गुन्हेगार सुटू नयेत म्हणून पीडित महिलांच्या एफआरआय लिहिण्यात त्रुटी नसव्यात…

मुंबई: साता-यातील फलटन तालुक्यातील सोनकवडे गावातील कोळसा भट्टीत काम करणाऱ्या  रायगड जिल्ह्यातील आदिवासी महिलेवर सामूहिक बलाकाराची घटना घडली होती. पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी या विषयाची लक्षवेधी शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत मांडली. या अनुशंगाने झालेल्या चर्चेत डॉ मनिषा कायंदे, कपिल पाटील, राम शिंदे यांनी सहभाग घेतला. गृहमंत्री देवेद्र फडणवीस म्हणाले की, ही घटना गंभीर आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सर्वात सोप्या पद्धतीने इंग्रजी वाचन व लेखन करण्याच्या पद्धतीचा प्रा.शुभम थोरात यांनी लावला शोध…

शिरुर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरूर) येथील रहीवाशी प्रा. शुभम थोरात यांनी इंग्रजी भाषेचा सखोल अभ्यास करून जगातील सर्वात सोप्या पद्धतीने इंग्रजी वाचन व लेखन करण्याच्या पद्धतीचा शोध लावला असून त्याचे स्वॉप्टवेअर जुन महिन्यात मुलांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्रभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुलांना इंग्रजी वाचन कसे करावे? इंग्रजी लेखन कसे करावे? याबद्दल […]

अधिक वाचा..

रक्ताने पत्र लिहून त्याने केले होते तिला प्रपोज…

मुंबई: बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याने भारतीय चित्रपट सृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ज्यामुळे तो नेहमीच चर्चेत राहतो. मात्र आमिर खानचे वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत राहिले आहे. ह्या अभिनेत्याने दोन विवाह केले होते. १८ ऑगस्ट १९८६ रोजी त्यांचे पहिले लग्न रीना दत्ताशी झाले होते. एक काळ असा होता जेव्हा दोघेही […]

अधिक वाचा..