कोकण विभागाच्या उपसंचालक अर्चना गाडेकर – शंभरकर यांचे निधन

मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पालघर जिल्हा माहिती अधिकारी तथा कोकण विभागाच्या प्रभारी उपसंचालक प्रसिद्ध लेखिका अर्चना गाडेकर – शंभरकर ( वय ५२ ) यांचे दीर्घ आजाराने बुधवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.२० मिनिटांनी अपोलो हॉस्पिटल मुंबई येथे निधन झाले. त्या मूळच्या चंद्रपूर येथील रहिवासी होत्या. त्यांच्या पश्चात पती प्रकाश शंभरकर, मुले डॉ.अप्रतिम व […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) २०२६ च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या १०वी (SSC) आणि १२वी (HSC) परीक्षांचे प्राथमिक वेळापत्रक जाहीर केले आहे. Maharashtra HSC Board Exam 2026 – बारावी परीक्षांचे वेळापत्रक लेखी परीक्षा: १० फेब्रुवारी २०२६ → १८ मार्च २०२६ पर्यंत प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी मूल्यांकन आणि अंतर्गत मूल्यमापन: २३ जानेवारी २०२६ → […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुम्हाला एखाद्या मंगल उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल. यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे खाणे टाळा. राजकारणातही तुमची प्रगती होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आज एक खास डील फायनल होऊ शकते जी तुमच्या व्यवसायासाठी खूप फायदेशीर ठरेल. वृषभ: आजचा दिवस तुमच्या व्यवसायासाठी खूप फायदेशीर ठरेल. कामाच्या […]

अधिक वाचा..

Video; शिरुरमध्ये सुडाच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांचा संयम संपला; शेखर पाचुंदकर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्याचे राजकारण एकेकाळी दर्जा, संयम आणि सुसंस्कृततेचे प्रतीक मानले जात होते. माजी मंत्री स्व. बापूसाहेब थिटे, स्व. रावसाहेब पवार, लोकनेते स्व. बाबुराव पाचर्णे, काकासाहेब पलांडे, पोपटराव गावडे, आणि अशोक पवार यांसारख्या नेत्यांनी विरोधकांनाही आपलेसे करत संवाद आणि कार्यकर्त्यांचा सन्मान या संस्कृतीला जपले. मात्र काही नेत्यांनी सध्या सुडाच राजकारण करत कार्यकर्त्यांना […]

अधिक वाचा..

शिरुरच्या ७ जिल्हा परिषद गट तसेच १४ पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी आज दि १३ ऑक्टोबर २०२५ आरक्षण सोडत उत्साहात पार पडली. शिरुर तहसिल कार्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीत प्रांताधिकारी विठ्ठल जोशी व तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या उपस्थितीत चिठ्ठी पद्धतीने ही सोडत घेण्यात आली. विशेष म्हणजे या वेळी नागरिक व इच्छुक प्रतिनिधींची उपस्थिती अत्यल्प होती. ज्यामुळे या सोडतीबाबत “उदासीनतेचे” वातावरण […]

अधिक वाचा..

Video; जीवंतपणी आशा तुटल्या, मृत्यूनंतरही उजेड नाही ‘दत्तक’ गावातील स्मशानभुमीची दुरावस्था

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील गुनाट हे गाव विद्यमान आमदार माऊली कटके यांनी काही महिन्यांपुर्वी मोठ्या गाजतवाजत ‘दत्तक’ घेतल्याची घोषणा करत “गावाचा सर्वांगीण विकास करणार” असा शब्द दिला होता. पण आज या दत्तक गावातील स्मशानभुमी मात्र अंधार, दुर्गंधी आणि दुर्लक्षाचे प्रतीक बनली आहे. रविवार दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी गुनाट येथील थोरात कुटुंबातील एका वृद्ध […]

अधिक वाचा..

Video; घोडनदीवरील पुलाचा प्रश्न ऐरणीवर, चिंचणी–बोरी ग्रामस्थांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी आणि श्रीगोंदा तालुक्यातील बोरी या दोन गावांना जोडणाऱ्या घोडनदीवर ७५ वर्षे होऊन अद्यापही दळणवळणासाठी कायमस्वरुपी पुल नाही. त्यामुळे ग्रामस्थांना रोज याठिकाणी प्रवास करताना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागतो. पावसाळ्यात तर ही परिस्थिती अधिक गंभीर बनते. घोड धरणातुन पाणी नदीपात्रात सोडल्यानंतर  या दोन्ही गावांमधील संपर्क पुर्णपणे तुटतो. चिंचणी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भरदिवसा बिबट्याचा हल्ला; साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावात आज रविवार दि १२ ऑक्टोबर २०२५ सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपुर्ण परीसर हादरला आहे. आज सकाळी ९:४५ च्या सुमारास भरदिवसा बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या शैलेश बोंबे (वय ५ वर्षे ६ महिने) या चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेच्या वेळी तिचे आजोबा अरुण देवराम बोंबे हे त्यांच्या घरामागील शेतात जेसीबीने काम […]

अधिक वाचा..
parodi-temgire

शिरूर! पारोडीमध्ये ‘पिरसाहेब गुळ उद्योग समूह’चा शुभारंभ…

पारोडी (शिरूर): पारोडी येथील युवा उद्योजक अभिजीत तुकाराम टेमगिरे यांनी “पिरसाहेब कृषी सेवा केंद्र” या यशस्वी व्यवसायानंतर आता “पिरसाहेब गुळ उद्योग समूह” या नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात स्वावलंबनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या रेखाताई मंगलदास बांदल तसेच ज्ञानेश्वरी उद्योग समूह प्रा. लि. कंपनीचे चेअरमन आणि आव्हाळवाडी ग्रामपंचायतचे […]

अधिक वाचा..

झोप येत नाही मग हे करून पहाच

१)रात्री झोपताना बदामाच्या तेलाने माँलीश करा. २)नाकात बदाम तेलाचे थेंब टाका. ३)बदाम तेलानं माँलीश करा. ४)हाता पायांच्या बोटावर दाब देऊन हलकेच तेल लावून माँलीश करा. ५)चमचा भर बदाम तेल दूधात घालून खात जा.याने चेहऱ्यावर ग्लो येतो,त्वचा चमकदार होते. ६)पायाच्या तळव्यांना कैलास जीवन व बदाम तेल लावून माँलीश करा. ७)खसखस व टरबूज बी यांची पावडर चमचा […]

अधिक वाचा..