पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा उद्योगांना फटका; चाकणनंतर शिरुर औद्योगिक वसाहत स्थलांतराची भीती…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीचा थेट फटका रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहत, सणसवाडी आणि कोरेगाव परिसरातील उद्योगांना बसू लागला आहे. कच्चा माल, तयार माल, अवजड वाहने तसेच हजारो कामगारांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावर वारंवार होणाऱ्या कोंडीमुळे उद्योगांच्या उत्पादन व्यवस्थेवर आणि मालवाहतुकीच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. या गंभीर […]
अधिक वाचा..