सॉरी बाबा मला जमलं नाही’, MBBS विद्यार्थ्यानं संपवलं आयुष्य

मुंबई: सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या एका एमबीबीएसच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यानं गळफास घेत आत्महत्या केली. शनिवारी घडलेल्या या घटनेमुळं खळबळ उडाली आहे. अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. पोलिसांनी सांगितलं की, घटनास्थळी सुसाइड नोट सापडलीय. त्यात माझ्याकडून झालं नाही, मला माफ करा बाबा असं लिहिलंय. २४ वर्षीय हिमांशु कश्यप हा कॉलेज कॅम्पस परिसरात असणाऱ्या […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल 

मेष: तुम्ही कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या मार्गावर हळूहळू पुढे वाटचाल करणार आहात. प्रकल्पही वेळेवर पूर्ण होणार आहेत. कामाच्या संदर्भात या आठवड्यात केलेल्या सहलींचे तुम्हाला आनंददायी परिणाम प्राप्त होणार आहे. पण आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कारण तुम्हाला काही अडथळे आणि समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. पण तुमच्या दृढ विचारसरणीने गुंतवणूक केल्यास चांगले परिणाम मिळणार आहेत. […]

अधिक वाचा..

मनसे शिरूरच्या वतीने विसर्जन घाटावर महाप्रसादाचे वाटप;  हजारो गणेशभक्तांनी घेतला लाभ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील शनी मंदिर विसर्जन घाटावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरूरच्या वतीने गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा सकाळी ८ वाजल्यापासून शुभारंभ झाला. तब्बल ५,००० हून अधिक गणेशभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. या सतत पाचव्या वर्षी यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे गणेशभक्तांमध्ये समाधानाची भावना होती. […]

अधिक वाचा..

आज खग्रास चंद्रग्रहण; वेधकाळ केव्‍हापासून, काय टाळावे, जाणून घ्या राशीनुसार परिणाम

यंदा वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज म्हणजेच सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हे चंद्रग्रहण ७ सप्टेंबर रोजी रात्री ९:५७ वाजता सुरू होईल आणि ८ सप्टेंबर पहाटे १:२६ वाजता संपेल. ग्रहणाचा स्पर्शकाल: रात्री ११:०९ मध्यकाल: रात्री ११:४२ मोक्षकाल: पहाटे १:२३ हे ग्रहण सुमारे ४ तास चालणार आहे. भारतात ग्रहण कुठे दिसेल भारतामधील प्रमुख शहरांमध्ये हे […]

अधिक वाचा..

कानाची काळजी कशी घ्यावी

कर्णेंद्रिय म्हणजे कान. हाही आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव. आपल्या मराठी भाषेत आपल्या या ज्ञानेंद्रियांवरून अनेक म्हणी प्रचलित आहेत हे आपल्याला सहज आठवेल. कानाने आपण श्रवण करतो आणि त्यामुळे आसपासच्या घडामोडींचे ज्ञान आपल्याला या श्रवणातून होत असते. आता ऐकू येऊनही न येण्याची कला अनेकांना अवगत असते तो भाग वेगळा.पण या कानांचे विकार एकदा सुरू झाले की […]

अधिक वाचा..

Viral fever म्हणजे काय

Viral fever म्हणजे व्हायरस मुळे होणारा ताप. तो एखाद्या विशिष्ट एका व्हायरसमुळेच होतो असे नाही. वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस शरीरात शिरून हा ताप निर्माण करू शकतात. वैशिष्ट्ये ताप अचानक येतो आणि साधारण 99°F ते 104°F पर्यंत जाऊ शकतो. तापासोबत इतर लक्षणेही दिसू शकतात. सर्वसाधारण लक्षणे अंगदुखी किंवा सांधेदुखी डोकेदुखी थकवा डोळ्यांत जळजळ किंवा लालसरपणा घसा खवखवणे […]

अधिक वाचा..

चिमुकला धावत आईकडे आला अन् कुशीतच घेतला शेवटचा श्वास, नेमक काय घडल

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं एक अत्यंत धक्कदायक आणि सर्वांच्याच काळजाला चटका लावणारी धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहेय कोडोली येथील दहा वर्षाच्या श्रावण अजित गावडे या चिमुकल्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गणपती मंडळामध्ये खेळत असताना अचानक त्रास जाणवू लागल्यानं, तो पळत घरी जाऊन आईच्या कुशीत विसावला आणि तिथेच त्यानं अखेरचा […]

अधिक वाचा..

मेंदूचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी

मेंदूचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही नैसर्गिक उपाय फायदेशीर ठरतात. यामध्ये भिजवलेली खसखस आणि अक्रोड रोजच्या आहारात समाविष्ट करणं उपयुक्त आहे. खसखस ही मेंदूला थंडावा देणारी असून तिच्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि हेल्दी फॅट्स असतात. सकाळी भिजवून घेतलेली खसखस मेंदू शांत ठेवते आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करते. अक्रोडला ब्रेन फूड म्हटलं जातं, कारण […]

अधिक वाचा..

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदेंनी सोमवारी दिल्लीत बोलावली खासदारांची महत्वपूर्ण बैठक

रविवारी रात्रीच शिवसेना खासदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश नवी दिल्ली: महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम डॉ. सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार म्हणून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरिता उभे आहेत. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या खासदारांची एक महत्वपूर्ण बैठक शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी दिल्लीत बोलावली आहे. तसेच […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात त्या ग्रामीण रुग्णालयातील औषधाचा साठा संपला, रुग्णांचे आरोग्य धोक्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): कोट्यवधींचा खर्च करून उभारलेले मलठण (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयात चक्क औषधाचा साठा संपल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रुग्णालयातील औषधांचा साठा संपल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यांचे उंबरठे झिजवावे लागत असून, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील बेफिकीरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या रूग्णालयाची स्थिती इतकी बिकट झाली आहे की, प्रभारी […]

अधिक वाचा..