आरोग्य विभाग ‘राम भरोसे’; जाहिराती मोठ्या पण सुविधा शून्य!

गडचिरोली-चंद्रपूरसह राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात मुंबई: राज्य सरकार एकीकडे मोठ्या योजनांच्या जाहिराती करत असताना दुसरीकडे विशेषतः दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी केला आहे. रिक्त पदे, बजेट कपात आणि औषध खरेदीतील गैरव्यवहारामुळे आरोग्य विभाग ‘राम भरोसे’ सुरू असल्याची टीका त्यांनी केली. विधानसभेत विरोधकांच्या […]

अधिक वाचा..

राजकीय वाटचालीत अपार यश! पण अजित पवारांच्या स्वप्नांची पूर्तता होण्याआधीच नियतीचा घाला

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाकेबाज, स्पष्टवक्ता आणि कामाचा झपाटा असलेले नेते म्हणून ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीकडे येत असताना झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या राजकीय प्रवासात अजित पवार यांनी सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. अनेक […]

अधिक वाचा..

मिश्रा कुटुंबीयांवर नियतीचा घाला, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे दोन बळी

मुंबई: घाटकोपरच्या पार्कसाईट विभागात आज पहाटे झालेल्या दरड दुर्घटनेत मिश्रा कुटुंबातील शालू मिश्रा व सुरेश मिश्रा यांचा जागीच मृत्यू झाला असून, आरती मिश्रा आणि ऋतुराज मिश्रा गंभीर जखमी आहेत. ही घटना केवळ नैसर्गिक आपत्ती नाही, तर स्थानिक लोकप्रतिनिधी, महानगरपालिका आणि MHADA प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे थेट परिणाम आहे. घटना आणि पार्श्वभूमी पार्कसाईट हा डोंगराळ व धोकादायक भूभाग […]

अधिक वाचा..

नशिबाने दिलेले हिरावले आणि पुन्हा बहाल केले

मिडगुलवाडीच्या राजेंद्र पिंगळे या युवकाची संघर्षगाथा शिक्रापूर (शेरखान शेख): माणसाच्या जीवनात प्रयत्नांना नशिबाची जोड मिळाली की यशाचा राजमार्ग सापडतो हे खरे असून कधी कधी मिळालेली एखादी गोष्ट नशिबात नसेल तर तोंडचा घास हिरावला जातो. मिडगुलवाडी येथील राजेंद्र पिंगळे या युवका बाबत घडलेला हा प्रसंग असून जीवनातील कसोटी पाहणाऱ्या वेदनादायी प्रवासात अत्यंत संयम आणि आत्मविश्वासाच्या बळावर […]

अधिक वाचा..