बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट ‘या’ दिवसापासून मिळणार

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) फेब्रुवारी–मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी बारावीचे प्रवेशपत्र येत्या सोमवारपासून, म्हणजेच १२ तारखेपासून उपलब्ध होणार आहेत. हॉल तिकीट कुठे आणि कसे मिळणार सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार आहेत अधिकृत संकेतस्थळ : www.mahahsscboard.in सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र […]

अधिक वाचा..

या पाच कारणांनी पुरूषांनी त्यांच्या बाथरूममध्ये आवर्जुन ठेवावी तुरटी, जाणून घ्या फायदे 

तुम्ही जर ८० किंवा ९० च्या काळातील जन्मलेले असाल तर तुम्हाला आठवत असेल की, न्हाव्याकडे दाढी केल्यानंतर तो तुमच्या चेहऱ्यावर तुरटी फिरवत होता. कारण त्यावेळी आफ्टर शेव क्रिम किंवा जेल तेवढे मिळत नव्हते. तुरटीने चेहऱ्याला थंडावा तर मिळतोच सोबतच याने सुरकुत्या आणि त्वचेवरील डागही दूर होतात. तुम्ही जर महानगरामध्ये राहणारे असाल तर तुम्हाला याची काहीच […]

अधिक वाचा..

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अनेक पक्षांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला जाहीर पाठिंबा

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) आणि ब्लॅक पँथर या पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांची परंपरा जपणाऱ्या या पक्षाला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सर्व सहकारी पक्षांचे आभार मानले. भविष्यातील सर्व निवडणुका […]

अधिक वाचा..

त्वचारोग आणि त्यावरील उपाय

काही स्वस्त गोष्टी मध्ये अनेक औषधी गुण असतात, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. पुढे सांगितल्या प्रमाणे जर सतत ८ दिवस अंघोळ केली, तर आयुष्यात चर्मरोग होणार नाही. अनेक वेळा शरीरावर लहानसहान बॅक्टेरिया असतात, त्यामुळे त्वचेला खाज सुटण्याचे प्रकार होतात, ते देखील बंद होतील. तुरटी सहज किराणा दुकानात उपलब्ध होते. १० रूपयाला ५० किंवा १०० ग्रॅम […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील त्या परिसरात दोनदा दुरुस्ती तरीही पुन्हा उखडलेला रस्ता; कोंढणओढ्यात नागरिकांचा संताप

शिरूर दि. २५(अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरूर–मलठण रस्त्यावरील कोंढणओढा परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वेळा खड्डे भरून दुरुस्ती केल्यानंतरही काही दिवसांतच तोच रस्ता पुन्हा उखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लाखो रुपये खर्च करून करण्यात आलेली ही दुरुस्ती दर्जाहीन असल्याचा आरोप होत असून, संबंधित विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या रस्त्यावरून […]

अधिक वाचा..

काहीही खाताना टोमॅटो केचप मागतात लेकरं! पाहा ‘ही’ सवय आरोग्याचं कसं करते नुकसान

सकाळचा नाश्ता असो वा जेवण करायचं असो आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच टोमॅटो केचप जास्त खातात. लहान मुलांना तर सगळ्याच गोष्टींसोबत टोमॅटो केचप हवं असतं. याची गोड आणि चटकदार टेस्ट मुलांना इतकी आवडती की ते प्रत्येक जेवणासोबत तेच मागतात. पालकांनाही वाटतं की यात टोमॅटो आहे, म्हणून आरोग्यासाठी हे चांगलं असेल. पण खरी गोष्ट अशी आहे की […]

अधिक वाचा..

चिमुकल्यांचा जीव गेला पण मुख्यमंत्री मात्र कबुतरांसाठी वेळ काढतात; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची खंत

बिबट्याच्या हल्ल्यांवर ठोस कृती आराखड्याची मागणी जनआंदोलनाचा इशारा शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुका व जुन्नर परिसरात गेल्या दहा दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांमुळे दोन निरागस चिमुकल्यांचा जीव जाण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाच वर्षांची शिवन्या बोंबे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला, तर काही दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यातील कुमशेत येथेही अशाच घटनेत आणखी एका चिमुकल्याचा […]

अधिक वाचा..

लोक झोपेत बडबड का करतात, किंवा झोपेत का चालतात? कारणं वाचून खरंच आश्चर्य वाटेल…

जवळ झोपलेलं कुणी जर अचानक झोपेत बडबड करायला लागलं किंवा काही बोलायला लागलं तर नक्कीच कुणीही घाबरेल. आपल्यासोबतही असं कधी झालेलं असू शकतं. तसेच काही लोक रात्री झोपेतच चालायला लागतात. त्यांना माहीत नसतं की, ते कुठे जात आहेत, का जात आहेत. या दोन्ही समस्या अनेकांमध्ये बघायला मिळतात. पण या समस्या कशामुळे होतात, याची कारणं काय […]

अधिक वाचा..

शिरूर हद्दीतून गहाळ झालेले ५५ मोबाईल विविध जिल्ह्यातुन व परराज्यातुन शोध घेवुन मुळ मालकांच्या केले स्वाधीन

शिरूर तपास पथकाची धडाकेबाज कारवाई शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील शिरूर बाजारपेठ, शिरूर बस स्टॅन्ड व शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईल गहाळ झाल्याचे अनेक अर्ज दाखल झालेले आहेत. सदरचे गहाळ झालेले मोबाईल फोन हे ट्रेस करून पुन्हा नागरिकांना परत करण्या बाबतचे आदेश पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तपास पथकाला दिलेले होते. शिरूर पोलीस […]

अधिक वाचा..

आयटम साँग, प्रौढ संगीत मुलांना लवकर मॅच्यूअर बनवून भावनांनाही हानी पोहचवतात

आजच्या आधुनिक मनोरंजनाच्या युगात आयटम साँग आणि प्रौढ स्वरुपाचं संगीत प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळतं. शाळकरी मुलं, अगदी ७-८ वर्षांची लहान मुलंसुद्धा अशा गाण्यांवर थिरकत असल्याचं आपण रोजच पाहतो. परंतु या गाण्यांचा मुलांच्या निष्पाप मनावर होणारा परिणाम अनेकदा पालकांच्या लक्षातच येत नाही. मुलं वयाच्या आधी मोठी होतात तज्ज्ञांच्या मते अशा गाण्यांमध्ये वापरले जाणारे द्वयर्थी शब्द, अत्याधिक […]

अधिक वाचा..