आता खेळ पालटणार! ‘लक्ष्मी निवास’मध्ये जान्हवीचा जयंतसमोर थरारक सामना, प्रोमोने प्रेक्षकांची मनं जिंकल

मुंबई: लक्ष्मी निवास’ मालिकेत गेल्या काही महिन्यांपासून जान्हवी विश्वाच्या घरी ‘तनुजा’ म्हणून राहत असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. जयंतच्या अत्याचारांपासून स्वतःला वाचवण्यासाठी जान्हवीने आपली ओळख बदलली असून, जयंतच्या वागणुकीचं संपूर्ण सत्य तिने आता विश्वासमोर उघड केलं आहे. दुसरीकडे, दळवी कुटुंबाला जान्हवी आपल्याला कायमची सोडून गेली आहे असंच वाटत आहे. लक्ष्मी आपल्या धाकट्या लेकीच्या आठवणीत दिवस-रात्र […]

अधिक वाचा..

टायमिंग चुकलं आणि डाव फिरला! शरद पवारांच्या हातातून सत्ता कशी निसटली

मुंबई: राजकारणात वेळेचं महत्त्व असतं आणि तोच वेळ चुकला, तर आखलेले डावही फसतात. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या सत्तासंघर्षात हेच चित्र पाहायला मिळालं. अजित पवारांच्या पश्चात पक्षाची सूत्रे शरद पवार पुन्हा हातात घेतील, अशी चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सत्ता समीकरणांनाच कलाटणी दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर […]

अधिक वाचा..

श्रद्धा, अंधश्रद्धा आणि रहस्याचा थरारक खेळ; झी ५ वरील ‘देवखेळ’ वेबमालिकेचा वेध

मुंबई: ‘दशावतार’सारख्या चित्रपटानंतर कोकणातील कला, परंपरा, धार्मिक प्रथा आणि तिथल्या गूढ वातावरणावर आधारित कथा वेबमालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून सातत्याने समोर येत आहेत. मात्र या प्रवाहात अनेकदा कोकणी संस्कृतीबाबत गैरसमज पसरवले जातात किंवा आशयात तोचतोचपणा दिसून येतो. अशा पार्श्वभूमीवर झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘देवखेळ’ ही वेबमालिका वेगळी ठरते. कोकणातील गुहागरजवळील देवतळी या […]

अधिक वाचा..

कोण बनणार मुंबईचा महापौर? राजकीय समीकरणांचा खेळ!

“या चिमण्यांनो, परत फिरा रे…” मुंबईच्या हितासाठी! मुंबई: मुंबईच्या महापौरपदावर कोण विराजमान होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सध्या राजकीय समीकरणे प्रचंड वेगाने बदलत असून, प्रत्येक पक्ष आपापली ताकद अजमावत आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही शिवसेनेतून काही नेते बाहेर पडले, काहींनी वेगळे राजकीय मार्ग निवडले. राज ठाकरे यांनी “माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय” […]

अधिक वाचा..

मोठा गेम होणार, भाजप प्रदेशाध्यक्षाच्या विधानाने खळबळ

मुंबई: पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळाची चाचपणी होणार? याबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण […]

अधिक वाचा..

गेम पलटला, तेजस ठाकरेंसह 25 जणांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश 

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष हे तयारीला लागले आहेत. सध्या विरोधी पक्षातून अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते हे सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या आणि […]

अधिक वाचा..

लोकसभेत मोठा पराभव, विधानसभेत गेम कसा फिरला? महायुतीच्या बड्या नेत्यानं सगळं सांगितलं

मुंबई: लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार पूर्ण बहुमतानं आलं. महायुतीचे तब्बल 231 उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. विधानसभा निवडणुकीत भाजप हा राज्यातील सर्वात […]

अधिक वाचा..

महायुतीसाठी ‘हे’ 5 मुद्दे ठरले गेम चेंजर

मविआच्या पराभवावर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान हे 20 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलं होतं. संपूर्ण राज्यात 66.05 टक्के एवढं मतदान झालं होतं. ज्यानंतर आज (23 नोव्हेंबर) या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहेत. सध्या समोर आलेल्या कलांनुसार राज्यात महायुती आघाडीवर दिसते आहे. 100 पेक्षा जास्त जागांवर आता महायुती […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या ग्रामपंचायत मध्ये रंगतोय अपात्रतेचा खेळ

खैरेवाडीच्या दोन ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका शिक्रापूर (शेरखान शेख): खैरेवाडी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच नंदकिशोर गोडसे व ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर मांदळे या दोघांना जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरवलेले असताना आता त्याच ग्रामपंचायतच्या वैशाली शहाजी खैरे व जिजाबाई सतीश खैरे या दोघा ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमणचे कारण देत अपात्र ठरवले असल्याने शिरुर तालुक्यात खळबळ […]

अधिक वाचा..