मुंबईतील विधानभवन, उच्च न्यायालय, बीएसई व मेट्रोला बॉम्बची धमकी; सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी; विजय वडेट्टीवार

मुंबई: मुंबईतील विधानभवन, मुंबई उच्च न्यायालय, बीएसई आणि मेट्रोला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची सरकारने अत्यंत गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच अशा प्रकारची धमकी येणे ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. औचित्याच्या […]

अधिक वाचा..

चारित्र्यावर संशयातून विवाहितेला जाळून केले ठार; पती-सासऱ्याची जन्मठेप उच्च न्यायालयाकडून कायम

नागपूर: चारित्र्यावर संशय घेत विवाहितेला अमानुष मारहाण करून रॉकेल टाकून जाळून ठार केल्याप्रकरणी पती व सासऱ्याला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. घटनेची क्रूरता आणि उपलब्ध पुरावे लक्षात घेता न्यायालयाने दोघांचेही अपील फेटाळून लावले. अमोल देशमुख (वय २८) आणि विजय देशमुख (वय ५३) अशी आरोपींची नावे असून ते यवतमाळ जिल्ह्यातील […]

अधिक वाचा..

उच्च न्यायालयातील ज्येष्ठ महिला वकिलाचा संशयास्पद मृत्यू

बिहार: बिहारची राजधानी पाटणा येथे खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे. पाटणा उच्च न्यायालय येथे कार्यरत असलेल्या ज्येष्ठ महिला वकील इंदिरा लक्ष्मी (वय ६०) यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आला. ही घटना कदम कुआं पोलीस ठाणे हद्दीतील राजेंद्र नगर, रोड क्रमांक २ येथे घडली. मृतदेह सापडताच परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती […]

अधिक वाचा..

निकृष्ट औषधांवर हायकोर्टाची कडक टिप्पणी; FDA च्या दिरंगाईवर ताशेरे

औषध तपासणीतील त्रुटींमुळे जनतेच्या आरोग्याला धोका; नागपूर खंडपीठाची चिंता मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बाजारात विक्री होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या औषधांबाबत तीव्र चिंता व्यक्त करत औषध विभाग व संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. औषध विभागातील त्रुटींचा फायदा निकृष्ट औषधे तयार करणाऱ्या उत्पादकांना होत असून, त्याचा थेट परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत असल्याचे न्यायालयाने […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही! मंत्र्याचा मुलगा फरार, तरी अटक नाही; हायकोर्टाचा राज्य सरकारला जाब

मुंबई: महाड नगर परिषदेच्या मतदानाच्या दिवशी झालेल्या तुफान हाणामारी प्रकरणात कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आणि पुतण्या महेश गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल होऊन महिना उलटूनही अटक न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची तीव्र शब्दांत खरडपट्टी काढली आहे. “मंत्र्यांचा मुलगा फरार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीच कसे करत नाहीत? महाराष्ट्रात कायद्याचे राज्य […]

अधिक वाचा..

मेंटेनन्स टाळणाऱ्या प्रवर्तकांना उच्च न्यायालयाचा कडक इशारा

नोंदणीकृत करार वा सोसायटी सदस्यत्व नसले तरी जबाबदारी झटकता येणार नाही; ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांना दिलासा नाकारला मुंबई: गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन न करता सदनिका स्वतःकडे ठेवून इमारतीवरील नियंत्रण राखत, मात्र देखभाल व मेंटेनन्सची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवर्तकांना मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट आणि ठाम इशारा दिला आहे. नोंदणीकृत विक्री करार करण्यात आलेला नाही […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवात मद्य विक्री बंदीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

पुणे: गणेशोत्सव काळात शहरातील मध्य भागातील मद्य विक्रीची दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचा आदेशाला मंगळवारी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थिगितीनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुधारित आदेश दिले. त्यानुसार मध्य भागातील मद्य विक्री दुकाने गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट), गौरी आगमन (३१ ऑगस्ट), गौरी विसर्जन (२ सप्टेंबर) आणि विसर्जन सोहळ्याच्या (६ सप्टेंबर) दिवशी बंद राहणार आहेत. […]

अधिक वाचा..

मनोज जरांगेंना धक्का; आझाद मैदानात उपोषण करण्यास हायकोर्टाची मनाई

मुंबई: मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण आंदोलन करण्यास मुंबई हायकोर्टाने मंगळवारी मनाई केली. तसेच नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र परवानगी द्यावी, असे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले. मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांची डोकेदुखी […]

अधिक वाचा..

धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा झटका; ‘त्या’ प्रकरणात मोठा निर्णय

मुंबई: माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागे लागलेल्या अडचणीत दिवसेंदिवस वाढतच होत चालली आहे. त्यांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट नाव सोडत नसल्याने त्यांच्या समोरील अडचणीत भरच पडली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात त्यांचे निकटवर्तिय वाल्मिक कराड याचे नाव समोर आले होते. त्यामुळे मुंडे यांना दबाव वाढल्याने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. औरंगाबाद खंडपीठात […]

अधिक वाचा..

भाजपाचे पदाधिकारीच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात?

मुंबई: लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्यायपालिका हा एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. सर्वसामान्य जनतेचा आजही न्यायपालिकेवर विश्वास आहे परंतु मागील काही वर्षातील घटना पाहता न्यायपालिकेवरचा विश्वासही डळमळीत होत चालला आहे. आता तर थेट न्यायाधिशपदावरही सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत असेल तर ते निष्पक्षपातीपणे न्याय देतील याबाबत शंका नक्कीच येऊ शकते आणि हा प्रकार लोकशाहीला अत्यंत घातक […]

अधिक वाचा..