मासिक पाळी वेळेत येण्यासाठी या पाच सवयी बदला

महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळी उशिरा येणे किंवा अनेक महिने न येणे हे देखील त्रासाचे कारण बनते. मासिक पाळीत काही महिन्यांचे अंतर असल्यास आणि जर पिरियड सायकल बिघडायला लागली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. खरं तर, या कालावधीत त्रास होणे हे काही वाईट सवयींचे लक्षण असू शकते. मुलींनी […]

अधिक वाचा..

फक्त ५ दिवस प्या ‘हे’ खास पाणी, पोट फुगणं किंवा गॅसचा त्रास होईल गायब

खाण्या-पिण्यात जर काही गडबड झाली तर पचनासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढतात. अनेकदा तर स्ट्रेस किंवा वातावरणात बदल झाल्यावरही पोट बिघडतं. एकदा का पोट बिघडलं तर खाणं-पिणं बरोबर होत नाही. यामुळे पोट फुगतं, पोटात गॅस होतो आणि अनेकदा पोट दुखतं सुद्धा. बरेच लोक असेही आहेत ज्यांना जेवण केल्यावर पोटात गडबड होते. ब्लोटिंग आणि गॅस दूर […]

अधिक वाचा..

२ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; १५ वर्षीय मामेभावाकडून कृत्य उघड

मोबाईलवरील अश्लील व्हिडिओंचा परिणाम? धक्कादायक घटनेने समाजात संताप अंबाजोगाई: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच १५ वर्षीय मामेभावाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असून या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चिमुरडीचा १७ मार्च रोजी घरासमोरील पाण्याच्या हौदात पडून मृत्यू […]

अधिक वाचा..

उद्योग परवानग्यांमध्ये सुलभतेसोबत महाराष्ट्रात वीजदरातही टप्प्याटप्प्याने घट होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्रात उद्योग सुलभतेसाठी परवानगी प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले असून 33 परवानग्यांपैकी 20 परवानग्या स्व-प्रमाणनावर (Self Certification) आणण्यात आल्या आहेत. उर्वरित 13 परवानग्यांची संख्याही लवकरच कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रामकी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बल्क ड्रग पार्क’ […]

अधिक वाचा..

अंबाजोगाईत चिमुरडीवर अत्याचारानंतर मृत्यू; डॉ. नीलम गोऱ्हे यांची कडक कारवाईची मागणी

मुंबई: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे अवघ्या २ वर्षे ५ महिन्यांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली असून, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनावर कठोर कारवाईसाठी दबाव आणला आहे. प्राथमिक तपासात मृत्यू अपघाती असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शवविच्छेदन अहवालातून लैंगिक अत्याचार स्पष्ट झाल्यानंतर प्रकरणाला […]

अधिक वाचा..

मुंबई शहर ग्रंथोत्सव २०२५ दिमाखदारपणे संपन्न!

मुंबई: उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई शहर ग्रंथोत्सव २०२५ २७ आणि २८ मार्च रोजी उत्साहात व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या दोन दिवसीय ग्रंथोत्सवात मुंबईतील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी, सार्वजनिक ग्रंथालयांचे कर्मचारी, अधिकारी वर्ग […]

अधिक वाचा..

NICU बिलात मोठी सवलत; नवजात बाळाला नवजीवन

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबाला दिलासा पुणे: विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू रुग्णांना मदत करण्याच्या उपक्रमांतर्गत एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. श्रीमती पूजा रोहित मुळे यांच्या नवजात बाळाला गंभीर अवस्थेमुळे NICU मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान बाळाच्या उपचारांचे एकूण बिल सुमारे ₹१,२५,००० इतके झाले होते, जे त्यांच्या कुटुंबासाठी परवडणारे […]

अधिक वाचा..

भोंदू बाबावर कडक कारवाई होणारच; आनंद परांजपे यांचा इशारा

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेत विकास लवांडे यांच्यावर जोरदार टीका केली. “गांडुळासारखी वळवळ बंद करा,” असा थेट टोला लगावत त्यांनी महायुती सरकारकडून कठोर कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणावर सविस्तर माहिती देत, भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सरदवाडीत ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ जनजागृतीचा अनोखा उपक्रम

शिरूर (अरुणकुमार मोटे): सरदवाडी ता. शिरूर येथे स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामपंचायत सरदवाडी, इन्हेलर इंडिया लिमिटेड व नोहाऊ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ या विषयावर भारुडाच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भारुड सम्राट ह. भ. प. अनिल महाराज सावळे (मुळशीकर) यांनी […]

अधिक वाचा..

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेला गती; राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी

मुंबई: राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत राज्य शासनाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना’च्या पुढील टप्प्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी ही माहिती दिली. ‘विकसित महाराष्ट्र-२०४७’ या दृष्टीकोनाशी सुसंगत असलेल्या या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार व सुसज्ज शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास […]

अधिक वाचा..