आशिष देशमुखांचे मानसिक संतुलन बिघडले, उपचाराची गरज; अतुल लोंढे

मुंबई: आशिष देशमुख हे वारंवार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुलजी गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत असतात. देशमुखांची वक्तव्ये पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसते, त्यांना चांगल्या उपचाराची गरज असून ते त्यांनी लवकरात लवकर करुन घ्यावेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले आहेत. यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले […]

अधिक वाचा..

व्यापारी संकुल भुमिपुजन स्थगितीमुळे टपरी व्यावसायिक नाराज

विरोधी पक्षाचा शिरुर शहर टपरीधारकांच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देत केला जाहीर निषेध शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील व्यापारी संकुल भुमिपुजन शासकिय नियमांना व इतर पक्षीयांना डावलून करण्याचे राष्ट्रवादी पक्षाला चांगलेच महागात पडले असून ते स्थगित करावे लागल्याने शहरात राष्ट्रवादी पक्षाची चांगलीच नाचक्की झाली. परंतू यात अनेक वर्षापासून विस्थापीत झालेल्या टपरीधारकांचे हाल होत असून त्यांच्यासाठी होणारी […]

अधिक वाचा..