कांद्याचे काही महत्वपूर्ण फायदे

कांद्यापासून होणारे काही स्वास्थ लाभ १) बाळंत बाईने कांदा खाल्ल्यास स्तनात दुधाची वृद्धी होते. २) खाण्यासोबत कच्चा कांदा खाणे आरोग्यदायी मानले जाते. ३) रोज कांदा सेवन केल्यास डोळ्यांच्या समस्या दूर होतात. ४) लाल कांदा सेवनामुळे निद्रानाश हि समस्या पूर्णपणे दूर केली जाते. ५) कुत्रा चावणे: कांदा बारीक करुन पिसून त्याच्यात शहद सम प्रमाणात मिळवून त्यास […]

अधिक वाचा..

मूठभर भिजवलेले हरभरे आरोग्यासाठी ठरतायेत वरदान

आपल्या आरोग्याची काळजी हे आपण प्रथम कर्तव्य आहे. आपले आरोग्य चांगले असेल तर आपण आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकतो. आपल्या शरीराला दिवसातील काम करण्यासाठी ऊर्जेची खूप गरज असते. जी पौष्टिक आहाराशिवाय करु शकत नाही. भिजवलेले हरभरे तुमच्या पौष्टिकतेच्या कमतरतेवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात. जाणून घ्या, काळे हरभरे किती खास आहे . सकाळच्या नाश्त्यात मूठभर […]

अधिक वाचा..

या 7 सवयींमुळे तुमचे वजन कमी होईल, जाणून घ्या…

१) सकाळी लवकर उठणे: दररोज सकाळी आळशीपणाने हळू उठणे चांगले आहे की अलार्म ऐकल्यानंतर लगेचच अंथरुण सोडले आणि शरीर ताणले किंवा हलका व्यायाम करा. ही सवय केवळ तुमचा आळस दूर करण्यात आणि ऊर्जा देण्यासाठी उपयुक्त ठरणार नाही, तर वजन कमी करण्यातही ती खूप उपयुक्त ठरेल. २) हेल्दी ब्रेकफास्ट: घाईघाईत न्याहारी वगळण्याची किंवा पराठ्यांसारखे एक्स्ट्रा-कॅलरी स्नॅक्स […]

अधिक वाचा..

लहान वयात ‘दमा’ होण्याची ‘ही’ आहेत कारणे आणि लक्षणे

दमा हा आजार आता लहान मुलांमध्येही दिसतो. या मुलांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आनुवांशिकता याचे मुख्य कारण समजले जाते. परंतु, या आजाराची विविध कारणे आहेत. योग्य वजन असेल तर लहान मुलांचा दम्यासारख्या आजारापासून बचाव होऊ शकतो. साधारण 23 ते 27 टक्के लहान मुलांमध्ये दम्याचे मुख्य कारण वाढलेले वजन असते. ज्यांचे वजन वाढलेले असते त्यांना […]

अधिक वाचा..

प्राथमिक आरोग्य उपकेद्रांच्या चांगल्या सेवेमुळे नागरीकांमध्ये समाधान: सोनाली खैरे

सविंदणे: सविंदणे (ता. शिरुर) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये तेथील डॉक्टरांकडून चांगल्या प्रकारची सेवा मिळत असल्याने नागरीकांची दवाखान्यासाठी बाहेरगावी होणारी धावपळ थांबली असून आर्थिक बचतही होत असल्याने गावातील नागरीकांमधून समाधान व्यक्त होत असल्याचे सरपंच सोनाली खैरे यांनी सांगितले आहे. कवठे (ता. शिरुर) प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सविंदणे येथे हे उपकेंद्र चालू असून समुदाय आरोग्य आधिकारी डॉ. कोमल […]

अधिक वाचा..

१० ऑगस्ट म्हणजेच डेंग्यू प्रतिबंधक दिवस

पावसाळा सुरु झाला की विविध किटकजन्य आजारांमध्ये वाढ होते. त्यात प्रामुख्याने डासांपासून प्रसारीत होणारे आजार अधिक असतात. डासांचा डंख जरी छोटा असला तरी त्यापासून निर्माण होणारे धोके मात्र मोठे असतात.पावसाळ्याच्या हंगामात बहुतेकदा डास आणि कीटक वाढतात. याचा परिणाम लोकांना डेंग्यू सारखा धोकादायक आजार होतो. यामुळेच दरवर्षी १० ऑगस्टला ‘डेंग्यू प्रतिबंधक दिवस’ साजरा केला जातो. डेंग्यू […]

अधिक वाचा..

तोंड आलंय? मग हे घरगुती उपाय नक्की करुन बघा…

बर्‍याच वेळा मसालेदार पदार्थांचे सेवन केल्याने काही जणांना तोंडही येते. तोंड आल्यावर काही पदार्थ खाल्ल्याने तिखटच लागतात. तोंडाची चव जाते. अशा वेळी जेवणही जात नाही. तोंड आल्यावर हे घरगुती उपाय करुन बघा फरक पडेल. १) मसालेदार जेवण आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा. पालेभाज्या आणि व्हिटॅमिन बी आणि सी युक्त पदार्थाचे सेवन करा. २ तोंडातील छाले […]

अधिक वाचा..

दररोज सकाळी नाश्ता करण्याचे काही फायदे

चयापचय सुधारते: सकाळी सकाळी योग्य अन्न खाल्ल्याने आपले चयापचय किंवा मेटाबोलिझम चांगले राहाते. अभ्यासात लक्ष लागते: सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांनी रात्री थोडे लवकर झोपून आणि सकाळी थोडे लवकर उठून काहीतरी नाश्ता करूनच शाळेत गेले पाहिजे. त्यामुळे अभ्यासात लक्ष लागते. दिवसभराचा मूड चांगला राहातो: सकाळच्या हेल्दी नाश्त्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहाते आणि त्यामुळे दिवसभर मूड चांगला […]

अधिक वाचा..

शरीरावरील कसलीही जखम भरण्यासाठी घरगुती उपाय

पेरु: पूर्ण पिकलेला पेरु घेऊन, त्याचे एकदम लहान लहान तुकडे करा. त्यात एक ते दीड चमचा मध घालून रोज एक पेरु खायचा. कुठली हि जखम १५ दिवसात भरते. लाळ: आपली लाळ हि एक जंतू नाशक म्हणून काम करते, लाळ रोज जखमेवर लावल्यास जखम भरून निघण्यास खूप मदत होते. प्राणी त्यांची जखम चाटून म्हणजे लाळ लावूनच […]

अधिक वाचा..

जेवणानंतर फेरफटका मारणं पचनक्रियेसह मधुमेहींसाठीही उपयोगी आहे

जेवल्यानंतर थोडा वेळ फिरणे किंवा चालणे ही बहुतांश भारतीयांच्या सवयींपैकी एक आहे. त्यामुळे पचन क्रिया सुधारते असा अनेकांचा विश्वास आहे. पण जेवल्यानंतर फेरफटका मारल्याने पचनक्रिया खरच चांगली राहते का? नुकत्याच झालेल्या एका संशोधनात यावर विशेष अभ्यास करण्यात आला आहे. अन्नाच्या महत्त्वाच्या भागाचे पचन लहान आतड्यात होते. संशोधनात असे म्हटले आहे की, जेवणानंतर फेरफटका मारल्याने अन्न […]

अधिक वाचा..