जुनी पेन्शन २०२६ पासून पुनर्संचयित होणार! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

औरंगाबाद: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा दिलासा दिला आहे. २०२६ पासून जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा झाली आहे. निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता प्रत्येक कर्मचाऱ्याची सर्वात मोठी चिंता म्हणजे निवृत्तीनंतरचे उत्पन्न जुनी पेन्शन योजना (OPS) ही चिंता कमी करायची परंतु OPS बंद झाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षितता वाढली होती आता पुन्हा OPS लागू झाल्याने […]

अधिक वाचा..

वक्फ विषयावरील सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे नसीम खान यांनी केले स्वागत 

मुंबई: गेल्यावर्षी भाजप सरकारने बहुमतांच्या जोरावर संविधानाच्या विरुद्ध वक्फ सुधारणा कायदा लोकसभा व राज्यसभेत पास करून घेतला होता. या कायद्याविरुद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने सुधारणा कायद्याच्या अनेक विषयावर स्थगिती देत अंतरिम आदेश दिला आहे. या आदेशाचे कॉँग्रेस कार्य समिति सदस्य व माजी मंत्री नसीम खान यांनी स्वागत केले […]

अधिक वाचा..

टी. ई. टी. करा अन्यथा निवृत्ती घ्या..! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिक्षण क्षेत्रात खळबळ

बारामती: देशभरातील शिक्षकांनी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) दोन वर्षात उत्तीर्ण करावी अन्यथा सक्तीची सेवा निवृत्ती घ्यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी दिल्यामुळे शिक्षकांमध्ये नोकरी सोडावी लागण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्य शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केल्याची माहिती राज्याध्यक्ष बाळासाहेब […]

अधिक वाचा..

…तर शिक्षकांना राजीनामा द्यावा लागणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

औरंगाबाद: खडतर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. परिश्रम, सखोल अभ्यास, नियोजन आणि कुशाग्र बुध्दीच्या जोरावर परीक्षा पास झालेल्या भावी गुरुजींना प्रमाणपत्राची सहा महिन्यांपासून प्रतीक्षा होती. अखेर आता सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सेवेत राहण्यासाठी TET अनिवार्य सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे की, सेवेत राहण्यासाठी […]

अधिक वाचा..

निवृत्त न्यायमूर्तींच्या निर्णयांवर सर्वोच्च कोर्टाचा मोठा आदेश

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुरेश्वर ठाकूर यांच्या सर्व निकालांना रद्द केले आहे. “सुदैवाने, हे न्यायमूर्ती आता निवृत्त झाले आहेत,” असे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी सांगितले. ठाकूर यांच्या निकालांमधील अस्पष्ट भाषा आणि तर्कशास्त्र समजून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही अडचणी आल्या होत्या. ठाकूर 17 मे रोजी निवृत्त झाले. खटल्यातील गुंतागुंत […]

अधिक वाचा..