मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचे होणार नुकसान

  मुंबई: मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या जीआरने ओबीसी समाजाचे नुकसान होणार आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयात पात्र असा शब्द वापरला होता. पण दुसरा शासन निर्णय काढताना मात्र पात्र हा शब्द वगळण्यात आला. याचा अर्थ असा निघतो की मराठा समाजाला ओबीसींतून सरसकट आरक्षण मिळू शकते. हे ओबीसी समाजावर अन्यायकारक […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षणाचे संपूर्ण श्रेय देवेंद्र फडणवीसांचे, चक्क ठाकरे गटाने केले कौतुक

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा लढा यशस्वी ठरला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने सरकारला मागण्या मान्य करण्यास भाग पाडले. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संयमपूर्ण नेतृत्वाचे कौतुक केले आहे. मात्र, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जरांगे यांच्या आंदोलनाने […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष…

“एक मराठा, लाख मराठा” च्या गगनभेदी घोषणांनी शहर दणाणलं; गुलाल, फटाक्यांत जल्लोष शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर, मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर गेले चार दिवस सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश मिळाल्यानंतर शिरूरमध्ये मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. शासनाने बहुतांश मागण्या मान्य केल्यानंतर उपोषण मागे घेतल्याची माहिती दूरदर्शन वाहिन्यांवर झळकताच शिरूरकरांनी आनंदोत्सव साजरा […]

अधिक वाचा..

सरसकट मराठा आरक्षण दिलं, तर दुसऱ्याच दिवशी कोर्टात खेचू; छगन भुजबळ

मुंबई: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने सरकारला चांगलंच अडचणीत आणलं असताना, ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सरकारसमोर थेट चेतावणीच दिली आहे. “सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्यास दुसऱ्याच दिवशी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार!” असा थेट इशारा त्यांनी दिला. सोमवारी ओबीसी नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

अधिक वाचा..

राजधर्माचे पालन करा आणि तातडीने मराठा आरक्षणाची घोषणा करा

मुंबई: सरकारने ठरवले तर पाच मिनिटात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो पण सरकार ते करत नाही. भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेल्या आश्वासन पाळावे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. राज्यात प्रचंड मोठे बहुमत असून त्यांनी दिल्लीत जाऊन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी. राजधर्माचे पालन करत तातडीने मराठा समाजाला आरक्षण […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाची घेतलेली भूमिका यामुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. जरांगे येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत येऊन हे उपोषण चालू करणार आहेत. मात्र न्यायालयाने त्यांना मुंबईत येण्यास मनाई केल्यानंतर वातावरण जास्तच तापले आहे. असे असतानाच आता समोर मोठी माहिती समोर आली आहे. (26 ऑगस्ट) […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही…!

मुंबई: मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही. राज्यात नोकरभरतीही होऊ देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हा आरक्षण परिषदेत देण्यात आला. मराठा आरक्षणासाठी, एल्गार पुकारण्यासाठी राज्यस्तरीय आरक्षण परिषदेचे आयोजन करण्याबाबत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला. घटनात्मक तरतूद असलेल्या […]

अधिक वाचा..