कमी पाणी प्यायल्यास वाढू शकतात ‘या’ मोठ्या समस्या

उष्णतेच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. देशाच्या अनेक भागात पारा ४० अंशांच्या आसपास पोहोचला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन होऊ शकतं, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण दररोज किती पाणी प्यावं आणि त्याच्या कमतरतेमुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यात […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री फडणविसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ, ही मतचोरीच आहे

मतचोरीची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सत्तेत आल्याचे पुरावे दररोज समोर येत आहेत. राहुलजी गांधी यांनी सातत्याने या मतचोरीचे प्रकरण लावून धरले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या कामठी मतदारसंघातील मतांचा घोळ उघड केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण मतदारसंघात ५ […]

अधिक वाचा..

स्वयंपाकघरातील ५ मसाले आहेत जादुई, झरझर वाढणारी शुगर – ब्लडप्रेशर आणतील आटोक्यात

मधुमेह हा जीवनशैली संबंधित गंभीर आजार आहे. जगभरात ९० टक्के रुग्ण मधुमेहाने ग्रस्त आहेत. सध्या त्याच्या प्रकरणात देखील वाढ होत आहे. यामध्ये शरीर योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार करु शकत नाही. यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा अधिक राहाते. अनेकदा हा आजार अनुंवाशिकतेमुळे देखील होतो. आहार आणि जीवनशैलीत काही बदल करुन यावर आपल्याला मात करता येते. […]

अधिक वाचा..

हे ५ पदार्थ वाढवतात कफाचे प्रमाण हेल्दि घशासाठी हे पदार्थ खाणे टाळा 

कफ झाला की एक वेळ खोकला परवडला पण कफ नको. असं म्हणायची वेळ येते. कारण सतत ठसका लागत राहतो. धास लागत राहते. कफ जाता जात नाही. डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेतले तरी परत येतो. त्याची काही कारणे आहेत. ती कारणे म्हणजे आपण खातो ते अन्न. काही पदार्थ कफ वाढवतात. असे पदार्थ पौष्टिकही असू शकतात. पण […]

अधिक वाचा..

हळदीमुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो का, हळद किती सेफ आणि किती घातक…

भारतीय पदार्थांमध्ये हळदीला फार महत्व आहे. हळदीशिवाय अनेक पदार्थ बनूच शकत नाहीत. हळदीनं पदार्थांना रंग-टेस्ट तर मिळतेच, सोबतच यात अनेक औषधी गुणही असतात. ज्याकारणानं आयुर्वेदातही हळदीला खूप महत्व आहे. वेगवेगळ्या उपचारांमध्ये हळदीचा वापर केला जातो. हळदीमधील करक्यूमिन, अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी तत्व आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मात्र, काही लोकांचं मत आहे की, हळद आपल्या किडनींसाठी चांगली […]

अधिक वाचा..

सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ४० ते ५० टक्के वाढ होण्याची शक्यता

संभाजीनगर: केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाची मुदत संपत आल्याने, आठवा वेतन आयोग लवकरच लागू होण्याची चर्चा सध्या जोमात आहे. काय असेल बदल सध्याचे किमान वेतन ₹१८,००० आहे नवीन वेतन ₹२६,००० पर्यंत होऊ शकते पगारात थेट ४० ते ५०% पर्यंत वाढ अपेक्षित Qफिटमेंट फॅक्टर २.२८ ते […]

अधिक वाचा..

शरिरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी घरगुती उपाय 

रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या करतात. या मुळातच एखाद्या प्लेट प्रमाणे दिसतात, त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव दिलं आहे. या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ ही संज्ञा वापरली जाते. रक्तात प्रामुख्याने तीन पेशी असतात, लालपेशी (आरबीसी), पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी) आणि प्लेटलेट्स (तंतुकणिका). त्यापैकी रक्तात […]

अधिक वाचा..

केंद्र सरकारने MSP त केलेली वाढ युपीए सरकारच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजी

मुंबई: केद्रातील भाजपा सरकार शेतमालाच्या हमी भावात वाढ करून शेतकऱ्यावर उपकार केल्याचा अविर्भाव आणत आहे. परंतु ही वाढ अत्यंत तुटपुंजी असून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. काँग्रेसप्रणित डॉ. मनमोहनसिंह सरकारने २००४ ते २०१४ या १० वर्षात हमीभावात १२० ते १५० टक्के वाढ दिली तर २०१४ ते २०२४ काळात मोदी सरकारने या तुलनेत केवळ ४५ […]

अधिक वाचा..

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय प्रत्येकाला माहित असायला हवे जेणेकरून आपण आपल्या घरी आहाराच्या माध्यमातून हिमोग्लोबिन सामान्य स्थितीत ठेवू शकतो. हिमोग्लोबिन वाढविणे म्हणजे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढवणे होय. हिमोग्लोबिन वाढवण्याचे घरगुती उपाय  हिमोग्लोबिन वाढवण्याचे घरगुती उपाय म्हणजे आपला आहार समतोल करणे. आपल्या आहारात लोहयुक्त पदार्थाचे प्रमाण वाढवणे. लोहयुक्त पदार्थ कोणकोणते आहेत त्याची यादी खालीलप्रमाणे पालक: पालक […]

अधिक वाचा..

शरीरातील पाणी वाढवा

उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते, म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील. उपाय  नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही. अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहील. उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल. उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. […]

अधिक वाचा..