१ एप्रिल पासून देशात पहिली डिजिटल जनगणना; ३३ प्रश्नांची माहिती देणे नागरिकांना बंधनकारक

नवी दिल्ली: केंद्र सरकारने आगामी जनगणनेसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली असून, १ एप्रिल पासून भारतात पहिल्यांदाच पूर्णतः डिजिटल जनगणना राबवली जाणार आहे. तब्बल १६ वर्षांनंतर होणारी ही जनगणना प्रशासनिक व्यवस्थेत मोठा बदल घडवणारी ठरणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी जातीवर आधारित आकडेवारीही डिजिटल पद्धतीने गोळा केली जाणार आहे. गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जनगणनेचा पहिला टप्पा १ […]

अधिक वाचा..
domkhel-school

फुलगाव येथे जिल्हास्तरीय कवितागायन स्पर्धेत डोमखेल शाळेला द्वितीय क्रमांक!

पुणे: यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सव अंतर्गत जिल्हास्तरीय कवितागायन स्पर्धेचे आयोजन मंगळवारी (ता. २०) फुलगाव येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत वाघोली केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोमखेल या शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यांत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशामागे हवेली तालुक्याचे कार्यकुशल गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे, विस्तार अधिकारी श्री. मुंडे, केंद्रप्रमुख श्रीमती प्रज्ञा बांदल आणि केंद्रसमन्वयक […]

अधिक वाचा..

खाकी वर्दीतील पोलिसच निघाला ड्रग्स रॅकेटचा दरोडेखोर

गुजरच्या ‘श्याम’ चे सुंदर कारनामे होणार उघड शिरूर (अरुणकुमार मोटे): केंद्र सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाला मोठा धक्का देणारे आणि संपूर्ण राज्यातील पोलीस यंत्रणेला हादरवून सोडणारे एक धक्कादायक प्रकरण पुणे ग्रामीण जिल्ह्यात शिरूर येथे उघडकीस आले आहे. शिरूर तालुक्यात तब्बल वीस कोटी रुपये किमतीच्या एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्स प्रकरणात थेट पोलीस कर्मचारीच मास्टरमाइंड असल्याचे निष्पन्न झाले असून, […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही! मंत्र्याचा मुलगा फरार, तरी अटक नाही; हायकोर्टाचा राज्य सरकारला जाब

मुंबई: महाड नगर परिषदेच्या मतदानाच्या दिवशी झालेल्या तुफान हाणामारी प्रकरणात कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आणि पुतण्या महेश गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल होऊन महिना उलटूनही अटक न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची तीव्र शब्दांत खरडपट्टी काढली आहे. “मंत्र्यांचा मुलगा फरार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीच कसे करत नाहीत? महाराष्ट्रात कायद्याचे राज्य […]

अधिक वाचा..

राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीची घोषणा

मुंबई: राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने गुरुवारी (दि. २२) एक ऐतिहासिक आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ३० जून २०२६ पूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे राज्य सरकारचे कर्तव्य असल्याचे स्पष्ट करताना भरणे म्हणाले की, कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी विशेष समितीची […]

अधिक वाचा..

साईचरणी टाटा सिएरा अर्पण; टाटा मोटर्सच्या पुणे रिजन डिलर्सकडून शिर्डी संस्थानला 25.70 लाखांची कार भेट

जागतिक स्तरावर श्रद्धेचे केंद्र असलेल्या शिर्डीच्या श्री साईबाबांच्या दरबारात दररोज हजारो भक्त नतमस्तक होतात. सामान्य भाविकांपासून ते उद्योगजगतातील नामांकित व्यक्तींपर्यंत सर्वांचीच साईचरणी अढळ श्रद्धा आहे. याच श्रद्धेतून टाटा मोटर्सच्या पुणे रिजनमधील अधिकृत डिलर्सनी एक स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे. टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित टाटा सिएरा ही कार बाजारात अधिकृत विक्रीसाठी उपलब्ध होण्यापूर्वीच तिचे पहिले युनिट […]

अधिक वाचा..

वाढलेल्या कोलेस्टेरॉलने रोज पोखरल जात शरीर

कोलेस्टेरॉल हा आपल्याच शरीरात तयार होणारा एक नैसर्गिक घटक आहे. पेशींची बांधणी, हार्मोन्सचे नियमन आणि पचनासाठी लागणारी काही आवश्यक द्रव्ये तयार करण्यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते. पण जीवनशैली बदललेली असताना, चुकीचा आहार, बसून राहण्याची सवय आणि ताणतणाव यांच्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू लागते. शरीराला शांतपणे पण हळूहळू त्रास देऊ लागते. त्यामुळे कोलेस्टेरॉल कसे आणि का वाढते, […]

अधिक वाचा..

पॅरालिसिस नेमका कशामुळे होतो अर्धांगवायू आणि त्यामागील कारणे

हृदयविकारासारखाच मेंदूला होणारा आजार म्हणजे अर्धांगवायू. यालाच पॅरॅलिसिस, ब्रेन अॅटॅक किंवा वैद्यकीय परिभाषेत त्याला स्ट्रोक आणि सेरेब्रोव्हॅस्क्युलर अॅक्सिडेंट म्हणतात. अर्धांगवायूविषयी समाजामध्ये पुरेशी जागृती नाही. हा आजार रुग्णाचे विविध स्तरांवर नुकसान करतो. जीवाला तर धोका असतोच परंतु वेळेत योग्य उपचार न मिळाल्यास वेगवेगळ्या प्रकारच्या विकलांगता मागे ठेवून जातो. जसे हातापायामधील लुळेपणा, तोतरेपणा, विस्मरण इ. यामुळे रुग्णाला […]

अधिक वाचा..

कळकट मोजे न धुता घातल्याने बेतेल जीवावर, पाहा ही सवय किती घातक

बऱ्याच लोकांना सवय असते की, ते तेच तेच कपडे न धुता पुन्हा पुन्हा वापरतात. कारण हे कपडे फार काही मळलेले किंवा खराब दिसत नाहीत. पण आपल्या कपाटात एक अशी गोष्ट असते जी न पुन्हा पुन्हा वापरल्यास त्रास होऊ शकतो. आम्ही ज्याबाबत सांगतोय ते आहेत मोजे म्हणजेच सॉक्स. दिवसभर पाय शूजमध्ये बंदिस्त असतात. ज्यामुळे घाम येतो. […]

अधिक वाचा..

स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

महाराष्ट्रातील बदललेली जिल्हा व तालुका नावे औरंगाबाद जिल्हा → छत्रपती संभाजीनगर उस्मानाबाद जिल्हा → धाराशिव अहमदनगर जिल्हा → अहिल्यानगर वेहळे तालुका → राजगड अंदमान–निकोबार बेटांची नवीन नावे पोर्ट ब्लेअर → श्री विजय पुरम रोज आयलंड → सुभाषचंद्र बोस द्वीप नील आयलंड → शहीद द्वीप हेवलॉक आयलंड → स्वराज द्वीप राष्ट्रपती भवनातील बदललेली नावे दरबार हॉल […]

अधिक वाचा..