प्लेटलेट्स कमी होण्याची समस्या

कधी तरी प्लेटलेट्स कमी होण्याची समस्या निर्माण होते. विशेषतः डेंग्यू, मलेरिया किंवा दीर्घकाळ चाललेल्या आजारात ही समस्या जास्त प्रमाणात होते. अशा वेळी रुग्णाला थकवा, अशक्तपणा, अंगदुखी, चक्कर येणे यासारखी लक्षणं जाणवतात. या स्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबरच काही नैसर्गिक घरगुती उपाय मदत करू शकतात. ताज्या पपईच्या पानांचा रस हा एक नैसर्गिक प्रभावी उपाय आहे. पपईच्या पानात नैसर्गिक […]

अधिक वाचा..

नुकसानग्रस्त महाराष्ट्रासाठी पंतप्रधान मोदींनी विशेष पॅकेज द्यावे, फडणविसांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे

नाशिक: मे महिन्यापासून राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्याने खरिप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकऱ्यांचे मोठे नुसकान झाले आहे. मायबाप सरकार बळीराजाला भरीव मदत देईल अशी आशा असताना राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे फसवे निघाले. हे पॅकेज शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आले पण शेतकऱ्यांसाठी एका दमडीचीही घोषणा केली नाही. […]

अधिक वाचा..

ओबीसी तरुणांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी २ सप्टेंबरचा शासन निर्णय तात्काळ रद्द करवा

नागपूर: अकोल्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विजय बोचरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय.२ सप्टेंबर रोजी सरकारने काढलेल्या शासन निर्णयानंतर ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि त्यातून आत्महत्यांचे सत्र निर्माण झाले आहे. या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने हा काळा शासन निर्णय रद्द केलाच पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळनेते विजय वडेट्टीवर यांनी केली. नागपूर इथे उद्या विदर्भातील ओबीसी […]

अधिक वाचा..

शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य

नागरिक त्रस्त, सामाजिक कार्यकर्त्यांचा उपोषणाचा इशारा शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिक आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिरूर–तर्डोबाची वाडी–गोलेगाव–निमोणे–गुनाट–निर्वी, शिंदोडी तसेच शिरूर–रामलिंग–आण्णापूर या मार्गांवर असंख्य खड्डे पडल्याने रस्त्यांचे अक्षरशः “खड्ड्यांचे साम्राज्य” निर्माण झाले आहे. वाहनधारकांना दररोज या खड्ड्यांमुळे त्रास […]

अधिक वाचा..

रामलिंग ग्रुप ग्रामपंचायतीच्या बाबुरावनगरात नागरिक त्रस्त; चेंबर चोक, रस्त्यांची दुर्दशा 

शिरूर (अरुणकुमार मोटे): रामलिंग ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील बाबुरावनगर या मोण्या उपनगरामध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना मूलभूत समस्यांचा सामना करावा लागत आहे. बाबुरावनगरचा विकास ठप्प झाला असून नागरिक मात्र संतप्त झाले आहे. रस्त्यावरील चेंबर चोक झाल्यामुळे संपूर्ण परिसरातील ड्रेनेज व्यवस्थाच कोलमडली असून, दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.स्थानिक रहिवासी उद्धव जाधव यांनी सांगितले की, “आमच्या […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये मित्राचाच मित्रावर प्राणघातक हल्ला; जुन्या वादातून २१ वर्षीय तरुणाचा केला खुण

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर परीसरात एक हादरवून सोडणारी धक्कादायक घटना बुधवारी दि. o८रोजी सायंकाळी उघडकीस आली. जुन्या वादातून मित्रानेच आपल्या साथीदाराचा निर्घृण खून केल्याची घटना शिरूर शहरातील पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील गंगानगर येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या घटनेत संतोष मारुती ढोबळे (वय २१, रा. वाडा कॉलनी, शिरूर, मूळ रा. असोला ढोपळा, ता. औंढा नागनाथ, जि. […]

अधिक वाचा..

शरीरात झिंक कमी झाल्यावर दिसतात ‘हे’ संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

आपल्या शरीरातील वेगवेगळे पोषक तत्व हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. शरीरातील वेगवेगळ्या पोषक तत्वांपैकी एक जरी कमी झालं तर शरीरात काही समस्या होऊ लागतात. असंच एक पोषक तत्व म्हणजे झिंक. शरीरात झिंकची कमतरता झाल्यास रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे, त्वचा कमजोर होणे, दृष्टी कमी होणे आणि इतरही अनेक समस्या होतात. मेडिकल एक्सपर्टनुसार, झिंकने डायबिटीजसारखा गंभीर आजारही […]

अधिक वाचा..

रोज एक केळ खाल्ल्याने मिळतात एकापेक्षा एक फायदे, वाचाल तर रोज खाल

फळं आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणून डॉक्टरही नेहमीच वेगवेगळी फळं खाण्याचा सल्ला देत असतात. सफरचंद, केळी नेहमी खाल्ली जाणारी फळं आहेत. पण रोज एक केळ खाल्ल्याने आरोग्याला काय फायदे मिळतात हे अनेकांना माहीत नसत. पचनक्रियेस फायदेशीर केळीमध्ये फायबर भरपूर असतं. जे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. याने पचन तंत्र योग्य […]

अधिक वाचा..

रोज सकाळी पायी चालण्याचा का दिला जातो सल्ला

सकाळी झोपेतून उठल्यावर ताज्या हवेमध्ये चालायला जाणं हे शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानलं जातं. जास्तीत जास्त डॉक्टर सकाळी काही वेळ चालण्याचा सल्ला देतात. आता जास्तीत जास्त लोकांना हेच माहीत आहे की, वजन कमी करण्यासाठी चालावं लागतं. पण चालण्याचे यापेक्षा अधिक फायदे आरोग्याला मिळतात. मेटाबॉलिज्म बूस्ट होतं सकाळी चालण्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. […]

अधिक वाचा..

मोबाईलने गाड्यांचे फोटो काढल्यास वाहतूक पोलिसांवर निलंबनाची कारवाई होणार

औरंगाबाद: वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे! आता कोणताही वाहतूक पोलीस अधिकारी खाजगी मोबाईल वापरून वाहनांचे फोटो किंवा व्हिडिओ काढू शकणार नाही. नवे आदेश जारी — थेट शिस्तभंगाची कारवाई  अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाकडून नव्या आदेशानुसार ई-चलान कारवाईदरम्यान खाजगी मोबाईलचा वापर पूर्णतः बंद राहील. नियम […]

अधिक वाचा..