्हणूनच वडीलधारी लोक अनेकदा चांगल्या आणि योग्य स्थितीत झोपण्याचा सल्ला देतात. तसेच असेही म्हटले जाते की, कधीही दक्षिणेकडे पाय करून झोपू नये, असे करणे केवळ धार्मिकच नाही तर […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत तीस वर्षीय तरुण कामिनी ओढ्यात पडून बेपत्ता…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील निमगाव म्हाळुंगी येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या एका दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील कामिनी ओढ्यावरील पुलावरून जात असताना सुरज अशोक राजगुरू (वय ३०) हा तरुण अचानक तोल जाऊन ओढ्याच्या प्रचंड प्रवाहात कोसळला आणि क्षणात वाहून गेला असुन. पाहता पाहता ही घटना घडल्याने गावकरी थरारले.घटनेची माहिती मिळताच […]

अधिक वाचा..

Video; शिरुर तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात; भाजीपाल्याच्या घसरलेल्या दरांचा मोठा फटका

रांजणगाव गणपती (अर्जुन शेळके) सध्या भाजीपाल्याचे बाजारभाव प्रचंड प्रमाणात कोसळले असून त्याचा थेट परिणाम शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर झाला आहे. विशेषतः टोमॅटो, कोथिंबीर, मेथी, पालक, पालेभाज्या यांना बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च सुद्धा परवडेनासा झाला आहे. शेतीसाठी लागणारी औषधे, बी-बियाणे, मजुरी, पाणी आणि वाहतूक खर्च यामुळे आधीच शेतकरी आर्थिक अडचणीत होते. आता […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात उडी मारताना पाय घसरल्याने पाण्याच्या प्रवाहात पडून तरुण बेपत्ता

शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता.शिरुर) येथील माळीवस्ती परिसरातील ओढ्यात पाय घसरुन पाण्यात पडल्याने एक तरुण बेपत्ता झाल्याची घटना रविवारी (दि.२४) सकाळी १० वाजता घडली. ओढ्यातील खडकावरून दुसऱ्या बाजूला उडी मारत असताना तरुणाचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला अशी माहिती त्याच्या साथीदाराने दिल्याने स्थानिक ग्रामस्थांसह, पोलीस प्रशासन आणि फायर ब्रिगेडच्या पथंकाने दिवसभर शोधमोहीम राबविली. […]

अधिक वाचा..