चाकणच्या समस्यांवर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; ३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविण्याचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमणे, कचरा व्यवस्थापन, पार्किंग आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर आता प्रशासनाने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी गठित उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या सूचना दिल्या. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीला खेड-आळंदीचे […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी विद्यापीठांनी तत्परतेने कार्यवाही करावी; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आरोग्य सुविधा आणि विद्यार्थीपूरक वातावरण उपलब्ध करून देणे ही विद्यापीठांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह सर्वांगीण विकासाला पूरक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठांनी संवेदनशीलतेने आणि तत्परतेने कार्य करावे, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाइन बैठक मंत्रालयात पार […]

अधिक वाचा..

सहा खासदारांच्या पक्षांतराला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस; शिंदे गटासमोरील कायदेशीर पेच वाढणार?

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या सहा खासदारांच्या पक्षांतराचा मुद्दा आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्यासह सहा खासदारांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी या सहा खासदारांच्या पक्षांतराला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील ३५ हजार कंपन्या बंद; उद्योगांवरील सरकारचे दावे फोल; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : महाराष्ट्रात लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखोंच्या संख्येने रोजगारनिर्मिती झाल्याचा भाजपा महायुती सरकारचा दावा सपशेल फेल ठरला आहे. सरकारचे दावे कागदावरच असून भ्रष्टाचार, कमिशनखोरी आणि सत्ताधाऱ्यांच्या बगलबच्च्यांच्या गुंडगिरीमुळे राज्यातील उद्योगधंदे बंद पडत आहेत किंवा इतर राज्यांत स्थलांतरित होत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. गेल्या पाच आर्थिक वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ३५ […]

अधिक वाचा..

घोडगंगा कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना वेग आला आहे. कारखान्यावर अवलंबून असलेल्या हजारो शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार, वाहतूकदार, लघुउद्योजक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हिताचा विचार करून कारखाना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे घोडगंगा […]

अधिक वाचा..

इथेनॉल मिश्रणावरून भाजप खासदारांची जीभ घसरली; म्हणाले…

मध्य प्रदेश: इथेनॉल मिश्रणावरून देशभरात चर्चा सुरू असतानाच मध्य प्रदेशातील रीवा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाच्या केंद्र सरकारच्या धोरणाचे समर्थन करताना त्यांनी शुद्ध पेट्रोलची मागणी करणाऱ्यांवर टीका केली. रीवा विमानतळावर कोलकाता-रीवा-भोपाळ हवाई सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमात जनार्दन मिश्रा यांनी इथेनॉल मिश्रणाचे समर्थन केले. […]

अधिक वाचा..

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे. स्पेशल क्राइम युनिटमध्ये नव्याने आलेल्या पोलीस अधिकारी जेजेने युवराजला अटक केली होती. मात्र, पुराव्यांच्या अभावामुळे त्याची सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे कथानक आणखी रंजक बनले आहे. युवराज तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने केदारला स्वतः निर्दोष असल्याची बातमी प्रसारित करण्यास सांगितले. दुसरीकडे, […]

अधिक वाचा..

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर शासन सकारात्मक मुंबई: राज्यातील ग्रामीण, आदिवासी, डोंगरी, दुष्काळग्रस्त आणि नक्षलग्रस्त भागांतील विनाअनुदानित महाविद्यालयांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी स्पष्ट केले. शासनाच्या अधिकारक्षेत्रातील सर्व विषयांवर आवश्यक ती कार्यवाही करून […]

अधिक वाचा..

‘पाईप चोरी’ प्रकरणात फिर्यादी व स्वच्छता निरीक्षकांची चौकशी करा; अनिल बांडे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेतील कथित पाईप चोरी प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या प्रकरणात केवळ चोरीचा तपास न करता फिर्यादी आणि नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल बांडे यांनी केली आहे. यासंदर्भात शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनानुसार, […]

अधिक वाचा..

संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि हद्दपारीच्या कारवाईवर न्यायालयाच्या निरीक्षणाची जोरदार चर्चा

मुंबई: अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नागरिकांचे घटनात्मक अधिकार आणि हद्दपारीच्या कारवाईसंदर्भात उच्च न्यायालयाने केलेल्या निरीक्षणांची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. सरकारविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी करण्यात आलेल्या हद्दपारीच्या कारवाईवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत नागरिकांचे मूलभूत अधिकार अधोरेखित केले. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती माधव जामदार यांनी “नागरिक गुलाम नाहीत” असे स्पष्ट निरीक्षण नोंदविल्याची चर्चा असून, पोलीस हे कोणत्याही सरकारचे […]

अधिक वाचा..