वांद्रा अतिक्रमण प्रकरणात १५ जण अटकेत; भूमाफिया आणि भ्रष्ट साखळीवर कारवाईची मागणी जोरात

मुंबई : वांद्रा रेल्वे स्टेशनजवळील गरीब नगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी १५ जणांना अटक केली असून सुमारे १५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर केवळ दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नसल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत […]

अधिक वाचा..

प्राचीन बौद्ध लेणी परिसरात भू-माफियांकडून अवैध उत्खनन, महसूल प्रशासनाच्या अभयामुळे ऐतिहासिक स्थळ धोक्यात!

मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बौद्ध लेणी आणि संरक्षित गुंफा परिसरात भू-माफियांकडून सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाचा गंभीर मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. विजय वडेट्टीवार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा प्रश्न उपस्थित करत, संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर आणि भू-माफियांवर कठोर कारवाईची मागणी केली. बुद्ध लेणी बचाव कृती समितीच्या आंदोलनाची दखल घेत वडेट्टीवार यांनी सांगितले की, […]

अधिक वाचा..

अशोक भोरडे यांच्या तक्रारीवरून भुमाफिया राहुल करपे याच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

प्रशासन अशोक भोरडे यांच्या हत्येची वाट पाहत आहे का? शिरुर (तेजस फडके) शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील आरटीआय व व्हिसल ब्लोअर कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्या तक्रारीवरून भुमाफिया राहुल करपे याच्याविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, अशोक भोरडे हे गेल्या अनेक वर्षांपासून अवैध गौण खनिज उत्खनन, अनधिकृत प्लॉटिंग व प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदेश देऊनही बांद्रेकरवाडीतील भुमाफियावर कारवाई नाही

मुंबई: विधानपरिषदेत भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले कि, मुंबईत जोरजबरदस्तीने जागा हडपण्याचा प्रयत्न काही लँडमाफिया करत आहेत. जोगेश्वरीच्या शुक्ला नावाच्या गुन्हेगारी प्रवृतीच्या भुमाफियाने बांद्रेकरवाडीतील दुसऱ्याची जागा रात्रीचे तीन वाजता पत्रे ठोकून हडप केली. याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांशी बोललो. अखेर रात्री राज्याच्या मुख्यमंत्री यांना फोन लावून चर्चा […]

अधिक वाचा..

उल्हासनगरातील भूमाफियांची चौकशी क्राईम ब्रांचकडे

खंडणीचा खोटा गुन्हा बुमरॅंग होणार मुंबई: उल्हासनगरातील टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीची व हितसंबंधितांविरोधात कारवाईची मागणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आता घोटाळेबाजांवरच बुमरॅंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मागील महिन्यांत २८ तारखेला हिललाईन पोलिस स्थानकात १ कोटी रुपयांची खंडणी मागत ५ लाख खंडणी घेतल्याबाबतचा खोटा गुन्हा कोणतेही पुरावे नसतांनाही […]

अधिक वाचा..