राहुल गांधींच्या भाषणावर मोदी सरकारचा अडथळा; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर गंभीर आरोप

मुंबई: चीनच्या सीमेवरील कारवायांबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत महत्त्वाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला असतानाही मोदी सरकारने त्यांना बोलू दिले नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर टीका करत सरकारवर संसदेच्या नियमांचे उल्लंघन करून हुकूमशाही पद्धतीने वागल्याचा आरोप केला आहे. टिळक भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले, “देशाचे माजी लष्करप्रमुख […]

अधिक वाचा..

वर्षा देशपांडे यांच संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण

मुंबई: महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी वादावरून चांगलेच रान पेटले आहे. त्यातच एका मराठमोळ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मूळच्या वर्धा येथील आणि सध्या साताऱ्यात वास्तव्य असणाऱ्या डॉ. वर्षा देशपांडे यांना अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर येथे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन पुरस्काराने गौरवण्यात आले. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी, उद्योगपती जमशेदजी टाटा यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणाऱ्या […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांनो शालेय जीवनातील संस्कारांचा यशस्वी होण्यासाठी उपयोग करा; प्रकाश कुतवळ

न्हावरे (तेजस फडके) शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाबरोबरच शारीरिक सुदृढता व चपळता येण्यासाठी खेळांमध्ये सहभागी व्हावे. शिक्षण घेत असताना शिक्षकांकडुन आपल्यावर जे संस्कार होत असतात त्यांचा उपयोग आपल्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी होत असतो. त्यामुळे शिक्षकांच्या सुचनांचे विद्यार्थ्यांनी पालन करावे व प्रामाणिकपणे अभ्यास करावा असे आवाहन ऊर्जा उद्योगसमुहाचे अध्यक्ष प्रकाश कुतवळ यांनी केले. मांडवगण फराटा (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

मराठी भाषा दिनी राज्यपाल हिंदीत भाषण करतात हा महाराष्ट्राचा अपमान आहे…

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला विधानसभेच्या संयुक्त सभागृहात राज्यपाल आपले पहिले भाषण हिंदीत करतात हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना राज्यपालांच्या अभिभाषणावर आपली नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र आणि मुंबईच्या मातीला भाषेचा सुगंध आहे. त्या प्रांतात येऊन ती भाषा न बोलता उत्तरभारतातील हिंदी इथल्या माणसांच्या […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री महोदयांच्या भाषणातील मुद्दे

दत्ता मेघे शिक्षण व संशोधन संस्थेच्या माध्यमातून रूग्णसेवेचे ईश्वरीय कार्य करण्यात येत आहे माजी खासदार दत्ता मेघे यांचे रुग्णसेवेचे कार्य कौतुकास्पद महात्मा गांधी विनोबांच्या भूमीत रुग्णसेवेचे मोठे कार्य माजी खासदार दत्ता मेघे यांनी सुरू केले आहे त्यांच्या रुग्णसेवेचा वारसा त्यांची दोन्ही मुले पुढे चालवीत आहेत रुग्णसेवा ही ईश्वर सेवा असून या संस्थेच्या माध्यमातून विदर्भातील अनेक […]

अधिक वाचा..

पक्षाने मला बोलायला सांगितलं होत पण नेमक काय झालं?

मुंबई: दोन वर्षाच्या कालावधीनंतर दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. त्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भाषणाची संधी हुकल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होत. त्यानंतर आता स्वतः अजित पवार यांनी घडलेल्या प्रकारावर भाष्य करत पक्षावर नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी याबाबतचा खुलासा केला. दिल्लीत घडलेल्या प्रकारानंतर तुम्ही […]

अधिक वाचा..