भोपळ्याचे ९ फायदे, आजीबाईसारखी आपल्यालाही मिळेल सुपरपॉवर

उत्तम आरोग्यासाठी भाजी खाणं फायदेशीर ठरत. विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये भोपळा आवडीने खाल्ला जातो. भोपळा हा जीवनसत्त्वे ए, सी आणि ई सारख्या महत्वाच्या पोषक तत्वांचा साठा आहे. भोपळा हा पोटॅशियम, तांबे आणि मँगनीज सारख्या खनिजांचा उत्कृष्ट स्रोत आहे. भोपळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट असते. यासह त्यातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते. यासह मुक्त रॅडिकल्स पासून होणाऱ्या नुकसाना पासूनही बचावते. मुख्य […]

अधिक वाचा..

सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊया; सुनिल तटकरे

पनवेल, उरण येथील शिवसेना शिंदेगटाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.. मुंबई: एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायगड जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस एक प्रमुख पक्ष म्हणून काम करत असून जसा सचिन तेंडुलकर मॅचविनर खेळी करायचा तशीच मॅचविनर खेळी करुन भविष्यात आपल्याला जिल्ह्यात पक्षाला बळ देऊया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी मुंबईत केले. पनवेल, उरण […]

अधिक वाचा..

आरोपीऐवजी पीडितांवर गुन्हा दाखल करणे हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार

पुण्यात पोलिसांचे जंगलराज सुरु आहे का? मुंबई: पुण्याच्या कोथरुड पोलिसांनी तीन तरुणींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार तरुणींनी केली होती. त्यांच्या तक्रारीची साधी दखलही पोलिसांनी घेतली नाही. १२ तासांहून अधिक काळ पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन करूनही दोषी पोलिसांवर गुन्हा नोंद केला नाही. ऊलट त्या तीन तरुणींवरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला […]

अधिक वाचा..

मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा? 

‘आता तरी उठा’ या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले… अहिल्यानगर: राज्यात सध्या मतदार यादीतील घोळ आणि निवडणूक आयोगावर विरोधकांकडून गंभीर आरोप होत आहेत. यातच पुण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा उल्लेख करून एक बॅनर झळकला, त्यात अण्णा, आता तरी उठा अशा आशयाचे मजकूर लिहून त्यांच्यावर पुणेरी शैलीत टीका करण्यात आली होती. या बॅनरवर […]

अधिक वाचा..

चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात ‘हे’ आजार

आरोग्य भारतात मिठाचा जास्त वापर ही एक मोठी समस्या बनली आहे. ICMR-NIE शास्त्रज्ञांच्या मते, यामुळे लोकांना हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक, हृदयरोग आणि किडनीच्या समस्या उद्भवत आहेत. शास्त्रज्ञांनी ही समस्या कमी करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. ते कमी सोडियम असलेल्या मीठाच्या वापराला प्रोत्साहन देत आहेत. पंजाब आणि तेलंगणामध्ये तीन वर्षांचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे, […]

अधिक वाचा..

मुंबई, हिंदू सण ‘रक्षाबंधन’ दिवशी परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावना पायदळी तुडवण्यासारखे; अ‍ॅड. अमोल मातेले

मुंबई: भारतीय परंपरेतील बंधुत्वाचे प्रतीक आणि पवित्र हिंदू सण – रक्षाबंधन यावर्षी ९ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा केला जात आहे. त्याच दिवशी “ज्युनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट” ही महत्त्वाची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी आहे. रक्षाबंधन हा सण बहिणी आणि भावामधील अतूट प्रेम, विश्वास व सुरक्षा यांचे प्रतीक आहे. वर्षभर बहिण […]

अधिक वाचा..

आपला संतूलित आहार कसा असावा

चांगला आहार हाच प्रमूख चांगल्या आरोग्याचा स्रोत आहे. मग त्या अन्नात अश्या गोष्टी असायला पाहिजे कि, ज्याने ते जेवण रूचकर व चवदार सोबत पौष्टिक, बलदायी, आरोग्यदायी असले पाहिजे. तेव्हा आपले महाराष्ट्रियन जेवण या अनुषंगाने अतिशय उत्तम स्रोत आहे. आपल्याला जेवणातून, पिष्टमय पदार्थ, प्रोटिन्स, स्निग्ध पदार्थ (वसा, फँटस् तूप, तेल, मेद) विटामिन्स, आणि क्षार मिळायला हवेत […]

अधिक वाचा..

अजितदादा असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसातळाला जाईल

विजय घाटगेंचा हललाबोल, मनोज जरांगेंसह बच्चू कडूंचा फोन लातूर: अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी छावा संघटनेनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना निवेदन दिलं. यावेळी त्यांच्या टेबलावर पत्ते फेकण्यात आले. नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष […]

अधिक वाचा..

फक्त ४ भाज्या नियमित खा; पोटात पडणारी आग- आतड्यांना सूज हे गंभीर आजार राहतील दूर

आतड्यांची समस्या जसे की, सूज किंवा अल्सर जंक फूडूस किंवा तळलेल्या पदार्थांमुळे होतात. एकदा का आतड्यांमध्ये काही बिघाड झाला तर अन्न पचन होत नाही आणि हळूहळू शरीरातील इतर अवयव सुद्धा निकामी होऊ लागतात. म्हणजे पुढे जाऊन जीवाला धोका होतो. त्यामुळे आतड्या हेल्दी ठेवण्यासाठी काय करावं किंवा आतड्यांसाठी कोणत्या भाज्या फायदेशीर असतात हे जाणून घेऊ. आम्ही […]

अधिक वाचा..

डोळे चुरचूरतात सारखे डोळ्यातून पाणी येते, पाहा काय आहेत कारणे व उपाय

उन्हामुळे अनेक शारीरक समस्या उद्भवतात. काही फार कॉमन असतात. त्यामुळे त्यांची कारणे तसेच त्या समस्यांवर घरगुती उपाय आपल्याला माहिती असतात. मात्र अशाही काही समस्या या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उद्भवतात, ज्या काही ठराविक लोकांनाच होतात. त्या काही फार गंभीर नसल्याने आपण दुर्लक्ष करतो. मात्र असे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरु शकते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकांच्या डोळ्यातून पाणी येते. उन्हाळ्यातच […]

अधिक वाचा..