अधिवेशनात कर्जमाफीचा गजर; देवेंद्र फडणवीस यांची जून 2026 ची टाइमलाइन

मुंबई: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या तापलेले असताना विरोधकांनी अवकाळी पाऊस, शेतकरी कर्जमाफी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (26 फेब्रुवारी) विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना कर्जमाफीसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर भूमिका मांडली. शेतकऱ्यांना 15,472 कोटींची थेट मदत मुख्यमंत्री म्हणाले, “मागील वर्षी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने 15,472 […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार; प्रफुल पटेलांची घोषणा, रोहित पवारांवर अप्रत्यक्ष टीका

बारामती: सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत ही घोषणा पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष Praful Patel यांनी केली. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष नव्या जोमाने भरारी घेईल, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला. या वेळी बोलताना पटेल यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या नेतृत्वगुणांचे तोंडभरून कौतुक केले. “नेतृत्व […]

अधिक वाचा..

बीडच्या प्रश्नांसाठी मुंबईत धाव! देवेंद्र फडणवीस यांची भेट; राजकारण तापलं

बीड: मागील वर्षभरापासून बीड जिल्हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. वाढती गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, दहशत, महिलांवरील अत्याचार, खून आणि दरोडे यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळल्याची टीका होत आहे.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खंडणीसाठी अपहरण व निर्घृण हत्येने संपूर्ण राज्य हादरले होते. या घटनेनंतर जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच गंभीर बनली. उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वतःकडे […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीत सत्ता हस्तांतरण! सुनेत्रा पवार बिनविरोध राष्ट्रीय अध्यक्षा; सुनील तटकरे यांचा शरद पवार गटावर टोला

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय बदल झाला आहे. उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आज बिनविरोध निवड करण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय एकमताने झाला. बैठकीत प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला सर्व सदस्यांनी हात वर करून पाठिंबा दिला आणि […]

अधिक वाचा..

आनंद सोसायटी जमीन घोटाळा! अहवालच ‘चुकीचा’ ठरला; सहाय्यक निबंधक निलंबित

मुंबई: नागपूर ग्रामीण येथील आनंद को-ऑपरेटिव्ह सोसायटीची सार्वजनिक उपक्रमासाठी राखीव असलेली जागा नियमबाह्य पद्धतीने विकल्याच्या गंभीर आरोपांवरून विधानसभेत जोरदार खळबळ उडाली. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा आक्रमकपणे मांडत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. या प्रकरणात सहकार मंत्र्यांनी सभागृहात महत्त्वाची कबुली देत सादर झालेला चौकशी अहवाल चुकीचा असल्याचे मान्य केले आणि सहाय्यक निबंधक […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही सोपे उपाय 

1) रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे अन्न हळद: रोज हळदीचं दूध किंवा भाजीत हळद जास्त प्रमाणात वापरा. तुलसी: सकाळी ५–७ तुलसीची पानं चावून खा किंवा चहात घाला. आल:चहा, सूप, काढा यात आलं घाला. लसूण: कच्चा लसूण (१-२ पाकळ्या) सकाळी पाण्यासोबत खाल्ल्यास इन्फेक्शन कमी होतात. लिंबू आणि आंबट फळ, व्हिटॅमिन C साठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. 2) गरम आणि हलकं जेवण […]

अधिक वाचा..

आरोग्यदायी मध ओळखण्याची पद्धत

1) मध पाण्यात टाकल्यावर सरळ पाण्यात जाते, विरघळत नाही. 2) शुद्ध मध वर्तमानपत्राच्या कागदावर टाकल्यावर एका बाजुस टाकुन बोटाने घासल्यास दुसऱ्या बाजुने फुटुन दिसत नाही. 3) शुद्ध मधावर मुंग्या येत नाहीत, कारण मधात थोडा कडवटपणा असतो. मध खाण्याचे काही नियम 1) मध केव्हाही अग्नीवर गरम करू नये. 2) मध अनुकुल पदार्था बरोबर खावा. 3)मास, मासळी […]

अधिक वाचा..

मराठीचा अभिमान हा केवळ एक दिवसाचा उत्सव नसावा

औरंगाबाद: “मराठी असे मायबोली आमुची…” या ओळींनी सुरू होणारा मराठी अस्मितेचा स्वर आज पुन्हा एकदा घुमला तो मराठी भाषा दिनानिमित्त. २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून राज्यभर साजरा केला जात असताना, केवळ एक दिवसापुरता उत्सव न राहता मराठीचा सन्मान वर्षाचे बारा महिने जपला जावा, अशी भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहे. हा […]

अधिक वाचा..

समाज कार्य महाविद्यालयांतील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी; मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: राज्यातील सर्व समाज कार्य महाविद्यालयांतील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासन सकारात्मक भूमिका घेत असून अनेक निर्णय प्रक्रियेत आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी यांनी राज्यातील सर्व समाज कार्य महाविद्यालय समाज कल्याण विभागाकडून सन 2024 मध्ये उच्च शिक्षण विभागाकडे हस्तांतरित झाल्याने […]

अधिक वाचा..