हळद आणि ओव्याचं हे पाणी काही मिनिटांत दूर करेल गॅस आणि ॲसिडिटी 

हळद ओव्याचं हे पाणी काही मिनिटांत दूर करेल गॅस आणि ॲसिडिटी, कसं बनवायचं समजून घ्या. आजच्या खराब जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पचनाचे त्रास सर्वांनाच आहेत. अगदी आज सगळ्यांना असणारा त्रास म्हणजे ॲसिडिटी. अनेकदा तळलेले पदार्थ जास्त खाल्ल्याने ॲसिडिटी होते. मात्र, ॲसिडिटीची इतरही अनेक कारणं आहेत. जास्त वेळ उपाशी राहणे, अन्न नीट न चावता खाणे […]

अधिक वाचा..

या 4 कारणांमुळं रात्री सतत लघवीला येण्याची समस्या उद्भवते, जाणून घ्या

अनेकजण असे आहेत ज्यांना रात्री सतत लघवीला येण्याचा त्रास असतो. यामुळं अनेकदा झोपही मोड होते. विशेष करून महिलांना हा त्रास जास्त जाणवतो. 1) डायबिटीज: जर तुम्हाला डायबिटीज असेल तर यामुळंही सतत लघवीला येते. रक्तात साखरेचं प्रमाण जास्त असल्यानं शरीरात मूत्र तयार होण्याचं प्रमाण वाढतं. यामुळं सतत लघवीला लागण्याचं प्रमाण वाढतं. जर तुम्हाला असा त्रास जाणवत […]

अधिक वाचा..

आंघोळ थंड पाण्याने करावी की गरम? पाहा गार-गरम पाण्याचे फायदे-तोटे

आपल्या आजुबाजुला आपण असे अनेक लोक पाहताे जे कायम थंड पाण्याने आंघोळ करतात. मग तो अगदी पावसाळा किंवा हिवाळा असेल तरीही ते आंघोळीसाठी थंडच पाणी घेतात. एवढ्या थंडीत थंड पाण्याने आंघोळ हे ऐकूनच अनेकांना हुडहुडी भरते. पण जे हा नियम पाळतात ते मात्र अगदी फिट असतात कारण त्यांच्या प्रकृतीला ते अनुकूल असतं. त्याउलट काही जण […]

अधिक वाचा..

डोळे चुरचूरतात सारखे डोळ्यातून पाणी येते, पाहा काय आहेत कारणे व उपाय

उन्हामुळे अनेक शारीरक समस्या उद्भवतात. काही फार कॉमन असतात. त्यामुळे त्यांची कारणे तसेच त्या समस्यांवर घरगुती उपाय आपल्याला माहिती असतात. मात्र अशाही काही समस्या या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उद्भवतात, ज्या काही ठराविक लोकांनाच होतात. त्या काही फार गंभीर नसल्याने आपण दुर्लक्ष करतो. मात्र असे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरु शकते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकांच्या डोळ्यातून पाणी येते. उन्हाळ्यातच […]

अधिक वाचा..

कमी पाणी प्यायल्यास वाढू शकतात ‘या’ मोठ्या समस्या

उष्णतेच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. देशाच्या अनेक भागात पारा ४० अंशांच्या आसपास पोहोचला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन होऊ शकतं, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण दररोज किती पाणी प्यावं आणि त्याच्या कमतरतेमुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यात […]

अधिक वाचा..

रोज सकाळी दालचिनीचे पाणी पिण्याचे अनेक फायदे 

दालचिनी ही स्वयंपाकघरात जितकी फायदेशीर आहे तितकीच ती आपल्या आरोग्यासाठी देखील बहुगुणी मानली जाते. यात असणारे अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आरोग्याच्या समस्यांपासून मुक्त करतात. आपण नियमितपणे दालचिनीचे पाणी प्यायले तर त्याचे आरोग्याला फायदे होतात. दालचिनीमुळे आपले वजन कमी होऊ शकते, तसेच त्वचेच्या अनेक आजारांपासून आपली सुटका होईल. वजन कमी करायचे असेल तर दालचिनीचे पाणी […]

अधिक वाचा..

झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिण्याची सवय पडेल महागात

चांगल्या आरोग्यासाठी जास्त पाणी प्यायलं पाहिजे. त्यामुळे अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी जास्त प्रमाणात पाणी पिण्याची सवय असते. तुम्हीही असं करत असल्यास तुमच्या शरीराचं खूप नुकसान होऊ शकतं. दिल्लीच्या एक्सपर्टने झोपण्यापूर्वी आपण किती पाणी प्यावं हे सांगितलं आहे. यासोबतच, जे लोक जास्त पाणी पितात त्यांना कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे देखील सांगितलं आहे. रात्री झोपण्यापूर्वी फक्त २ […]

अधिक वाचा..

युरिक ॲसिड वाढलंय, सांधे दुखतात, उपाशीपोटी हे पाणी प्या, दुखणं व्हायला लागेल कमी 

चुकीचे खाणेपिणे, तणावपूर्ण जीवनशैली, जंक फूडचे अतिप्रमाणात खाणं, अपुरी झोप आणि कामाचा ताण याचा आपल्या आरोग्यावर परिणाम दिसून येतो. शरीरात युरिक ॲसिडची पातळी वाढली की, अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. जेव्हा युरिक ॲसिडची पातळी वाढते तेव्हा संधिवात, सांधेदुखी, हाडांचे दुखणे आणि किडनीचे आजार अशा अनेक समस्या निर्माण होतात. शरीरात ही लक्षणे दिसतात आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती

आपल्याला आरोग्यासह खाण्यापिण्याची अधिक काळजी घ्यावी लागते. सतत डिहाड्रेशनची समस्या झाल्याने पाण्याची तहान लागणे, घसा कोरडा पडणे या समस्येला सामोरे जावे लागते. या ऋतूमध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण ज्यूस किंवा इतर अनेक पेय पितो. उन्हाळ्यात रस्त्यावर किंवा बाजारात आपल्याला ताक, निरा, लिंबू पाणीवाले पाहायला मिळतात. लिंबू पाणी प्यायल्याने आपली तहान जरी जात नसली तरी आपल्या […]

अधिक वाचा..

शरीरातील पाणी वाढवा

उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते, म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील. उपाय  नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही. अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहील. उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल. उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. […]

अधिक वाचा..