‘आपले राष्ट्र, आपला स्वाभिमान’; शक्तिशाली भारतासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन

एकता, कर्तव्य, युवाशक्ती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून विकसित भारत घडविण्याचा संदेश मुंबई: भारत हा केवळ भौगोलिक सीमा आणि भूभागांचा देश नसून तो संस्कृती, परंपरा, शौर्य, कष्ट आणि कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचा संगम असल्याचे प्रतिपादन “आपले राष्ट्र, आपला स्वाभिमान” या लेखातून करण्यात आले आहे. विकसित आणि शक्तिशाली भारत घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून राष्ट्रहिताला प्राधान्य द्यावे, […]

अधिक वाचा..

गुडखे पाय कंबर खांदा दुखी वर उपाय

गुडघे पाय खांदा दुखी हा उतार वयात खूप लोकांना सतावणारा आजार आहे, त्या साठी खालील घरगुती उपाय केल्यास नक्की फरक पडतो. बाभळीची साल 1) बाभळीची साल काढायची. पाण्यात टाकुन कडक उकळवा. त्या पाण्याने गुढघे पाय किंवा खांदा दुखत असेल तिथून धुवून टाका. रोज हा उपाय केल्याने आठ दिवसात फरक पडतो. २) जवस २) रोज सकाळ […]

अधिक वाचा..