आंघोळीचे ‘सात’ नियम पाळाल तर ‘शतायुषी’ व्हाल आणि निरोगी आयुष्य जगाल

शरीर धर्मासंबंधी विचार करायचा झाला तर शुचिर्भूत होण्यासाठी आंघोळ हा दिवसाच्या सुरुवातीचा सोपस्कार झाला. अनेक जण थकून भागून आल्यावर किंवा रात्री शांत झोप लागावी म्हणूनही दुसऱ्यांदा अंघोळ करतात. पण वर म्हटल्या प्रमाणे अंघोळ किती वेळ किंवा किती वेळा करता हे महत्त्वाचे नाही तर पुढील नियमांचे पालन करता का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जाणून घ्या […]

अधिक वाचा..

शंभर वर्षे जगायचे तर जंक फूड टाळा; डॉ. नामदेव नरवडे 

पाबळ: विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई प्रशालेत नुकतीच गणेशोत्सव व्याख्यानमाला पार पडली. यावेळी आजार व कुटुंबापुढील समस्या या विषयावर व्याख्यान देताना सध्या जंक फूड मुळे मुलांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत आहे. मुलांची भूक मंदावत आहे व मुलांमध्येही आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलांनाही हृदयविकाराचा झटका येत आहे . हे सर्व चुकीच्या आहाराचे परिणाम आहेत. तसेच […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांकडून कारसह पाचशे किलो गोमांस जप्त

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन कार मधून गोमांसाची वाहतूक करणाऱ्या कारवर शिक्रापूर पोलीस व गोरक्षकांच्या पथकाने कारवाई करत कार सह गोमांस जप्त केले असून कार चालक पळून गेल्याने अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पुणे नगर महामार्गावरून एक काळ्या काचांची कार अहमदनगर बाजूने गोमांस घेऊन […]

अधिक वाचा..