ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

मुंबई: यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२४’ ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना जाहीर झाला आहे. स्व. यशवंतराव चव्हाणांच्या ४० व्या पुण्यतिथीदिनी येत्या २५ नोव्हेंबर रोजी चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. दोन लाख रुपये […]

अधिक वाचा..

कोण कुठे आणि किती जागा जिंकणार, संपूर्ण यादीच आली समोर

मुंबई: विधानसभा निवडणुकीपूर्वी Matrize चा सर्व्हे समोर आला आहे. ज्यामद्ये महाराष्ट्रातील सत्ता आणि महायुती-महाविकास आघाडीचं भवितव्य काय असणार याचा अंदाज समोर आलं आहे. सर्वेक्षणात प्रदेशनिहाय किती जागा कोणाला मिळणार? याचा सुद्धा अंदाज समोर आला आहे. विभागनिहाय किती जागा कोणाला मिळणार? पश्चिम महाराष्ट्र महायुती: 70 जागांपैकी महायुतीला 31-38 जागा आणि 48 टक्के मते मिळू शकतील. महाविकास […]

अधिक वाचा..

तुम्हीही सुरू करू शकता रेशन दुकान; जाणून घ्या रेशन दुकान सुरू करण्याविषयीची सविस्तर माहिती…

स्वस्त भाव दुकान सुरू करण्यासाठी पात्रता 1) अर्जदार हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे. 2) अर्जदार हा किमान 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. 3) अर्जदार हा ज्या भागात शॉप सुरु करण्यासाठी रिक्त पद सूचित केले आहे त्या भागाचा रहिवाशी असणे अनिवार्य आहे. 4) अर्जदार हा रेशन दुकान संबंधित पुस्तके आणि खात्याचीदेखभाल करण्यास सक्षम असला […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांचा अवमान करणाऱ्या दोघांवर कारवाई करा…

साधू कटके यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष साधू कटके यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध अवमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी साधू कटके आणि यांचे पुत्र संतोष कटके यांचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात येत असून साधू कटके आणि संतोष कटके वर कठोर कायदेशीर […]

अधिक वाचा..

स्वराज्य संग्राम पक्षाचा शिवसेना महायुतीला पाठिंबा

मुंबई: शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या महायुतीला स्वराज्य संग्राम पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्वराज्य संग्राम पक्षाचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी घोषणा केली. मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र हिताचे अनेक निर्णय घेतले. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले. अण्णासाहेब पाटील […]

अधिक वाचा..

उद्योगपतींना लाखों कोटींची कर्जमाफी देणाऱ्या मोदींनी देशातील एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का केली नाही

गोंदिया: शेतकऱ्यांच्या हितासाठीच शेतकरी कायदे आणले होते असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असतात पण ते काळे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते तर शेतकरी रस्त्यावर कशासाठी उतरले होते? भाजपाचे सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या धान, सोयाबीन, कापसाला भाव देत नाही. देशातील मुठभर उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्जमाफ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ वर्षात एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का […]

अधिक वाचा..

शरद पवारांच्या जातीयवादावर क्ष-किरण

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला आहे. मागेही त्यांनी एकदा मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात असाच आरोप केला होता. परवा राज ठाकरे यांनी पवारांच्या जातीयवादाचं उदाहरण देताना सांगितलं की, “शरद पवार हे जातीयवाद करतात, त्याचं एक उदाहरण देतो. पुण्यात एका कार्यक्रमात शरद पवारांना लोकमान्य टिळकांची पुणेरी […]

अधिक वाचा..

दिलीप लांडे यांच्यावर आचार संहिता भंग केल्याप्रकरणी कार्यवाही करा

मुंबई: काल रात्री पवई येथील हॉटेल मिनी पंजाब मधील हाल मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दिलीप लांडे यांच्या रिद्धी सिद्धी संस्थेच्या तसेच शिंदे गटाच्या उपनेत्या मीनाताई कांबळे व संध्या वढावकर यांनी प्रेशर कुकर, साडी, हॉट-पॉट व इतर गृह उपयोगी सामान वाटप करीत दिलीप लांडे यांनाच मतदान करा असे आवाहन करीत असल्याची तक्रार प्राप्त होताच १६८ […]

अधिक वाचा..

जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळवणे झाले आता सोपे; जाणून घ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धत…

महाराष्ट्रात जन्म प्रमाणपत्र काढण्याची दोन पद्धत आहे ऑनलाइन पद्धत “जन्म प्रमाणपत्र नोंदणी” बटणावर क्लिक करा. नवीन वापरकर्त्यासाठी नोंदणी करा किंवा आधीच नोंदणीकृत असल्यास लॉगिन करा. आवश्यक माहिती आणि कागदपत्रे जमा करा. फी भरा. जमा बटणावर क्लिक करा. तुमचा अर्ज क्रमांक आणि पावती मिळवा. १५ दिवसांच्या आत तुमचे जन्म प्रमाणपत्र ऑनलाइन उपलब्ध होईल. तुम्ही ते डाउनलोड […]

अधिक वाचा..

धारावी पुनर्विकास विरोधामागे दलित आणि कष्टकऱ्यांचा द्वेष करणारी प्रवृत्ती

मुंबईतल्या हजारो प्रलंबित पुनर्विकास प्रकल्पांसाठी मोर्चा का नाही मुंबई: महाविकास आघाडी कडून गेल्या अनेक वर्षांपासून धारावी पुनर्विकासाला होत असलेल्या विरोधामागे दलित द्वेष आणि कष्टकरी कामगारांचा द्वेष हे मूळ कारण असल्याचा थेट आरोप शिवसेना उपनेते – माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केला आहे. अनेक वर्षांपासून मुंबईत प्रलंबित असलेल्या इतर पुनर्विकास प्रकल्पांसाठी मोर्चे का काढले नाहीत? […]

अधिक वाचा..