आता काहीही किंमत मोजावी लागली तरी माघार घ्यायची नाही…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांची बीड जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी सभा संपन्न झाली आहे या सभेमध्ये संबोधित करताना साहेब म्हणाले की आता वेळ आलेलेली आहे. चुकीच्या लोकांना आवरायचं आहे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. व्यासपीठावर आज काही लोक आहेत. ते आमच्याबरोबर राजकारणात नव्हते. पण काहीतरी मुद्दे काढून त्यांना तुरुंगात टाकले जाते. विशेषतः परळीत […]

अधिक वाचा..