पपईची पानं म्हणजे त्वचेसाठी वरदान, पपईच्या पानांचा ‘असा’ फेसमास्क चेहऱ्यावर आणतो नवी चमक…

पपई हे फळ मुळातच आरोग्यवर्धक आहे. पपई खाण्याचे फायदे आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेसाठी देखील तितकेच उपयुक्त असतात. पपई म्हटलं की मऊसूत, गोडसर चवीची रसरशीत पपई आपल्याला आठवते. पपई हे फळं फक्त खाण्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी देखील अतिशय फायदेशीर मानले जाते. खरंतर, पपई त्वचेच्या अनेक समस्यांवर वरदानच ठरते. पपईत असलेले पपेन, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्समुळे त्वचा उजळते, […]

अधिक वाचा..

भारतीय विदेश सेवेतील अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई: भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राचे मोठे योगदान असणार आहे. अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, मेट्रोचे जाळे यासारख्या महत्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावरच्या गतिमान असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. प्रशिक्षणाचा भाग म्हणून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात मतचोरीचा पहिला प्रयोग कामठीत; मतचोर सरकारला सत्तेतून खाली खेचूनच गप्प बसू; हर्षवर्धन सपकाळ

‘वोट चोर, गद्दी छोड’चा कामठीत दिलेला नारा देशभर पोहचला; लोकशाहीला हात घालणाऱ्यांना धडा शिकवू मुंबई: भारतीय जनता पक्ष मतचोरी करून सत्तेत आला आहे. महाराष्ट्रात मतचोरीचा पहिला प्रयोग भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघात झाला. ज्या कामठीत मतचोरीची सुरवात झाली त्या चोराला सर्वात आधी धडा शिकवला पाहिजे. वोट चोर, गद्दी छोड,चा पहिला धमाका […]

अधिक वाचा..

चित्रनगरीच्या `बाप्पा’च्या मंडपात मराठी कलाकारांचा सन्मान

दादासाहेब फाळके चित्रनगरीत रंगला चित्रसंवाद मुंबई: गेल्या ३२ वर्षांपासून दादासाहेब फाळके चित्रनगरीची परंपरा असलेल्या गणेशोत्सवात आयोजित केलेल्या चित्रसंवाद कार्यक्रमात व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते मराठी कलाकार व माध्यमकर्मींचा सन्मान करण्यात आला. यंदाच्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने राज्यभरात गणपती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे, दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे `चित्रनगरीच्या राजा’ची प्राणप्रतिष्ठापना […]

अधिक वाचा..

चिंचणी येथील आबा धावडे यांची भाजपच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी गावातील आबा धावडे यांची भाजपच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद तसेच शिरुर बेट मंडळचे अध्यक्ष राहुल पाचर्णे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.   आबा धावडे हे गेल्या २० वर्षांपासुन लोकनेते माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्णे तसेच भाजपाचे […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांचे आव्हान, डीजे व डॉल्बीला परवानगी नाही, पारंपरिक पद्धतीने साजरा करा गणेश विसर्जन

शिक्रापूर (ओमकार भोरडे): गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलिस स्टेशनने हद्दीतील सर्व गणेश मंडळांना महत्त्वाची सूचना दिली आहे. उत्सव काळात डीजे, डॉल्बी, लेझर लाईट आदींवर संपूर्ण बंदी घालण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. गावातील गणेशोत्सव शांततेत आणि पारंपरिक पद्धतीने […]

अधिक वाचा..

उत्कृष्ट छायाचित्रांना ठाणे जिल्हा प्रशासनाकडून मिळणार गौरव…

छायाचित्रे पाठविण्याची अंतिम मुदत १७ सप्टेंबर ठाणे: ठाणे जिल्ह्याचे सौंदर्य आणि समृद्ध संस्कृती जगासमोर आणण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने एक अनोखी ‘छायाचित्रण स्पर्धा २०२५’ आयोजित केली आहे. जिल्ह्यातील निसर्गाची भव्यता, वन्यजीव, लोकजीवन आणि बदलत्या ठाण्याचे विविध पैलू टिपण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व हौशी,नवोदित, व्यावसायिक छायाचित्रकारांसह नागरिक, विद्यार्थी आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनाही एक उत्तम संधी मिळणार […]

अधिक वाचा..

विड्याच्या पानाचे फायदे

सुपारीचे पान हे भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. या छोट्या पानांचा वापर लग्नापासून ते सणांपर्यंत अनेक उत्सवांमध्ये केला जातो. जेवल्यानंतर अनेक जण सुपारीचे पान खातात. पान फक्त चविलाच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. हिरव्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे मधुमेह नियंत्रित करण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत होते. पानांमध्ये मधुमेह विरोधी, हृदय व […]

अधिक वाचा..

रात्री झोपण्याची आणि सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ कोणती 

रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर झोपेतून उठणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं, असं एक्सपर्ट्स नेहमीच सांगत असतात. याचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, रात्री झोपण्याची आणि सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ काय असते? असं म्हणतात सूर्य निघण्याआधी व्यक्तीने झोपेतून उठलं पाहिजे. कारण सकाळी लवकर उठल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं […]

अधिक वाचा..

बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा ; अजित पवार

बीड ते अहिल्यानगर मार्गावर सुरू होणार रेल्वे मुंबई: बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार असून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे. यामुळे अनेक वर्षापासूनचे बीडवासियांचे रेल्वेसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजित […]

अधिक वाचा..