छाप्यावेळी उडी की दबाव?महिलेच्या पतीची आयुक्तांकडे धाव, सीआयडी चौकशी सुरू

पुणे: विमाननगर येथील मसाज पार्लरमध्ये पोलिसांच्या कारवाईदरम्यान महिलेने इमारतीवरून उडी मारून मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची चौकशी आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आली आहे. महिलेच्या पतीने अमितेशकुमार यांची भेट घेऊन सखोल चौकशीची मागणी केली आहे. काय आहे प्रकरण? पुणे येथील विमाननगर परिसरातील ‘द रुट्स स्पा’ येथे देहव्यापार सुरू असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार […]

अधिक वाचा..

४८ व्या वर्षी धाडसाची झेप! १ लाखांत सुरू झालेली कंपनी आज १५ कोटींच्या टर्नओव्हरवर

चेन्नई: स्टार्टअपसाठी २० ते ३० वय योग्य मानले जाते, हा प्रचलित समज चेन्नईतील लोकेश्वरन कन्नन यांनी पूर्णपणे खोटा ठरवला आहे. आयटी क्षेत्रातील तब्बल २८ वर्षांचा अनुभव आणि बहुराष्ट्रीय कंपनीतील उच्चपदस्थ नोकरी सोडून त्यांनी वयाच्या ४८व्या वर्षी उद्योजक होण्याचा धाडसी निर्णय घेतला. अनेकांनी त्यांना ‘वेडे’ ठरवले, मात्र लोकेश्वरन आपल्या निर्णयावर ठाम राहिले. फक्त १ लाख रुपये, […]

अधिक वाचा..

कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता काम केल्याने अधिकाऱ्यांवर माफी मागण्याची नामुष्की

सरदवाडी ग्रामस्थांच्या लढ्याला मोठे यश; अनिल जाधव यांचे प्रतिज्ञापत्र चुकीचे ठरले शिरूर (अरुणकुमार मोटे): सरदवाडी (ता. शिरूर) येथील ग्रामस्थ रामदास सरोदे व इतर नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) व एमआयडीसी यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर माननीय उच्च न्यायालय, मुंबई येथे झालेल्या सुनावणीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाची मोठी नामुष्की झाली आहे. कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता […]

अधिक वाचा..

काँग्रेसने जुना खेळ पुन्हा सुरू केला; जिथे युतीत गैरवर्तन झाले तिथे आम्ही ठाम भूमिका घेतली

मुंबई: काँग्रेस पक्ष लोकांमध्ये एक बोलतो आणि प्रत्यक्षात त्याविरुद्ध वागतो. त्यांनी आपला जुना खेळ पुन्हा सुरू केला आहे, असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “आम्ही कोणाकडेही गेलो नाही. उलट स्थानिक पातळीवर मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना हे पक्ष आमच्याकडे युतीसाठी […]

अधिक वाचा..

टेंभी नाक्यावर आनंद दिघेंनी सर्व सण-उत्सव सुरू केले, पण गणेशोत्सव नाही कारण…

ठाणे: शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ठाण्यातील टेंभी नाक्यावर नवरात्रोत्सव आणि दहीहंडी यांसारख्या सण-उत्सवांची सुरुवात केली. टेंभी नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या तलाव पाळी जवळील जिल्हा शाखेत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रमही सुरू केला. या उत्सवांबरोबरच मलंग आंदोलन, दुर्गाडी घंटानाद आंदोलन सुरू केल्याने त्यांची प्रखर हिंदुत्ववादी नेता अशी ओळख होती. सर्व सण उत्सव सुरू करणाऱ्या दिघे […]

अधिक वाचा..

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाचे ऑनलाइन अर्ज सुरु; जाणून घ्या कसा आणि कुठे करावा

संभाजीनगर: नवोदय विद्यालय समितीने (NVS) शैक्षणिक सत्र 2026-27 साठी इयत्ता 6 वीच्या प्रवेशासाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पालकांनी वेळेवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुठे कराल अर्ज अधिकृत वेबसाइट: https://navodaya.gov.in थेट अर्ज लिंक: https://cbseitms.rcil.gov.in/nvs शैक्षणिक पात्रता विद्यार्थ्याने इ. 5 वी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सरकारी […]

अधिक वाचा..

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाचे ऑनलाइन अर्ज सुरु

संभाजीनगर: नवोदय विद्यालय समितीने (NVS) शैक्षणिक सत्र 2026-27 साठी इयत्ता 6 वीच्या प्रवेशासाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. पात्र विद्यार्थ्यांसाठी *ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू* झाली असून पालकांनी वेळेवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुठे कराल अर्ज अधिकृत वेबसाइट:https://navodaya.gov.in थेट अर्ज लिंक: https://cbseitms.rcil.gov.in/नवस शैक्षणिक पात्रता विद्यार्थ्याने इ. 5 वी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सरकारी किंवा […]

अधिक वाचा..

नागपूर शहरातील विकासकामे तातडीने सुरू करावीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

‘झिरो माईल’ होणार पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र  मुंबई: नागपूर महानगराच्या चौफेर विकासासाठी जे आराखडे व नियोजन झाले आहे त्याप्रमाणे तत्काळ कामे सुरू झाली पाहिजे. ऑरेंज सिटी स्ट्रिट प्रकल्प येथे परफार्मन्स गॅलरी, झिरो मॉईल सुशोभिकरण, कॉटन मार्केट विकास, फुल मार्केट, कारागृह स्थलांतरण ही कामे महानगराच्या चौफेर विकासाला हातभार लावणारी आहेत. यादृष्टीने संबंधित यंत्रणांनी प्रस्तावित कामे तत्काळ सुरु […]

अधिक वाचा..

बेट भागात यात्रा-जत्रांचे उत्सव सुरू, श्रद्धा आणि संस्कृतीचा अनोखा संगम

शिरूर (अरुणकुमार मोटे):  शिरूर तालुक्यातील बेट भाग सध्या धार्मिक आणि सांस्कृतिक रंगांनी न्हालेला आहे. एप्रिल महिना आला की या भागातील गावोगावी पारंपरिक थाटामाटात यात्रा-जत्रांचे आयोजन केले जाते. गावकऱ्यांच्या उत्साहात आणि बाहेरगावी असलेल्या लोकांच्या मोठ्या उपस्थितीत या यात्रांचा उत्सव सर्वदूर दुमदुमत असतो. या यात्रांमध्ये देव जन्माचे कीर्तन, बैलगाडा शर्यती, तमाशा, ऑर्केस्ट्रा, कुस्त्यांचे जंगी आखाडे अशा विविध […]

अधिक वाचा..