शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या ३५ ते ४० दिवसांपासून पाऊस झालेला नाही. राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती असून ८३ तालुके दुष्काळग्रस्त आहेत. त्यामुळे शक्तिपीठासारखे इतर विषय बाजूला ठेवून सरकारने सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सरकारने […]

अधिक वाचा..