आपली लढाई लोकशाही व मानवतावादी मुल्यांची जपणूक करण्यासाठी; जयंत पाटील

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लढा हा सरकार स्थापन करण्यासाठी नसून फुले- शाहू-आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही व मानवतावादी मुल्यांची जपणूक करण्यासाठी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलची राज्यस्तरीय बैठक आज राष्ट्रवादी भवन मुंबई येथे पार पडली. यावेळी डॉ. सुनील जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस […]

अधिक वाचा..

इस्पात कंपनीतील पीडित कामगारांना न्याय मिळावा…

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील २२ वर्षापुर्वी टाळेबंदी करुन कंपनीतील ५ हजार कामगारांचे भवितव्य धोक्यात आलेले असताना सध्या कंपनी विक्री केली. मात्र योग्य न्यायासाठी इस्पात कंपनीची गैरव्यवहारांची चौकशी करुन पिडीत कामगारांना न्याय मिळाव, अशा मागणीचे निवेदन कंपनीच्या गेटवर राष्ट्रवादी श्रमशक्ती महासंघाच्या वतीने पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील इस्पात कंपनी […]

अधिक वाचा..
sheetal kardekar

शीतल करदेकर यांना पत्रमहर्षी आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान

पुणे: आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त‘ शिवाजीनगर येथील लकाकी रस्त्यावरील आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, विनोद विद्यापीठ येथे अनेक मान्यवरांचा सत्कार आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानचे वतीने करण्यात आला. साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्म संवत्सर वर्षानिमित्त न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी धाडसी पत्रकार शीतल करदेकर यांना पत्रमहर्षी […]

अधिक वाचा..

मुंबई-पुणे महामार्गावरील अपघात स्थळे शोधून दोष दूर करणार; देवेंद्र फडणवीस 

मुंबई: मराठा समाजाचे नेते, माजी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावर झालेल्या अपघाताबद्दल कुटुंबियांसह अनेकांकडून शंका व्यक्त केल्या जात असून त्यांचे निरसन होण्यासाठी या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. दरम्यान महामार्गांवरील वाहन अपघातातील मृत्यू टाळण्यासाठी पोलिसांनी हद्दीचा प्रश्न निर्माण न करता तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव […]

अधिक वाचा..

शेअर बाजारात विक्रीचा दबाव, सेन्सक्स निर्देशांक 250 अंकांनी घसरला 

मुंबई: मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी झालेली घसरण आजही कायम राहिल्याचे दिसत आहे. शेअर बाजारात विक्रीचा दबाव दिसत असून सेन्सेक्स 350 हून अधिक अंकांनी घसरला. बाजार सुरु होताच सेन्सेक्स निर्देशांक 250 अंकांनी घसरला होता. त्यानंतर विक्रीचा सपाटा वाढल्याने बाजारात घसरण दिसून आली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. बीएसईचा 30 स्टॉक्सचा निर्देशांक सेन्सेक्स 285.07 अंकांच्या […]

अधिक वाचा..