संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीचा इतिहास पक्षाने सर्वांसमोर आणला याचा नवीन पिढीला नक्कीच फायदा होणार 

मुंबई: महाराष्ट्राचा ६५ वर्षाचा इतिहास नवीन पिढीला माहीत नाही. पुस्तके वाचली तरच तो कळणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीचा इतिहास पक्षाने सर्वांसमोर आणला आहे. याचा नवीन पिढीला नक्कीच फायदा होणार आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. महाराष्ट्राची निर्मिती संघर्षांतून झाली आणि आजही महाराष्ट्र संघर्ष करत आहे. बेळगाव […]

अधिक वाचा..

गुड न्यूज! मे महिन्यात टॉप 6 सरकारी नोकऱ्यांसाठी जागा निघणार

संभाजीनगर: नवीन महिन्याची सुरुवात सरकारी नोकरीच्या जबरदस्त संधींनी झाली आहे. मे २०२५ मध्ये हजारो पदांसाठी विविध सरकारी विभागांमध्ये भरती सुरू आहे. रेल्वे, लष्कर, पोलीस, बँक, शिक्षक, नर्सिंग अशा क्षेत्रात भरती होणार असून नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. रेल्वे सहाय्यक लोको पायलट भरती २०२5 भारतीय रेल्वेने 9,970 ALP (Assistant Loco Pilot) पदांसाठी भरती […]

अधिक वाचा..

केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या जातिनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी 

मुंबई: केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सन १९९२ सालापासून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या पाठपुराव्याला मोठ यश मिळाले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या क्रांतिकारी निर्णयाबद्दल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे विशेष […]

अधिक वाचा..

शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार मिळवण्यात राज्य सरकारला मोठे यश 

मुंबई: नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले यांची लंडन येथे लिलावात निघालेली तलवार मिळवण्यात सरकारला मोठे यश आले आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी आज येथे दिली. अशा प्रकारे लिलाव जिंकून आपली ऐतिहासिक वस्तू परदेशातून परत मिळवण्याची ही पहिलीच वेळ असून […]

अधिक वाचा..

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! छत्रपती संभाजीनगर माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ भरती २०२५

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत “मंडळ सदस्य” पदाची जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. पदाचे नाव: मंडळ सदस्य पदसंख्या: (PDF जाहिरातीत तपासा) शैक्षणिक पात्रता शैक्षणिक अट पदानुसार आहे उमेदवाराने वाचन, लेखन व व्यवहार ज्ञान असणे आवश्यक आहे काही ठिकाणी अनुभव […]

अधिक वाचा..

विलेपार्लेतील दिगंबर जैन मंदिर पाडून भाजपा सरकारने जैन बांधवांच्या भावना पायदळी तुडवल्या

काँग्रेस नेत्यांनी महापालिकेने जमीनदोस्त केलेल्या विलेपार्लेतील जैन मंदिर परिसराला दिली भेट मुंबई: भाजपाच्या राज्यात मंदिर तोडले जात असताना सरकार मात्र मूग गिळून गप्प बसते ही लाजीरवाणे आहे. मंदिर पाडण्यास एकीकडे न्यायालय स्थगिती देत असताना दुसरीकडे महापालिकेचे अधिकारी मंदिर पाडतात, हे शासनाचे अपयश आहे. जैन मंदिर पाडून भाजपा सरकारने जैन बांधवांच्या भावना पायदळी तुडवल्या आहेत, असा […]

अधिक वाचा..

मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वीतेसाठी शासन कटीबद्ध; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: नागरिकांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवून नागरिकांच्या आरोग्य विषयक अनेकविध योजना शासनामार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. वयस्क लोकांमध्ये मोतीबिंदूमुळे येणारी दृष्टिहीनता टाळण्यासाठी मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वी करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. शासनाचे हे मिशन पूर्णत्वास नेण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड या संस्थेने सर्वतोपरी सहकार्यासाठी पुढाकार घेतला आहे, ही कौतुकास्पद बाब आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

अधिक वाचा..

जनतेला फसवणा-या महायुती सरकारविरोधात काँग्रेस पक्ष लढाई तीव्र करणार

मुंबई: केंद्रातील तानाशाही मोदी सरकार ईडी, सीबीआयचा गैरवापर करत विरोधी पक्षांना संपवू पहात आहे, त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीची कारवाई ही राजकीय हेतूने केलेली आहे. मोदी-शाह अशा कारवाया करून काँग्रेस पक्षाला संपवू शकत नाहीत आणि अशा कारवायांनी काँग्रेसचे मनोधैर्य तसूभरही खचणार नाही उलट मजबूतपणे या हुकुमशाहीचा […]

अधिक वाचा..

राज्य सरकारच्या ‘जिवंत सातबारा’ मोहिमेअंतर्गत 1 रुपयाही न देता अशी करा वारसनोंद

मुंबई: महसूल विभागाने ‘जिवंत सातबारा’ ही विशेष मोहीम सुरू केली असून, यामध्ये तुम्ही आता सहजपणे व मोफत वारसनोंद करू शकता. कोणत्या कागदपत्रांची गरज आहे. वारसनोंदीसाठी अर्जासोबत पुढील कागदपत्रे तलाठ्यांना द्यावी लागतील 1) मृत व्यक्तीचा मूळ मृत्यू दाखला 2) वंशावळीसह प्रतिज्ञापत्र 3) सरपंच व पोलिस पाटलांची स्वाक्षरी असलेले प्रपत्र-५ शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळे नियम ग्रामीण […]

अधिक वाचा..

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! राज्य सरकारने अखेर भरतीला दिला हिरवा कंदील

मुंबई: राज्यातील हजारो उमेदवारांची वर्षानुवर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! शिक्षकेतर पदभरतीचा मार्ग मोकळा करत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजेच शिक्षकेतरांच्या आयुष्यातील एक नवा वळणबिंदू ठरणार आहे. कुठल्या पदांची भरती होणार कनिष्ठ लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहायक या पदांची १००% नामनिर्देशनाने भरती करण्यात येणार असून, अनुकंपा नियुक्तीलाही समावेश आहे – जे खरोखरच अनेक […]

अधिक वाचा..