हिंदी मराठी वाद निर्माण करून वाढवलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार

मीरा भाईंदरमध्ये उद्या मंगळवारी “आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा” संवाद संगोष्ठी मुंबई: मराठी आणि हिंदी भाषिक वर्गामध्ये मिरा भाईंदर परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये तणाव वाढवणाऱ्या घटना घडलेला आहेत. भाषेवरून द्वेष व वितुष्ट निर्माण करण्यामागे काही शक्ती कार्यरत आहेत. यातून कोणाला राजकीय फायदा होत आहे हे सर्वांना माहित आहे. परंतु असा तणाव निर्माण होणे समाजाच्या हिताचे […]

अधिक वाचा..

प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा शिरूरमध्ये तीव्र निषेध; हल्लेखोरांवर तात्काळ कारवाईची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा शिरूर शहरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. शहरातील विविध सामाजिक, राजकीय व मराठा संघटनांनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना निवेदन सादर केले. या घटनेतील हल्लेखोर अद्याप मोकाट असून, त्यांच्या मुसक्या […]

अधिक वाचा..

मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! त्या बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय

कराड: सर्व सामान्य लोक कष्ट करुन पैशांची जमवा जमव करुन गाड्या खरेदी करत असतात. पण आरटीओच्या एका चुकीमुळे गाडीमालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. असंच एक प्रकरण कराड मधील समोर आले आहे. कराड येथील कुलकर्णी यांनी सांगलीतून एक बाईक खरेदी केली होती. पण, आरटीओ कार्यालयाने वेळेत रजिस्टर केले नाही. उलट त्यांनाच उडवा उडवीची उत्तर दिली. यामुळे […]

अधिक वाचा..

मालवण मधील ‘उबाठा’ च्या चार माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत मुंबई: मालवण नगरपालिकेतील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. जिल्हा प्रवक्ते तसेच माजी नगरसेवक मंदार केणी, उबाठा गटाचे मालवण पालिकेचे माजी बांधकाम सभापती यतिन खोत आणि माजी नगरसेविका दर्शना कासवकर व सेजल परब यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी […]

अधिक वाचा..

अशोक भोरडे यांच्या तक्रारीवरून भुमाफिया राहुल करपे याच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

प्रशासन अशोक भोरडे यांच्या हत्येची वाट पाहत आहे का? शिरुर (तेजस फडके) शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील आरटीआय व व्हिसल ब्लोअर कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्या तक्रारीवरून भुमाफिया राहुल करपे याच्याविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, अशोक भोरडे हे गेल्या अनेक वर्षांपासून अवैध गौण खनिज उत्खनन, अनधिकृत प्लॉटिंग व प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने […]

अधिक वाचा..

६ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला अन्…

आई-वडिलांकडे दिलेली चिठ्ठी; ४ महिने खात्यातून पैसेही काढले नाह दिल्ली: दिल्लीत सहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह गीता कॉलनीत फ्लायओव्हरजवळ आढळून आलाय. स्नेहा देवनाथ असं तरुणीचं नाव असून ती त्रिपुराची होती. दिल्ली विद्यापीठात ती शिक्षण घेत होती. दरम्यान, तिच्या जवळच्या मित्रांनी धक्कादायक असे खुलासे केले आहेत. ७ जुलै रोजी स्नेहा पर्यावरण कॉम्प्लेक्समधून बेपत्ता […]

अधिक वाचा..

पोलीस मित्राच्या पत्नीवरचं केला बलात्कार अन्…

मुंबई: पोलीस दलातील एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक दीपक नीलकंठराव अंकुरकर याने बालपणीच्या मित्राच्या पत्नीवर बलात्कार केला आहे. विशेष म्हणजे, पीडित महिलेचा पतीही पोलीस दलातच असून, तो आरोपीचा जवळचा मित्र आहे. हा प्रकार १५ फेब्रुवारी रोजी नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघविला रिसॉर्टमध्ये घडल्याचे उघड […]

अधिक वाचा..

भाजपाला मिळणार पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष; नितीन गडकरी

मुंबई: महाराष्ट्रासह इतर काही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची निवड झाल्यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी लागणारा ५० टक्क्यांचा कोरम पूर्ण झाला आहे. त्यामुळे लवकर भाजपाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, यंदा भाजपाला पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर नितीन गडकरी यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. नितीन गडकरी यांनी नुकताच एका युट्यूब […]

अधिक वाचा..

काँग्रेस पक्ष राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जनसुरक्षा कायद्याची होळी करणार: हर्षवर्धन सपकाळ

सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना नक्षलवादी ठरवून जेलमध्ये टाकण्याच्या उद्देशानेच कायदा केला  मुंबई: अर्बन नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणल्याचा सरकारचा दावा अत्यंत हास्यास्पद आहे. हा कायदा आतून बाहेरून काळा असून सामान्यांची गळचेपी करणारा आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच त्याला विरोध आहे. सभागृहात सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असल्याने त्यांनी बहुमताच्या जोरावर रेटून नेत कायदा मंजूर करून […]

अधिक वाचा..

अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांची यादी आणि त्यांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना देण्यात येतील. शासन कोणत्याही अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही. जर अधिकारी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत असल्याचे आढळले, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य पराग अळवणी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. […]

अधिक वाचा..