महादेव मुंडेंची फक्त १२ गुंठ्यासाठी हत्या

मुंबई: फक्त १२ गुंठ्यासाठी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर महादेव मुंडे यांचे चमडे, हाड आणि रक्त काढून वाल्मिक कराडच्या आणलं होते, असं बाळा बांगर नावाच्या व्यक्तीनं सांगितलं आहे. महादेव मुंडे यांच्या हत्येत गोट्या गित्ते, राजू फड आणि वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा आहे, असेही बाळा बांगरने सांगितलं आहे, असे आमदार सुरेश धस यांनी म्हटलं […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील ‘या’ गावात धावली बस, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना

गडचिरोली: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यातील मारकनार गावात सरकारी बस सेवा सुरू झाली, जे एकेकाळी नक्षलवादी हिंसाचाराचे केंद्र म्हणून ओळखळे जात होते. गावात पहिल्यांदा बस पोहोचल्यानंतर गावलकऱ्यांनी राष्ट्रध्वज फडकावून आनंद साजरा केला.या सेवेचा फायदा आसपासच्या गावातील विद्यार्थ्यांसह सुमारे १२०० हून अधिक रहिवाशांना होईल.स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच दुर्गम मारकनार गावातून अहेरीपर्यंत बस सेवा सुरू झाली, याचे श्रेय गडचिरोली पोलिसांना […]

अधिक वाचा..

फडणवीसांच्या ऑफरनंतर उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर

दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत. त्यातच आता शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे, कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना युतीत येण्याची खुली ऑफर दिली होती, तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अप्रत्यक्ष इशाराही दिला होता. या ऑफरनंतर लगेचच उद्धव […]

अधिक वाचा..

एकत्र आले तर ठाकरे बंधूंचा झेंडा उंच; नाहीतर भाजपचा दणका ठरलेला

मुंबई: महापालिका निवडणुकीचे राजकीय रणशिंग कधीही वाजू शकते आणि सर्वच पक्षांची रणनीती अंतिम टप्प्यात आली आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंतर्गत सर्व्हेमधून धक्कादायक चित्र समोर आले आहे – ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित होऊ शकते, नाहीतर भाजपने महापालिकेत कब्जा केल्याचं समजाव. सर्व्हेतील महत्वाचे निष्कर्ष उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची युती […]

अधिक वाचा..

केजरीवालांनंतर आणखी एक मुख्यमंत्री तुरूंगात जाणार? 

मुंबई: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पदावर असताना ईडीने कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर ते काही महिने तुरुंगात होते. तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मागीलवर्षी पदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच तुरूंगात जावे लागले होते. आता काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भ्रष्टाचार प्रकरणात आणखी एक मुख्यमंत्री लवकरच तुरुंगात जाणार […]

अधिक वाचा..

राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक पदांची पदोन्नतीद्वारे होणारी भरती जवानांमधून

मुंबई: राज्य उत्पादन शुल्क विभागातील मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा दुय्यम निरिक्षक (गट -क) पदासाठी सध्या सुरु असणाऱ्या भरती प्रक्रियेत बदल करण्याबाबत विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करत दुय्यम निरीक्षकांची पदोन्नतीद्वारे होणारी पुढील भरती शंभर टक्के जवानांमधून केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी प्रश्नाला उत्तर […]

अधिक वाचा..

लिव्हर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी हे ज्यूस प्या, जाणून घ्या..

निरोगी लिव्हरसाठी ‘हे’ घरगुती उपचार करा, ‘या’ ६ गोष्टी आहेत गुणकारी लिव्हर कार्बोहायड्रेट तोडण्यासाठी, ग्लूकोज बनवणे आणि शरीराला डिटॉक्स करून म्हणजेच विषारी द्रव बाहेर टाकण्यासाठी कार्य करते. हे पोषक तत्वांना देखील गोळा करते आणि पित्त काढून टाकते. हे कार्य अन्नातील पोषक तत्वांना व्यवस्थितरीत्या पचवण्यासाठी आणि अवशोषित करण्यासाठी आवश्यक आहे. गाजर ज्यूस: गाजराचा रस प्यायल्याने लिव्हर […]

अधिक वाचा..

तुम्हाला माहितही नसतील मोकळ्या हवेत श्वास घेण्याचे जबरदस्त फायदे

शहरातील सिमेंटच्या भींतीमध्ये बंदिस्त झालेल्या जीवनात स्वच्छ मोकळ्या हवेत श्वास घेण्यास कुणालाच वेळ नसतो. काम आणि परिवाराच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात बिझी झालेले लोक मोकळा श्वास घेण्यासही विसरले की काय असं वाटतं. अशात शहरातील धकाधकीच्या जीवनातून अचानक गावाकडील स्वच्छ ताज्या हवेत गेल्यावर एक वेगळाच आनंद मिळतो. आवडीचा पदार्थ समोर आल्यावर कसे लोक भसाभसा खातात, त्याप्रमाणे ही […]

अधिक वाचा..

घोरण्याच्या आवाजानं कधीच होणार नाही रात्रीच्या झोपेचं खोबर

रात्री जर आपल्याजवळ कुणी झोपलेलं असेल आणि जोरजोरात घोरत असेल तर नक्कीत आपल्या झोपेचं खोबरं होतं. मग तो पती असो, आई, असो बाबा असो वा अजून कुणी. घोरण्याच्या आवाजानं झोपमोड होणं हे नक्कीच आहे. जे लोक घोरतात त्यांना याचा काही थांगपत्ता नसतो की, त्यांच्यामुळे त्यांच्या आजूबाजूला झोपलेल्या लोकांचं काय होतं. ते निवांत जोरजोरात आवाज करत […]

अधिक वाचा..

पदभार स्वीकारताच शशिकांत शिंदेंचा मोठा धमाका; रोहित पवारांना दिलं महत्वाचं पद

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यपदाचा जयंत पाटील यांनी मंगळवारी राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच विधान परिषदेचे आमदार शशीकांत शिंदे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. आता पक्षातून आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच आमदार रोहित पवार यांची मोठ्या पदावर नियुक्ती केली आहे. शशिकांत शिंदे यांनी बुधवारी […]

अधिक वाचा..