नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन, चक्कर येणे अशा समस्यांसोबतच अनेकांना नाकातून रक्त येण्याची सुद्धा समस्या होते. त्यामुळे चक्कर येते किंवा काही लोक बेशुद्धही पडतात. अर्थात अचानक नाकातून रक्त येत असेल तर कुणालाही भीतीच वाटेल. पण जास्त घाबरण्याची गरज नाही. नाकातून रक्त येण्याची कारण अ‍ॅलर्जी, नाकातील […]

अधिक वाचा..

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने मोठी धास्ती घेतली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ‘छात्रों की गुंज’वर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी गेल्या १३ वर्षांत नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांसाठी काय केले, हे जाहीर करावे. सरकारने विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले असते तर दिल्लीतील […]

अधिक वाचा..

भरदिवसा बिबट्याचा हल्ला; तरुण शेतकरी गंभीर जखमी, परिसरात दहशत

ओतूर: जुन्नर तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांदरम्यान प्रचाराच्या गाड्यांचा गोंगाट आणि हालचालींमुळे बिबटे लोकवस्तीपासून दूर राहत असल्याचे चित्र होते. त्यामुळे बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना काही काळ आढळून येत नव्हत्या. मात्र निवडणुका संपताच दैनंदिन जीवन पूर्ववत झाले असून ओतूर (ता. जुन्नर) परिसरात बिबट्याची दहशत पुन्हा वाढू लागली आहे. ओतूर गावच्या हद्दीतील आवळी […]

अधिक वाचा..