मधुमेह म्हणजे काय…

रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच मधुमेह. शरीराला आवश्यक असलेल्या उर्जेसाठी आहारातून मिळालेल्या अन्नाचे साखरेत रुपांतर केले जाते. स्वादुपिंडातून पाझरणार्‍या इन्शुलिन नामक हार्मोनचा ह्या क्रियेत महत्वाचा सहभाग असतो. ह्यामुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये सामावली जाते. पुढे तिचे ग्लायकोजिनमध्ये रुपांतर होऊन ते यकृतात साठवले जाते. रक्तातील साखरेची पातळी खालावली तर अशा संग्रहित […]

अधिक वाचा..

5 गंभीर आजारांना दूर करण्यास मदत करतं हे फळ

उंबराचे फायदे… उंबराचं झाड एक औषधी झाड मानलं जातं. उंबरांवर करण्यात आलेल्या शोधात सांगण्यात आलं आहे की, यात अ‍ॅंटी-पायरेटीक, अ‍ॅंटी इन्फ्लामेटरी, अ‍ॅंटी-मायक्रोबियल, अ‍ॅंटी-डायबिटीक इत्यादी गुण असतात. उंबराची डायबिटीस, लिव्हर डिसऑर्डर, पाइल्स, डायरिया आणि फुप्फुसासारख्या गंभीर आजारात मदत होते. डायबिटीसचा देशी उपचार… उंबराचं झाड ब्लड ग्लूकोज कमी करण्यास मदत करतं. डायबिटीसचे रूग्ण वजन कंट्रोल करण्यासाठीही याचा […]

अधिक वाचा..

कडुलिंबाची पाने सतत खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी किती फायद्याचे

बरेच आयुर्वेदिक उपाय आपण करत असतो.असं म्हणतात औषध जेवढं कडू तेवढंच गुणकारी असत. बरेच घरगुती उपाय आपण करत असतो. विविध औषधे आपण वापरतो. मात्र नैसर्गिक उपचार सर्वांत जास्त फायदेशीर ठरतात. मुख्य म्हणजे अशा उपायांचे शक्यतो दुष्परिणाम होत नाहीत. कडुलिंबाचा पाला सगळीकडे उपलब्ध असतो. मात्र तो वैद्यकीयदृष्ट्या प्रचंड समृद्ध आहे हे आपल्याला माहिती नसते. कडुलिंबाचा रस […]

अधिक वाचा..

आतड्यांमध्ये काही गडबड असेल तर शरीरात दिसतात ही लक्षण

आपल्या पचन तंत्रात आतड्यांची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे आतड्या निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न केले पाहिजे. आतड्यांमध्ये काही गडबड झाली सामान्यपणे आपल्याला समजत नाही. अनेकदा जर काही वेगळं जाणवलं तर सामान्य समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. नंतर समस्या अधिक वाढते. अशात आतड्या खराब झाल्यावर शरीरात कोणती लक्षण दिसतात. आतड्या खराब होण्याची लक्षण १) […]

अधिक वाचा..

थंडीतला आरोग्योत्सव…

थंडीत चेहऱ्याला सकाळी दुधाची साय लावल्यास चेहरा उजळतो. शुद्ध खोबऱ्याचे तेल थंडीमध्ये केसांना नियमित लावल्यास वर्षभर फायदा होतो. तळहात, तळपायाला ज्येष्ठमध + दूध व तिळाचे तेल लावल्यास तळहात व तळपाय सुंदर राहतात. हृदय रुग्णांनी छातीला तेल लावणे व दालचिनी, लवंग व मधाचे सेवन करावे. राजगिऱ्याची अगोड खीर मधुमेहींना थंडीत शक्ती देते. चण्याचे पदार्थ तुपासह थंडीत […]

अधिक वाचा..

रक्तदान कोणी व केव्हा करावे

रक्तदान हे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने अंगातून रक्त काढून देण्याची क्रिया आहे. असे रक्त रोग्याच्या शरीरात चढवण्यापूर्वी बायोफार्मास्युटिकल प्रक्रियेद्वारे त्याचे विभाजन केले जाते, व संपूर्ण रक्त (Whole Blood) किंवा रक्ताचा आवश्यक तोच घटक रोग्याच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. रक्त संकलन प्रक्रियेत रक्त बॅंकांचा सहभाग असतो. रक्तदानाचे प्रतिक बहुतेक रक्तदाते (स्वयंसेवक) स्वखुशीने अणि विनामोबदला रक्तदान करतात. काही […]

अधिक वाचा..

कडू कारल्याचे आरोग्यविषयक गुणकारी फायदे

हिरव्या भाज्यांमध्ये आपल्याकडे आकर्षित करणारं कारलं चवीला कडू जरी असले, तरी ही त्यापासून मिळणारे अनेक फायदे नक्की गोड आहेत. १) कारल्यामध्ये फास्फोरस मुबलक प्रमाणात आढळतं. हे कफ, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या दूर करतं. कारल्याचा सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होते. तसेच भूक सुद्धा मोकळेपणाने लागते. २) दम्याचा त्रास असल्यास कारलं खूपच फायदेशीर ठरतं. या आजारात कारल्याची […]

अधिक वाचा..

जास्वंद आरोग्यासाठी गुणकारी

१) काही जणांना केसांना तेल लावायला आवडत नाही. त्यांनी जास्वंदाची १० ते १५ फुलं लोखंडाच्या कढईत थोड्या पाण्यात भिजवावीत. रात्री ते पाणी चांगला अर्क निघेपर्यंत उकळून घ्यावं. सकाळी उठल्यावर तो अर्क केसांना लावा. एकातासाने फक्त पाण्याने केस धुऊन टाकावेत. यामुळे केसांना चांगली चमक येते. २) हेड मसाजसाठी जे तेल वापरत असाल त्यात, उदाहणार्थ तिळाच्या अथवा […]

अधिक वाचा..

कोथिंबिरीचा रस आरोग्यासाठी फायदेशीर

भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने मसाले वापरले जातात. विशेषत: कोथिंबीर आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. कोथिंबीर हा एक अतिशय उपयुक्त पदार्थ असून, त्यामुळे चांगल्या आरोग्यास प्रोत्साहन मिळते. कोथिंबिरीच्या पानांपासून बनविलेला कोथिंबिरीचा रस अनेक आरोग्यदायी फायदे देतो. कोथिंबिरीच्या रसाला आपण संतुलित आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा भाग बनविले पाहिजे. कोथिंबिरीचा रस पिण्याचे फायदे 1) कोथिंबिरीचा रस प्यायल्याने आतडी निरोगी राहतात […]

अधिक वाचा..

जर तुम्ही दररोज २ किलोमीटर वेगाने चालल्यास शरीरावर काय परिणाम होतो

हृदय व श्वासोच्छ्वासाला चालना: वेगाने चालण्यामुळे तुमचे हृदय आणि फुप्फुसे मजबूत होतात. त्यांची कार्यक्षमता सुधारणे आणि तुमच्या कार्य करण्याची क्षमता वाढवण्याला त्यामुळे चालना मिळते. रक्तदाब नियमन: या व्यायाम प्रकारामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. सांध्यांची लवचिकता सुधारते: वेगात चालण्याने तुमच्या सांध्यांची लवचिकता सुधारून, कडकपणा कमी होतो. मधुमेह व्यवस्थापन: वेगात चालण्याच्या कृतीने रक्तातील […]

अधिक वाचा..