12 वीत इंग्रजीच्या ‘त्या’ चुकीच्या प्रश्नासाठी फक्त ‘या’ विद्यार्थ्यालाच मिळतील ६ गुण…

औरंगाबाद: पुणे बोर्डाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावीची परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरमध्ये शेवटचा पोएट्रीचा प्रश्न देण्याऐवजी उत्तरपत्रिका तपासणाऱ्याला दिलेल्या सूचना छापल्या गेल्या होत्या. त्यासंदर्भात आता पुणे बोर्डाने विद्यार्थ्यांना गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या सचिवा अनुराधा ओक यांनी त्यासंबंधीचे आदेश […]

अधिक वाचा..

तृतीयपंथांच्या उपचारांचा प्रश्न आता मिटला…

महाराष्‍ट्रातला नाही तर देशातला पहिला तृतीयपंथासाठी विशेष कक्ष आजपासून कार्यान्वित मुंबई: तृतीयपंथी हा देखील समाजाचा एक घटक आहे. सबका साथ सबका विकास असे म्हणत असताना या घटकातील लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातला नाही तर देशातला पहिला तृतीयपंथासाठी विशेष कक्ष मुंबईतील जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित झाला असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी […]

अधिक वाचा..

शिवसेना- वंचित यांच्या युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतोच कुठे? का गैरसमज पसरवत आहात…

मुंबई: शिवसेना – वंचित यांच्या युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे? का गैरसमज पसरवत आहात असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांना केला. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालय पार पडल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर वंचितने युती केली हे माध्यमातून समजले आहे. उध्दव ठाकरे यांची आज […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या गावातील कचरा प्रश्न गंभीर

ग्रामपंचायत कडून ग्रामस्थांच्या भावनेचा होतोय छळ शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) हे गाव शिरुर तालुक्यातील अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे गाव असून गावामध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य मोहीम न राबवता त्यास चुकीचे वळण दिले जात असल्याचा प्रकार समोर येत असून ग्रामपंचायत कडून ग्रामस्थांच्या भावनेचा छळ होत असल्याचे दिसून येत आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र पोलिस भरती सराव प्रश्न…

1)देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? 1. गुजरात ✅ 2. सिक्किम 3. आसाम 4. महाराष्ट्र भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे 2) भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरु करण्यात आले? 1.दिल्ली ✅ 2. महाराष्ट्र 3. आंध्र प्रदेश 4. चंदिगढ 3…………. या भागातील पठार मेवाड […]

अधिक वाचा..

पोलीस व तलाठी भरती सराव प्रश्न संच

1) खालीलपैकी कोणत्या राज्यात तांब्याचा साठा सर्वात जास्त आहे? (a) बिहार (b) झारखंड (c) कर्नाटकक (d) राजस्थान✅ 2) स्टॉक फार्मिंग म्हणजे काय? (a) एकाच वेळी 2-3 पिकांची वाढ (b) प्राण्यांची पैदास✅ (c) पीक फेरपालट (d) वरीलपैकी कोणतेही नाही 3) हवेतून नायट्रोजन सोडविण्यास सक्षम असलेल्या पिकाचा प्रकार कोणता आहे. (a) गहू (b) शेंगा✅ (c) कॉफी (d) […]

अधिक वाचा..

शिंदे गटाने प्रथम न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दयावे: अंबादास दानवे

जालना: देशाच्या सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला ‘तुम्ही कोण आहात’ असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे त्यांनी आधी त्या प्रश्नाचे उत्तर दयावे, त्यानंतर इतर प्रश्नांचा निकाल लागेल. शिवसेनेचा आणि निवडणुकांचा धसका घेतल्याने त्यांनी रिट याचिका दाखल केली असल्याची सडकून टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर केली. जालना येथे ते माध्यमांशी बोलत होते. याशिवाय शिंदे गटाने […]

अधिक वाचा..

शिक्षण आयुक्त कार्यालयात शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा

शिक्रापूर: राज्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न सध्या प्रलंबित असून सदर प्रश्नांवर शिक्षक आमदारांसह शिक्षक संघटनेचे व शिक्षण आयुक्त व अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली असून यामध्ये अनेक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन उपाययोजना करण्याचे ठरले आहे. पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा. जयंत असगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक प्रश्नांसंदर्भात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण उपायुक्त हरुण आत्तार, […]

अधिक वाचा..