सभागृहाचे कामकाज स्थगित करुन जनतेच्या प्रश्नावरील चर्चा सत्ताधाऱ्यांनी टाळली

गॅस दरवाढ, महागाई, शेतकरी प्रश्नांवर विरोधकांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी मुंबई: खासदार संजय राऊत यांनी विधानमंडळाबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे, त्याचे समर्थन होऊ शकत नाही. विधीमंडळाचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही, तो राज्याच्या जनतेचाही अपमान आहे. भाजपाने त्यासंदर्भात हक्कभंग ठराव आणला होता. सभागृहात कोणाचाही विरोध नव्हता. अध्यक्षांनी यावर तातडीने निर्णय द्यावा व जनतेचे प्रश्नही महत्वाचे आहेत […]

अधिक वाचा..

कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अंबादास दानवेंनी मांडली सभागृहात आक्रमक भूमिका

मुंबई: राज्यातील कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळाला पाहिजे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविले गेले पाहिजे, यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेत २८९ अनव्ये सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. बार्शीतील कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपये चेक दिल्याची बाब दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून […]

अधिक वाचा..

MEPL कंपनीबाबत येत्या अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडावा शेखर पाचुंदकर यांची दिलीप वळसेंकडे मागणी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील महाराष्ट्र इन्व्हारो प्रायव्हेट लिमिटेड (MEPL) कंपनीच्या प्रदुषणामुळे निमगाव भोगी, कारेगाव, आण्णापुर, सरदवाडी, रामलिंग आणि शिरुर शहर येथील जमीनी नापिक झालेल्या आहेत. तसेच पिण्याचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. यासंदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी किंवा तारांकित […]

अधिक वाचा..

पहाटेचा शपथविधी नव्हे तर जनतेचे मुलभूत प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे; नाना पटोले

देवेंद्र फडणवीसांना साडेतीन वर्षांनंतर साक्षात्कार कसा काय झाला? मुंबई: पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्याशी चर्चाकरून झाला होता या देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यात काँग्रेसला पडायचे नाही. या घटनेला साडेतीन वर्ष झाल्यानंतर फडणवीस यांना आत्ताच त्याचा साक्षात्कार का झाला? आधी का बोलले नाहीत? असे प्रश्न विचारुन काँग्रेससाठी पहाटेचा शपथविधी महत्वाचा नाही तर महागाई, बेरोजगारी, शेतकरी व जनतेचे […]

अधिक वाचा..

पोलीस भरती सराव प्रश्न व त्यांची उत्तरे

राज्य राखीव दलाची स्थापना कोणत्या साली झाली? 1945 1948 1950 1952 उत्तर :- 1948 SRPF चे बेसिक हत्यार कोणते आहे? एस एल आर इन्सास एम पी 5 एके 47 उत्तर :- एस एल आर राज्य राखीव पोलीस दलाचा रेझिंग डे केव्हा असतो? 2 जानेवारी 15 जानेवारी 6 मार्च 8 मार्च उत्तर :- 6 मार्च SRPF […]

अधिक वाचा..

पोलीस भरतीमध्ये विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे…

महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत? ✓ देवेंद्र फडवणीस पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते? ✓ गृहमंत्रालय पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? ✓ राज्यसूची राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते? ✓ दक्षता भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? ✓ तेलंगणा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे? ✓ हैदराबाद महाराष्ट्र […]

अधिक वाचा..

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव प्रश्नसंच…

Q1) राष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर:-  13 फेब्रुवारी Q2) भरत कोकिळा हे प्रसिद्ध टोपणनाव कोणाचे आहे? उत्तर:- सरोजिनी नायडू Q3) अलीकडेच उत्तराखंडचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर:- अक्षय कुमार Q4) सार्वभौम राज्यावर सर्वाधिक काळ राज्य करणारा राजा म्हणून खालीलपैकी कोणी फ्रान्सच्या लुई चौदावा या राजास मागे टाकले […]

अधिक वाचा..

पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत विचारली जाणारी प्रश्न व उत्तरे…

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे विद्यापीठाचे नाव – स्थळ – स्थापना मुंबई विद्यापीठे – मुंबई – १८५७ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठे – नागपूर – 1923 पुणे विद्यापीठ ( सावित्रीबाई फुले) – पुणे -1949 डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – औरंगाबाद – 1958 शिवाजी विद्यापीठ – कोल्हापूर – 1962 कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ – अमरावती – […]

अधिक वाचा..

पोलिस व तलाठी भरती सराव प्रश्न…

1) देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? 1. गुजरात ✅ 2. सिक्किम 3. आसाम 4. महाराष्ट्र भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे… 2) भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले? 1.दिल्ली ✅ 2. महाराष्ट्र 3. आंध्र प्रदेश 4. चंदिगढ 3…………. या भागातील पठार […]

अधिक वाचा..

पोलीस व तलाठी भरतीत विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न – उत्तरे

औरंगाबाद: कोणतीही सरकारी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला सामान्य ज्ञानावर चांगले प्रभुत्व असणे आवश्यक आहे. प्रत्येक मुलाखत आणि परीक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न आणि उत्तरे विचारली जातात. आज आपण सामान्य ज्ञानाशी संबंधित काही प्रश्न आणि उत्तरे जाणून घेणार आहोत. 1) कोणत्या शहराला एका दिवसासाठी भारताची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले? उत्तर : अलाहाबाद (1858 मध्ये, ईस्ट […]

अधिक वाचा..