संत गाडगे महाराज यांचा जीवन संदेश आचरणात आणणे काळाची गरज; महापौर रितू तावडे

मुंबई: संत गाडगे महाराजांनी आयुष्यभर सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, गोरगरीब रुग्णांची सेवा आणि निवारा या सेवाकार्यांवर दिलेला भर आजच्या काळात अधिक महत्त्वाचा आहे. त्यांचा जीवन संदेश प्रत्येकाने आचरणात आणणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांनी केले. संत गाडगे महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स – […]

अधिक वाचा..

नाकात देशी गाईचे तूप टाकणे

देशी गाईचे तूप आहारात वापरणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण नाकात तूप सोडण्याचे फायदे तोटे माहित आहेत का? हो नाकात देशी गाईचे शुद्ध तूप टाकून तुम्ही बऱ्याच आजारापासून मुक्त होऊ शकता. रात्री झोपताना नाकात देशी गाईच्या तुपाचे फक्त २ थेंब टाकल्याने अनेक फायदे होतात. गायीच्या तुपाचे काही थेंब (प्रमाणात) नाकात घातल्याने कोणतेही नुकसान होत नाही. यासाठी […]

अधिक वाचा..

तुपाचा थेंब नाकात टाकण्याची पध्दत

तुपाचा थेंब नाकात टाकण्याची पध्दत ‘नस्य उपचार’ म्हणून ओळखली जाते. या उपायात सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी, कोमट केलेल्या साजूक तुपाचे २-२ थेंब नाकपुड्यात टाकले जातात. तुपात असलेले नैसर्गिक स्निग्ध गुण नाकातील कोरडेपणा कमी करून श्वसनमार्ग स्वच्छ ठेवतात, ज्यामुळे सायनस, डोकेदुखी आणि श्वसनातील अडथळा कमी होतो. तूप मेंदूला पोषण देणारं, मानसिक तणाव कमी करणारं आणि झोपेची […]

अधिक वाचा..

चाल बांधून त्यात शब्द बसवण्यापेक्षा शब्दाना समर्पक चाल लावणं आवडते; अवधूत गुप्ते

मुंबई: मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दहिसर शाखेने, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘कलावंत आपल्या भेटीला’ ही मालिका सुरू केली. या मालिकेचे चौथे पुष्प सुप्रसिद्ध गायक, संगीतकार, गीतकार,निर्माते अवधूत गुप्ते यांच्या मुलाखतीच्या रूपाने गुंफले गेले. सुप्रसिद्ध निवेदिका व एकेकाळी त्यांच्याच शिक्षिका असणाऱ्या शोभा नाखरे यांनी ही मुलाखत उत्तरोत्तर विलक्षण रंगवत नेली. आपल्या आवडत्या […]

अधिक वाचा..

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर प्रचारकी छाप मारून दुर्लक्ष

मुंबई: “लोकशाहीर अण्णा भाऊ साठे याचे साहित्य प्रचारकी नव्हते,तेअभिजात साहित्य होते. त्यांच्या साहित्यातून त्यांनी जीवनमूल्ये आणि जगण्यातले वास्तव मांडले.शहरी, ग्रामीण जीवनातील व्यथा मांडत त्याला एक आयाम दिला, मात्र त्यांच्या साहित्यावर प्रचारकीचा शिक्का मारुन, समीक्षकांनी ते दुर्लक्षित केले असल्याची खंत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयः […]

अधिक वाचा..