केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७! विकसित भारताचं स्वप्न, पण वर्तमान जगण्याचे प्रश्न अनुत्तरित?

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, उद्योग आणि सामाजिक सुरक्षेवर मोठा भर देण्यात आला आहे. ‘२०४७ पर्यंत विकसित भारत’ हे लक्ष्य समोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडण्यात आला असला, तरी सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित प्रश्न मात्र पुन्हा एकदा दुर्लक्षित राहिल्याची भावना व्यक्त होत आहे. या […]

अधिक वाचा..

चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी कॉफी-दूध उपाय ठरतोय लोकप्रिय; जाणून घ्या फायदे आणि योग्य वापर

आजच्या धावपळीच्या जीवनात केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांऐवजी नागरिकांचा कल नैसर्गिक उपायांकडे वाढताना दिसत आहे. त्यातच चेहऱ्याच्या त्वचेच्या काळजीसाठी कॉफी आणि दूध यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असून हा उपाय सध्या सोशल मीडियावरही चांगलाच चर्चेत आहे. तज्ज्ञांच्या मते, कॉफी आणि दूध यांचे मिश्रण फेस पॅक किंवा स्क्रब म्हणून वापरल्यास त्वचेला अनेक प्रकारे लाभ होऊ शकतो. कॉफीतील कण […]

अधिक वाचा..

हार्मोनल बदलांमुळे महिलांमध्ये मायग्रेनचा धोका अधिक

मायग्रेन हा तीव्र आणि दीर्घकाळ त्रास देणारा डोकेदुखीचा आजार असून तो पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. तज्ञांच्या मते, महिलांच्या शरीरातील हार्मोनल बदल हे यामागील प्रमुख कारण आहे. विशेषतः इस्ट्रोजेन या संप्रेरकातील चढ-उतारांमुळे मायग्रेनचा झटका येण्याची शक्यता वाढते. मासिक पाळीच्या आधी इस्ट्रोजेनची पातळी अचानक घटते. त्यामुळे अनेक महिलांना या काळात डोकेदुखी, मळमळ, प्रकाश व आवाज […]

अधिक वाचा..

पित्त कमी करण्यासाठी एकच सोपा उपाय

सकाळी रिकाम्या पोटी धने + जिरे पाणी प्या कसे करावे? रात्री १ चमचा धने आणि ½ चमचा जिरे एका ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या. फायदे : पित्त शांत होते ऍसिडिटी व जळजळ कमी होते डोकेदुखी व मळमळ कमी होते पचन सुधारते त्वचेवरील पित्ताच्या गांधी कमी होण्यास मदत होते पित्त […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी दिवस चांगला आहे. मालमत्तेसंदर्भातील व्यवहारातून उत्तम लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाचे आशीर्वाद तुमच्यासोबत असल्याने मानसन्मान वाढेल. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल. संध्याकाळी घरातील एखादा सदस्य आजारी पडू शकतो, त्यामुळे थोडा ताण येईल; मात्र रात्री उशिरापर्यंत परिस्थिती पूर्ववत होईल. वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस ठीक असला तरी कामाचा ताण वाढलेला असेल. कामावर अधिक […]

अधिक वाचा..

न्याय निवडक आहे का! पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांना नोटीसही नाही; अंजली दमानियांचा थेट सवाल

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपपत्र दाखल; फक्त शीतल तेजवानीवर आरोप, पार्थ पवारांना दिलासा पुणे: पुण्यातील मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अखेर आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र या आरोपपत्रामध्ये फक्त शीतल तेजवानी हिचेच नाव नमूद करण्यात आले असून, या प्रकरणात चर्चेत असलेले दिग्विजय पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार […]

अधिक वाचा..

अमर रहे… अजितदादा अमर रहे! बाणगंगा तलावात विधीपूर्वक अस्थींचे विसर्जन

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थींचे मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज वाळकेश्वर येथील पवित्र बाणगंगा तलावात विधीपूर्वक विसर्जन करण्यात आले.यावेळी “अमर रहे… अमर रहे… अजितदादा अमर रहे…” अशा भावनिक घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व […]

अधिक वाचा..

मराठवाडा वॉटर ग्रीडमुळे ‘दुष्काळ’ इतिहासजमा होणार; निधी कमी पडू देणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आधीच्या सरकारने बासनात गुंडाळून ठेवला होता. मात्र आमच्या सरकारने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा सुरू केला असून मराठवाड्यातील ‘दुष्काळ’ हा शब्द कायमचा पुसून टाकण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. यासाठी निधीची कमतरता कधीही भासू दिली जाणार नाही, असे ठाम प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या […]

अधिक वाचा..

EpsteinFiles प्रकरणामुळे देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ राजीनामा द्यावा; झीनत शबरीन

मुंबई: EpsteinFiles मधील धक्कादायक खुलासे आणि या प्रकरणाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव जोडले जाणे हे भारतासाठी अत्यंत गंभीर व चिंताजनक असल्याचा आरोप मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी केला आहे. या प्रकरणामुळे भारत सरकारची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली. या प्रकरणाच्या […]

अधिक वाचा..

अजित पवारांना दोनदा मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली! अंतर्गत राजकारण कारणीभूत;  बबनराव पाचपुते यांचा दावा

मुंबई: भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना एकदा नव्हे तर दोनदा मुख्यमंत्रीपदाची स्पष्ट संधी मिळूनही ती राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे हुकल्याचा खळबळजनक दावा केला आहे. अजित पवार यांच्यासोबत काम केलेल्या पाचपुते यांनी यासंदर्भात अनेक आठवणींना उजाळा दिला. बबनराव पाचपुते हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मंत्री होते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

अधिक वाचा..