‘सनई चौघडे’ मालिकेतून चिन्मयी साळवीचा मराठी छोट्या पडद्यावर दमदार प्रवेश

मुंबई: मराठी मनोरंजनविश्वात लवकरच ‘सनई चौघडे’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या मालिकेत काही नवे चेहरे झळकणार आहेत. त्यापैकी एक प्रमुख नाव म्हणजे अभिनेत्री चिन्मयी साळवी, जी मालिकेत ‘शर्वरी परब’ ही मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे. बेधडक, स्पष्टवक्ती आणि बिनधास्त स्वभावाची शर्वरी ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहील, असा विश्वास चिन्मयीने व्यक्त केला आहे. […]

अधिक वाचा..

मार्चमध्ये बँकांना सुट्ट्यांची मालिकाः काही ठिकाणी चार दिवस बँका बंद

मुंबई: मार्च २०२६ मध्ये बँकिंग व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढील आठवड्यात विविध सण आणि सुट्ट्यांमुळे देशातील काही राज्यांमध्ये बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे आधीच पूर्ण करून घ्यावीत, असा सल्ला दिला जात आहे. माहितीनुसार १७ मार्च, १९ मार्च, २० मार्च आणि २१ मार्च या दिवशी विविध […]

अधिक वाचा..

स्टार प्रवाहवर ‘आनंदी’ची एंट्री; अरुण नलावडे आणि समीर धर्माधिकारी पुन्हा मालिकेत

मुंबई: स्टार प्रवाह वरील प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘आनंदी’ ही नवी मालिका येणार असून तिचा पहिला प्रोमो रिलीज होताच प्रेक्षकांकडून त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या प्रोमोमधून मालिकेतील मुख्य कलाकारांची झलक समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे आणि लोकप्रिय अभिनेता समीर धर्माधिकारी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी ६: दिव्या शिंदेचा मोठा खुलासा; पत्रकार परिषदेत मांडल्या गंभीर आरोपांची मालिका

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. दिव्या शिंदे हिला घरातून अचानक बाहेर काढल्यानंतर प्रेक्षकांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या कारणावरून बिग बॉसने दिव्याची हकालपट्टी केल्याचं सांगितलं गेलं. मात्र, घराबाहेर आल्यानंतर दिव्याने पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. घरातून बाहेर पडताच तिच्या […]

अधिक वाचा..

‘तारिणी’ मालिकेत ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग यांची दमदार एन्ट्री; अभिज्ञा भावे म्हणाली

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग आजही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. चित्रपटांसोबतच मालिकांमधूनही ते सातत्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्यांचा चाहतावर्ग आजही मोठा आहे. आता लोकप्रिय ‘तारिणी’ या मालिकेत अनंत जोग यांची एंट्री झाली असून ते या मालिकेत राजकारणी बापुराव जामखंडे ही भूमिका साकारत आहेत. […]

अधिक वाचा..

देहुरोडमध्ये वाहनचोरीच्या मालिकेचा पर्दाफाश; तिघांना अटक, सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

देहुरोड: देहुरोड परिसरात विनानंबर प्लेटची मोटारसायकल चालवणाऱ्या तरुणाला अडविल्यानंतर वाहनचोरीच्या मोठ्या मालिकेचा पर्दाफाश झाला आहे. देहुरोड पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करत एकूण ६ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून, ५ मोटारसायकली व १ रिक्षा असा सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहर व उपनगरात वाढलेल्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची […]

अधिक वाचा..

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत ऐतिहासिक विवाहसोहळा; महाराष्ट्रासाठी भावनिक क्षण

मुंबई: प्रवाह वाहिनीवर सुरु असलेली लोकप्रिय ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. मालिकेतील प्रत्येक टप्प्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आता मालिकेत एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण उलगडणार आहे. सावित्री आणि जोतीराव फुले यांचा विवाहसोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा प्रसंग केवळ मालिकेपुरता […]

अधिक वाचा..

अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई येथे उघड्या चेंबरमुळे अपघातांची मालिका

सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्याप जाग येईना शिरूर (अरुणकुमार मोटे): अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई येथील उघड्या चेंबरमुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गेल्या सात दिवसांत येमाई मंदिर चौकाजवळ रामदेव बाबा स्टील दुकानाच्या समोरील याच उघड्या चेंबरमुळे दोन अपघात घडले आहेत. वारंवार ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने स्थानिक नागरिकांनी […]

अधिक वाचा..

महसूल सप्ताहात जनतेसाठी उपयुक्त उपक्रमांची रेलचेल – शिरूर तहसील प्रशासनाचा पुढाकार

शिरूर (अरुणकुमार मोटे):शिरूर तालुका प्रशासनाच्या वतीने दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येत असून, या कालावधीत विविध लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश महसूल विभागाशी संबंधित नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवणे, माहिती उपलब्ध करून देणे आणि प्रशासनाबद्दल जनजागृती करणे हा आहे.महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी पुणे यांच्या […]

अधिक वाचा..

फुलाला सुगंध मातीचा मालिका पुन्हा पाहायला मिळणार

मुंबई: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका फुलाला सुगंध मातीचा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेला आणि मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिल. मालिका जरी गोड वळणावर थांबत असली तरी लोकाग्रहास्तव या मालिकेचं पुन:प्रसारण करण्यात येणार आहे. ५ डिसेंबरपासून सायंकाळी ६ वाजता फुलाला सुगंध मातीचा मालिका पहिल्या भागापासून प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता येणार आहे. या […]

अधिक वाचा..