आहारात व्हिटॅमिन बी-१२ चा समावेश

शरीरात व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता असेल, तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टींचा योग्य समतोल राखला तर आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. संतुलित आहारात फळे, हिरव्या पालेभाज्या, दूध, मांस, अंडी इत्यादी खाद्यपदार्थांचा समावेश करावा. या सर्व घटकात व्हिटॅमिन्स, मिनरल्स इत्यादी पोषकतत्वांचा समावेश […]

अधिक वाचा..

तुमच्या कारमधील परफ्यूम ठरतोय ‘सायलेंट किलर’! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका

आपली कार आतून स्वच्छ आणि सुवासिक ठेवण्यासाठी अनेकजण सर्रासपणे कार परफ्यूम किंवा एअर फ्रेशनरचा वापर करतात. परंतू, बाजारात मिळणारे हे सुवासिक फ्रेशनर्स तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात? या परफ्यूममध्ये दडलेल्या हानिकारक रसायनांमुळे श्वासोच्छ्वास आणि मज्जातंतूंशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे असे करत असाल तर वेळीच सावध व्हा. कार परफ्यूममध्ये […]

अधिक वाचा..

भोगवटदार वर्ग 2 जमीन वर्ग 1 मध्ये कशी रूपांतरित करायची

औरंगाबाद: जमिनीचे रुपांतर म्हणजे शेती जमीन इतर उपयोगासाठी बदलण्याची सरकारी प्रक्रिया. खाली संपूर्ण मार्गदर्शक माहिती दिली आहे. अर्जाची प्रक्रिया जवळच्या तहसील किंवा प्रांत कार्यालयात रूपांतरासाठी अर्ज सादर करा सर्वे नंबर, गट नंबर, जमीन कोणत्या प्रकाराची आहे याची अचूक माहिती नमूद करा अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अर्जदाराचे ओळखपत्र (आधार / पॅन / मतदानकार्ड) सातबारा उतारा आठ अ […]

अधिक वाचा..

आनंद करंदीकर यांच्या विचारांची परंपरा जिवंत राहील; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: स्व. डॉ. आनंद करंदीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित श्रद्धांजली सभा दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यार्थी सहायक समिती हॉल, एफ.सी. रोड, पुणे येथे अत्यंत भावस्पर्शी वातावरणात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास काळे होते, तर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या उपस्थित होत्या. डॉ. नीलम गोऱ्हे यांचे भावनिक मनोगत सभेचा समारोप करताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो; भाजपाने मात्र खोटारडेपणा व चॉकलेटच दिले

महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान देणाऱ्या शरद पवारांना सत्ताधाऱ्यांकडून त्रास मुंबई: काँग्रेस पक्षाने ७५ वर्षात काय दिले असा प्रश्न काही लोक विचारत असतात. काँग्रेस पक्षाने रोजगार दिला, शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, औद्योगीकरण, तंत्रज्ञानासह चौफेर विकास केला. काँग्रेसने ७५ वर्षात केलेल्या कामांचा हिशोब लिहिण्यास बसलो तर कागद संपतो पण भाजपाने काय दिले याचा हिशोब केला तर फक्त […]

अधिक वाचा..

घरात बसून तोंड पाटील की करणाऱ्यांना धडा शिकवा, दहशत झुगारून विकासाला मतदान करण्याचे आवाहन

धनुष्यबाणासमोरील बटन दाबून, विजयी गुलाल उधळा अक्कलकोट: नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याने अक्कलकोट, मोहोळ आणि सांगोला येथे प्रचंड जनसागर उसळला. शिवसेनेच्या धनुष्यबाणाभोवती निवडणूक फिरत असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे. प्रत्येक सभेला मिळालेला उस्फूर्त प्रतिसाद पाहता स्थानिकांसह कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. अक्कलकोट येथे झालेल्या सभेत ते […]

अधिक वाचा..

Video; महसुल, पोलिस आणि सरपंचाचा बसलाय मेळ त्यामुळे घोड धरणात चाललाय वाळू उपशाचा खेळ

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या घोड धरणाला सध्या काही वाळू माफियांची नजर लागली असुन गेल्या सहा महिन्यापासुन या धरणात बेसुमार वाळू उपसा सुरु आहे. परंतु शिरुरचा महसुल विभाग आणि पोलिस मात्र फक्त बघ्याची भुमिका घेत असल्यामुळे वाळू माफिया मुजोर झाले आहेत. त्यातच आता घोड धरणाच्या कडेला असणाऱ्या एका गावातील  विद्यमान […]

अधिक वाचा..

ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भावनिक सलाम

मुंबई: कुलाबा येथे आयोजित ‘ग्लोबल पीस ऑनर्स’ कार्यक्रमात 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांचे तसेच पहलगाम हल्ल्यातील पीडितांचे स्मरण करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावुक झाले. “ताज हॉटेलसमोर उभं राहिलं की त्या दिवसाचे आगीचे आवाज, धूर आणि भीतीचा थरकाप आजही मनात जिवंत आहे. आठवण काढली तरी अंगावर शहारे येतात,” अशा शब्दांत त्यांनी त्या काळातील भीषण परिस्थितीचे वर्णन […]

अधिक वाचा..

दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात 100% मोफत सुविधा करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा हस्तक्षेप मुंबई: मुंबई मेट्रोमध्ये दिव्यांग प्रवाशांना केवळ २५ टक्के सवलत मिळत असल्याने त्यांचा आर्थिक आणि दैनंदिन प्रवासाचा ताण वाढत असल्याचे लक्षात घेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. वरिष्ठ पत्रकार आणि दिव्यांग कार्यकर्ते दिपक कैतके यांनी मांडलेल्या मागणीला […]

अधिक वाचा..

शालेय विद्यार्थी – विद्यार्थीनींसाठी एसटीची ‘ हेल्पलाईन; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

धाराशिव: शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी लवकरच एसटी महामंडळाची ‘ हेल्पलाइन ‘ सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक […]

अधिक वाचा..