उन्हाळ्यातही गरमागरम आल्याचा चहा पिणारच, काही होत नाही म्हणता 

मस्त गरमागरम चहा हा आपल्यापैकी अनेकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. काहीजणांच्या दिवसाची सुरुवातच चहा पिऊन होते. यातही जर आलं घातलेला गरमागरम, वाफाळता चहा असेल तर स्वर्गसुखच. चहामध्ये आलं घातलं की चहाला एक वेगळीच टेस्ट येते. चहाचे चाहते आपल्याला संपूर्ण जगभरात पाहायला मिळतील. चहाचा घोट घेतल्याशिवाय चहाची तलफ जात नाही. चहा करताना त्या चहाची चव अधिक वाढून […]

अधिक वाचा..

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा! आजारांना ठेवा दूर, आरोग्य निरोगी; काय आहे थ्री ड्रिंक थिअरी

तापमान सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य निरोगी ठेवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. जास्त घाम येणं डिहायड्रेशनचं कारण बनू शकतं, ज्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि चक्कर येणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ‘थ्री ड्रिंक थिअरी’ तुम्हाला यामध्ये मदत करू शकते. शरीराला हायड्रेटेड ठेवणं महत्त्वाचं […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यात प्या काकडीचे डिटॉक्स वॉटर, ५ मिनिटांचे काम-पोटाला आराम आणि पोटावरची चरबीही गायब

पोटाच्या समस्यांचे प्रमाण फार वाढले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे असेल किंवा खाण्याच्या सवयींमुळे. जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाहीत. त्यामुळेही त्रास होतो. बाहेरचे तेलकट पदार्थ भरपूर खाल्ले जातात. तसेच स्थुलतेच्या समस्याही वाढल्या आहेत. पोटाचे आजार, सातत्याने वाढणारे वजन कमी करण्यासाठी एक रामबाण उपाय आहे. तो म्हणजे डिटॉक्स वॉटर. फारच सोपा उपाय आहे. पाहा किती उपयुक्त असते हे […]

अधिक वाचा..

एसटी कडून उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी जादा वाहतूक

दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ नवीन फेऱ्या धावणार मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे जादा वाहतूक करण्यात येणार आहे. यंदा देखील उन्हाळी जादा वाहतूकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत दिनांक १५ एप्रिल,२०२५ ते […]

अधिक वाचा..

लातूर शहराच्या उन्हाळी पाणीपुरवठ्यासाठी ठोस नियोजन करावे 

मुंबई: उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी ठोस नियोजन करावे. लातूर महानगरपालिकेने जलसाठ्यांचा आढावा घेत पाणीवापराचे नियोजन करावे. तसेच आवश्यक ठिकाणी टँकरची संख्या वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा. पाण्याचा सुयोग्य वापर करावा आणि पाणी वाचविण्याबाबत जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या. विधानभवनात लातूर महानगरपालिका कचरा, वाहतुक व्यवस्था, […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यात आरोग्यासाठी दही की योगर्ट अधिक फायदेशीर

उन्हाळा सुरू झाला असून आता प्रत्येकजण स्वत:चे आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारात थंड पदार्थांचा समावेश करू लागले आहेत. अशा परिस्थितीत काही लोकं उन्हाळ्यात दह्याचे जास्त प्रमाणत सेवन करतात. पण काही लोकं योगर्ट देखील त्यांच्या आहाराचा भाग बनवतात. या दोन्ही गोष्टी दुग्धजन्य पदार्थांचा भाग आहेत. बहुतेक सेलिब्रिटींच्या आहारात योगर्टचा सर्वाधिक प्रमाणात समावेश असतो हे तुम्ही अनेकदा ऐकले […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यात महिला पडतात जास्त आजारी या ६ गोष्टी उन्हाळ्यात कराच उन्हाचा त्रास कमी…

1) सगळ्यात सामान्य पण महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे पाणी पित राहणे. उन्हाळ्यामध्ये शरीराला प्रचंड पाण्याची गरज असते. शरीर डिहायड्रेट होत राहते. त्याला सतत पाणी लागते. 2) भरपूर फळे खा. फळांमुळे शरीराला थंडावा मिळतो. पोटाला आधार मिळतो. शरीरही हायड्रेटेड राहते. 3) डोक्यावर पातळ कॉटनची ओढणी घ्या. उन्हाने डोके गरम होते. त्यामुळे चक्कर येते. डोकं गरम होऊ […]

अधिक वाचा..

उन्हाळी आणि लघवीचा त्रास यावर उपाय

आपल्या घरातल्या मोरीची आणि शरीरातल्या मूत्रसंस्थेची तुलना करून पहा. मोरी धुण्यासाठी फिनेल वगैरे सर्व गोष्टी वापरल्या, पण मूळ पाणीच उपलब्ध नसेल तर? अर्थातच ती स्वच्छ होणारच नाही. तसेच काहीसे आपल्या मूत्रसंस्थेचे आहे. उन्हाळ्यात घाम अधिक येतो आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे या दिवसात लघवीत क्षारांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मूत्रसंस्थेच्या तक्रारींचे प्राथमिक कारण […]

अधिक वाचा..

शिक्रापूरची वेळ नदी ऐन उन्हाळ्यात तहानलेली

वेळ नदीला चासकमान पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील वेळ नदी पूर्णपणे कोरडी ठणठणीत झालेली असल्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली असल्यामुळे गावाला पायाच्या संकटाचा सामना करण्याची वेळ आल्याने वेळ नदीला चासकमान कालव्याचे पाणी सोडण्याची मागणी शिक्रापूर ग्रामपंचायत सह ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथून […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यासाठी थंड व शरीराला उपयुक्त पेय

१) लाजामण्ड म्हणजे लाह्यांचे पाणी. साळीच्या लाह्या उकळत्या पाण्यात टाकून थोडा वेळ ठेवून नंतर कुस्करून गाळून त्या पाण्यात चवीपुरते मीठ आणि साखर घालून प्यावे. हे पाणी तहान घालविणारे, भूक वाढविणारे, पचण्यास अगदी हलके, शरीराचे पोषण करणारे, साम्य टिकवून ठेवणारे, सर्व ऋतुंमध्ये पिण्यास उत्तम, शरीराची आग, ताप, चक्कर येणे यांवर प्रभावी आणि विशेष म्हणजे लहान मुले, […]

अधिक वाचा..