कॅल्शियम कमी झाल्यास करा हे घरगुती उपाय

धावपळीच्या युगात आपण थकतो. अनेकवेळी हाडे दुखतात, थकवा जाणवतो. हे नव्या जीवनशैलीमुळे घडत असते. शर्करायुक्त पदार्थांमुळे (चॉकलेट, केक, कोल्डड्रिंक्स इ.) शरीरात कॅल्शियमची कमतरता होते. मात्र, हे कॅल्शिअम घरगुती पदार्थ खाऊन वाढविता येते, त्यासाठी औषधाची गरज नाही. दूध: गाईचे दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे. यामुळे केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्ती सुध्दा पर्याप्त प्रमाणात कॅल्शियम […]

अधिक वाचा..

रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी घरगुती उपाय 

क्तातील कोलेस्टेरॉलची वाढती पातळी तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करणे आणि नियंत्रित करणे आवश्यक आहे. बाजारातील अनेक औषधे तुमच्या कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. औषधांव्यतिरिक्त, तुमच्या कोलेस्टेरॉलच्या पातळीवर लक्षणीय परिणाम करण्यासाठी तुम्हाला तुमचा आहार आणि जीवनशैली बदलण्याची देखील आवश्यकता आहे. काही घरगुती उपाय जे तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची […]

अधिक वाचा..

माउथ अल्सरने त्रस्त झालात? हे ‘सहा’ घरगुती उपाय करून बघा…

शरीराला उष्णतेचा त्रास होतो म्हणजे नक्की काय होते? तर शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढते. शरीरासाठी अति उष्ण असे पदार्थ खाल्याने शरीरातील उष्णता वाढते. तसेच उन्हामुळे , बदलत्या वातावरणामुळेही शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे पित्ताचा त्रास होतो. अपचनाचा त्रास होतो. अनेक त्रास व्हायला लागतात. अशी दुखणी सहसा जात नाहीत. हैराण करून सोडतात. काहींच्या शरीर रचनेतच उष्णतेचे प्रमाण जास्त […]

अधिक वाचा..

शरीरात उष्णता जास्त असल्यावर तर हे घरगुती उपाय अवश्य करा 

अनेकांना शरीरात उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यानं काही समस्या उद्भवतात. डोळ्यांची आग, छातीत जळजळ, अंगावर उष्णतेचे फोड अशा समस्या येतात. अनेकांच्या अंगात उष्णतेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे अशा व्यक्तींना कोणत्याही ऋतुमध्ये उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. अनेक जणांना या काळात डोळ्यांची आग होणे, छातीत जळजळणे, अंगावर उष्णतेचे फोड येणं अशा तक्रारी जाणवतात. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्याचे […]

अधिक वाचा..

पोट दुखीचा त्रास कमी करण्याचे काही घरगुती उपाय खाली दिले आहेत 

आजीबाई चा बटवा दहा ग्रॅम गुळ व अर्धा चमचा खायचा चुना एकत्र करून त्याची एक गोळी तयार करावी. ही गोळी एक ग्लास कोमट पाण्यासोबत घेऊन थोडी झोप घ्यावी. थोड्याच वेळेत पोटदुखीवर आराम पडेल. जर पोट फारच जोराने दुखत असेल तर आल्याच्या रसामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करावे. असे केल्याने पोट दुखणे थांबते. अर्धा चमचा हळद […]

अधिक वाचा..

डोळ्यांच्या काळजीसाठी घरगुती उपाय 

१) डोळे सुरक्षित राखण्यासाठी गाजर, टोमाटो, पालेभाज्या, बदाम, खावेत. मोडाची धान्ये म्हणजे मूग, मटकी, हरभरे, यांना मोड आणून ती कच्ची खावीत. २) पसरट बशीत गार पाणी घेऊन त्यात एक चिमूट मीठ टाकावे व त्यात डोळ्यांची उघडझाप करावी.यामुळे डोळे स्वच्छ होतात. ३) काकडी किसून किंवा चिरून फडक्यात गुंडाळून डोळ्यांवर ठेवावी. ४) न तापवलेल्या दुधात कापूस भिजवून […]

अधिक वाचा..

घामामुळे मांड्या घासून रॅश येते, मग हे घरगुती उपाय करा

उन्हाळा सुरू झाल्यावर अनेक त्रास सुरू होतात. सतत घाम येतो. घशाला कोरड पडते. उन्हामुळे चक्कर येते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अति उष्णतेमुळे अस्वस्थ व्हायला होते. शरीर सारखं डिहायड्रेटेड होते. ओठांनाही सारखी कोरड पडते. चेहरा अगदी करपून निघतो. अशा समस्यांवर आपण विविध उपाय करतच असतो. एक त्रास उन्हाळ्यात असाही होतो, ज्यामुळे चालायचेच वांदे होऊन जातात. […]

अधिक वाचा..

मिरची चिरल्यावर हाताला होणारी जळजळ ‘या’ घरगुती उपायांनी लगेच थांबवा…

अनेकदा आठवडा बाजार करताना भाज्या, कोथिंबीर याबरोबर मिरच्यांचाही साठा करून ठेवला जातो. मिरच्या चांगल्या राहाव्यात म्हणून हाताने त्यांची देठं तोडून टाकली जातात. मात्र नकळतपणे तोच हात डोळ्याला लागला तर जळजळ होते. यासाठी मिरची तोडताना, चिरताना पुढे दिलेल्या सोप्या टिप्स वापरा, जेणेकरून मिरचीचा त्रास होणार नाही. ज्यांना मसालेदार जेवण आवडते त्यांच्या घरात हिरव्या मिरचीचा मोठ्या प्रमाणात […]

अधिक वाचा..

माऊथ अल्सरने त्रस्त झालात? एकदा हे ‘सहा’ घरगुती उपाय करून बघाच

शरीराला उष्णतेचा त्रास होतो म्हणजे नक्की काय होते? तर शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढते. शरीरासाठी अति उष्ण असे पदार्थ खाल्याने शरीरातील उष्णता वाढते. तसेच उन्हामुळे , बदलत्या वातावरणामुळेही शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे पित्ताचा त्रास होतो. अपचनाचा त्रास होतो. अनेक त्रास व्हायला लागतात. अशी दुखणी सहसा जात नाहीत. हैराण करून सोडतात. काहींच्या शरीर रचनेतच उष्णतेचे प्रमाण जास्त […]

अधिक वाचा..

शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता नैसर्गिकरित्त्या वाढवण्यासाठी घरगुती उपाय

ज्याप्रमाणे स्त्रियांना मातृत्वाची आस असते, आपले स्वतःचे बाळ हवे असे वाटत असते त्याचप्रमाणे पुरुषांना देखील आपले स्वतःचे बाळ हवे असते. त्यांच्या मध्ये देखील आपण पिता बनावे ही भावना प्रखरतेने असते. परंतु स्त्रिया या बाबतीत जितक्या मनमोकळेपणाने बोलतात तितके पुरुष बोलत नाहीत. काही वेळा विवाहित जोडप्याला मुल न होण्याचे कारण त्या जोडप्यातील पुरूषामध्ये असणारी शुक्राणुंची कमतरता, […]

अधिक वाचा..