Shikrapur Police Station

शिरूर तालुक्यातील दुहेरी बालहत्याप्रकरण उघड…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात घडलेल्या दोन बालकांच्या मृत्यू प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. दोन्ही घटनांमागे एकच आरोपी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पहिली घटना… २१ जून २०२४ रोजी १० वर्षाच्या मुलाचा शेतात संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी डोक्यावर जखम असल्याने बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, वनविभागाने हा हल्ला नसल्याचे स्पष्ट […]

अधिक वाचा..

‘केसाने गळा कापला’; ZP निवडणुकीत शिंदे-भाजप युतीत फूट, राजकीय नाट्य रंगले

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळाला. भाजप आणि Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना युतीतच फूट पडल्याने सत्तास्थापनेभोवती तणाव निर्माण झाला.

अधिक वाचा..

गुढीपाडव्याच्या जल्लोषात विकासाची गुढी उभारण्याचा संकल्प; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: गुढीपाडव्याच्या मंगलमय निमित्ताने ठाणे शहरात पारंपरिक नववर्ष स्वागत शोभायात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या वेळी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात समृद्धी, स्थैर्य आणि प्रगतीची गुढी उभारण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे प्रतिपादन केले. कोपिनेश्वर मंदिर नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य शोभायात्रेत ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांच्या लयीत आणि पारंपरिक वेशभूषेत सजलेले […]

अधिक वाचा..

फिलिपाईन्समध्ये मराठींचा ठसा; मंत्री जयकुमार रावल यांचा मनिल्यात संवाद, १२ कलमी उपक्रमांची घोषणा

मुंबई: मराठी समाज जगभर विखुरलेला असला तरी मातृभूमीशी त्यांचे नाते अतूट आहे. फिलिपाईन्समधील भारतीय समाज संख्येने कमी असला तरी व्यापार, उद्योग, सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात त्यांचे योगदान लक्षणीय असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मनिला येथे केले. मनिल्यात आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांनी भारतीय तसेच मराठी बांधवांशी संवाद साधला. यावेळी प्रवासी मराठी […]

अधिक वाचा..

कृषी-विपणनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक सहकार्य गरजेचे; मंत्री जयकुमार रावल

मनीला येथे आशियाई विकास बँकेच्या परिसंवादात ‘विकसित महाराष्ट्र 2047’ ची प्रभावी मांडणी मुंबई: कृषी व विपणन व्यवस्थेचा वेगवान विकास साधण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. फिलिपाईन्समधील मनीला येथे आशियाई विकास बँकेच्या मुख्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या कृषी […]

अधिक वाचा..

गुढीपाडव्याला ठाण्यात देवीची प्राणप्रतिष्ठा; उपमुख्यमंत्री शिंदे यांची सहकुटुंब पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचे सहकुटुंब विधिवत पूजन करून देवीची प्राणप्रतिष्ठा केली.ठाणे पूर्व येथील संत तुकाराम महाराज मैदानात चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त देवीची स्थापना करण्यात आली असून पुढील नऊ दिवस येथे विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले […]

अधिक वाचा..

गुढी पाडव्यादिवशी कांद्याची आवक घटली; दरात चढ-उतार, काही बाजारात लिलाव बंद

मुंबई: राज्यात गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवार (दि. १९ मार्च) रोजी कांदाबाजारात एकूण ४५,३२९ क्विंटल कांद्याची आवक नोंदवण्यात आली. यामध्ये लाल, लोकल, पोळ, उन्हाळी तसेच विविध प्रतिच्या कांद्यांचा समावेश होता. मात्र, अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद असल्याने एकूण आवक तुलनेने कमी दिसून आली. लोकल कांद्याला सर्वाधिक आवक असलेल्या पुणे बाजारात किमान ४०० तर सरासरी ८५० रुपये […]

अधिक वाचा..

भोंदूबाबा प्रकरणावरून राजकारण तापलं; रूपाली चाकणकर अडचणीत, दत्तात्रय भरणे यांची ठाम पाठराखण

मुंबई: ज्योतिष व तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेचं शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अशोक खरात मुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या प्रकरणावरून राज्यभरात त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मात्र चाकणकर यांची ठाम बाजू […]

अधिक वाचा..

खरात म्हणजे महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’; हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया देत खरातला थेट आसाराम बापू आणि गुरमीत राम रहिम सिंह यांच्यासारखा संबोधले. महिलांचे शोषण करणाऱ्या या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास “५८ नव्हे तर शेकडो व्हिडिओ समोर येतील,” असा गंभीर दावा त्यांनी केला.गांधी भवन येथे माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, “महाराष्ट्रात अंधश्रद्धाविरोधी कायदा […]

अधिक वाचा..

जुनी वाहने महाग! पर्यावरण करात दुप्पट वाढ; मोटार वाहन कर सुधारणा विधेयक २०२६ मंजूर

मुंबई: राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे “महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक, २०२६” विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण करात मोठी वाढ करण्यात आली आहे. नवीन दरांनुसार दुचाकी वाहनांसाठी कर ₹२,००० […]

अधिक वाचा..