waghale-birthday

Video: वाघाळे येथे ग्रामस्थांचा वाढदिवस एकत्रित साजरा…

वाघाळे (संतोष धायबर): शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचा १ जून रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. महिलांनी औक्षण करून केक कापत अभुतपूर्व सामूहिक वाढदिवस उत्साहात साजरा केला. गावामधील अनेकांचा एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आल्यानंतर सर्वांचाच आनंद व्दिगुणित झाला होता. वाघाळे गावातील कलासागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष ओंकार थोरात, मा. उपसरपंच दिलीप थोरात, सामाजिक कार्यकर्ते […]

अधिक वाचा..

शिरूर शहर व तालुक्यात ‘कामगार साहित्य वाटप’ योजनेच्या नावाखाली दलालीचा उघड धंदा

नागरिकांची लूट, पोलिसांची दुर्लक्ष शिरूर (अरुणकुमार मोटे): कामगार विभागाच्या विविध योजनांतर्गत गरीब आणि गरजू कामगार लाभार्थ्यांना मोफत अत्यावश्यक वस्तू, सुरक्षा संच आणि गृहोपयोगी साहित्य वितरित केले जात आहे. परंतु, शिरूर शहरासह तालुक्यात काही ठिकाणी या योजनेच्या नावाखाली दलालांनी उघडपणे पैसे उकळण्याचा धंदा सुरू केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकांची खुलेआम फसवणूक होत असून, पोलिस […]

अधिक वाचा..

बाजरी किती गुणकारी

सध्या थंडीचे दिवस आलेले आहेत. आपण बाजरीची भाकरी खातो, ती फक्त संक्रांती दिवशी न खाता या थंडीच्या तीनही महिन्यांमध्ये खाल्ली पाहिजे. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आहे त्यामुळे हृदय चांगले राहते. बाजरीतील पोट्याशियम मुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. बाजरी मध्ये फायटिक ऍसिड, फेनोल आणि टानिन हे तीन अँटिऑक्सिडंट आहेत. बाजरीमुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. बाजरीत खूप […]

अधिक वाचा..

काहीही खाल्ल की छातीत जळजळ होते, करा ‘हे’ सोपे उपाय

काही खाल्ल्यानंतर छातीत जळजळ होणं ही पचनासंबंधी एक कॉमन समस्या आहे. याला हार्टबर्न असंही म्हणतात. ही समस्या तेव्हा होते तेव्हा पोटातील अ‍ॅसिड परत अन्ननलिकेत परत येतं. अ‍ॅसिडच्या बॅक फ्लोला अ‍ॅसिड रिफ्लक्स असंही म्हटलं जातं. ही समस्या अनेकांना काहीना काही खाल्ल्यावर होते. ही समस्या तशी घातक नाही. पण काही वेळासाठी व्यक्तीला अस्वस्थ वाटतं. व्यक्ती शांत बसू […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस मेष राशीसाठी शुभफलदायी आहे. ऑफिसमध्ये तुमचा मानसन्मान होणार आहे. तुम्ही जे काही काम करत आहात त्यात उत्तम यश मिळेल. व्यावसायिकांसाठी चांगली बातमी असून मोठी डिल होण्याची शक्यता आहे. तुमची काही कामे थांबलेली होती ती पूर्ण होतील. धार्मिक प्रवासाचा अर्थात तिर्थयात्रा करण्याची योजना आखणार आहात पण काही कारणामुळे ही यात्रा पुढे ढकलावी लागेल. […]

अधिक वाचा..

दातांच्या समस्यांवर इवलीशी लसूण पाकळी ठरते प्रभावी उपाय

ओरल हेल्थ चांगली तर संपूर्ण आरोग्य उत्तम असं म्हटलं जातं. दातांची स्वच्छता ठेवण्यासाठी आपण दररोज ब्रश करतोच. असे असले तरीही दात कितीही काळजी घेऊन स्वच्छ ठेवले तरी देखील काहीवेळा दातांच्या अनेक समस्या सतावतात. दातांना कीड लागणे, दात खराब होणे, दातांमध्ये खड्डे पडणे, दातदुखी अशा दातांच्या अनेक समस्या हैराण करतात. दातांच्या या लहान – मोठ्या समस्या […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना ‘मुंबई टी २० लीग २०२५’ चे आमंत्रण 

मुंबई: मुंबई टी २० लीग २०२५ ही बहुप्रतिक्षित क्रिकेट स्पर्धा ४ जून २०२५ पासून भव्य स्वरूपात सुरू होत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि मुंबई टी२० लीगचे चेअरमन विहंग सरनाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांना या स्पर्धेच्या उद्घाटनाचे आमंत्रण दिले. रोहित शर्माला […]

अधिक वाचा..

वयाच्या ६१ व्या वर्षी ‘वकील’ झालेल्या बाबुरावकाका पाचंगे यांचं प्रेरणादायी यश

संपूर्ण समाजासाठी आदर्श ठरणारं उदाहरण शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शक्ती प्रिंटर्सचे मालक, तसेच भारतीय जनता पक्षाचे तालुका संपर्कप्रमुख बाबुरावकाका पाचंगे यांनी आपल्या जीवनप्रवासात एक नवा अध्याय जोडला आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी एल.एल.बी. (वकीली)ची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करत त्यांनी “वय म्हणजे केवळ एक आकडा असतो” हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केलं आहे. त्यांच्या या यशामुळे […]

अधिक वाचा..

नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफी, एमएसपी सारख्या १६ आश्वासनांचे काय झाले

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात २०१४ साली ‘चाय पे चर्चा’ करत शेतकऱ्यांसाठी भरमसाठ घोषणा केल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतकरी कर्जमाफी करणार, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, दरवर्षी २ कोटी रोजगार देणार अशा घोषणा केल्या पण ११ वर्षात यातील एकही घोषणा पूर्ण केलेली […]

अधिक वाचा..

चिमुकल्यांच्या आक्रोशात दडलेली व्यवस्था; रांजणगावातील तिहेरी हत्याकांडाचा आरसा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात उघडकीस आलेल्या तिहेरी हत्याकांडाने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण समाजाला हादरवून टाकले आहे. एका निष्पाप महिलेबरोबर तिच्या दोन लहान चिमुकल्यांना निर्घृणपणे ठार मारून पेटवून टाकण्यात आले. मृतदेहांची ओळख पटू नये म्हणून त्यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा अमानुष प्रयत्न… या घटनांनी माणुसकीची सगळी सीमा ओलांडली आहे. या घटनेला केवळ “गुन्हा” […]

अधिक वाचा..