डिंग्रजवाडीत भिल्ल समाजाला मिळाले चाळीस वर्षांनी रेशन कार्ड

शिक्रापूर (शेरखान शेख): भिल्ल समाजाचे नागरिक शक्य त्या जागी राहून मोल मजुरी करुन कुटुंब चालवत असताना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे नसल्याने त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने स्वराज्य बहुजन सेना व मातृत्व फाउंडेशनच्या वतीने भिल्ल समाजातील नागरिकांना दारिद्य रेषेखालील रेशन कार्ड देण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलेला असता आता तब्बल 40 वर्षांनी येथील […]

अधिक वाचा..