झोप कमी झाली तर मेंदूवर गंभीर परिणाम! अनेक आजारांची हीच असते सुरुवात

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत झोपेकडे दुर्लक्ष होणे ही सामान्य बाब झाली आहे. मात्र झोप ही केवळ विश्रांती नसून शरीर व मेंदूचे नैसर्गिक रीसेट बटन आहे. झोप पूर्ण न झाल्यास त्याचा थेट आणि गंभीर परिणाम संपूर्ण आरोग्यावर होतो. झोपेच्या काळात शरीर दिवसभरातील थकवा, ताणतणाव आणि मानसिक ओझ्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करते. मात्र झोप अपुरी राहिली किंवा वारंवार […]

अधिक वाचा..

तुळशीची पाने रोज चावून खा! अनेक आजारांवर असरदार, पावसाळ्यात तर फार उपयोगी

आपल्याकडे तुळशीच्या रोपाला अत्यंत महत्वाचे मानले जाते. धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तुळस ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. तिच्या पानांत असलेल्या औषधी घटकांमुळे ती शरीरासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते. विशेषतः तुळशीची पाने चावून खाणे ही एक पारंपरिक आणि नैसर्गिक आरोग्यवर्धक पद्धत मानली जाते. तुळशीच्या पानांत अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे ही पाने […]

अधिक वाचा..

बध्दकोष्ठता हेच अनेक रोगांचे मूळ 

पचलेल्या अन्नातील पाण्याचे शोषण मोठ्या आतड्याद्वारे होऊन मल तयार होतो. हे होत असताना पाणी जास्त प्रमाणात शोषले गेले तर मल जास्त घट्ट होतो आणि बद्धकोष्ठ हा त्रास होतो व मल पुढे सरकण्यात अडचण निर्माण होते. मलविसर्जनाचा वेग आला असता वेगाचे धारण करणे किंवा मलप्रवृत्ती अडवून धरणे व त्याचवेळी शौचास न जाणे हे बद्धकोष्ठाचे सद्य परिस्थितीत […]

अधिक वाचा..